दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला जातो.
ऑक्टोबरचा महिना सण उत्सवांसाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात दसरा, दिवाळी यांसारखे प्रमुख सण येत आहे. हे सण कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील सण…
गणेशोत्सवात अनेक अशा संस्था आहेत. ज्या विविध गणेश मंडळांना सहकार्य करत असतात. मात्र, नवरात्रोत्सवात अशा संस्था क्वचित पाहायला मिळतात. अशीच एक संस्था म्हणजे 'मुंबईची नवरात्री'. या संस्थेची सुरुवात 2012 साली…
हिंदू धर्मात सर्वच सणांना विशेष महत्व आहे. त्यातील महत्वाचा सण म्हणजे दसरा. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील 524 वर्षे जुन्या शक्तीपीठाला भेट देऊनमंदिर संकुलाच्या विकास कामाचे उद्घाटन केले. त्रिपुरातील या शक्तीपीठाबद्दल अधिक जाणून घेऊया.
संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सवाला सुरवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.…
नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्षी २२ सप्टेंबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. तर अनेक ठिकाणी गरबा आणि…
संकष्ट चतुर्थी म्हणजे काय , का याला हिंदू धर्नात इतकं महत्व दिलं जातं याच्या काही दंतकथा सांगितल्या आहेत. जाणून घेऊयात या संकष्ट चतुर्थीचा नेमका काय अर्थ आहे..
सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येत आहे. त्यामुळे हा महिना खूप खास असणार आहे. त्यासोबतच ग्रहांची हालचाल देखील होणार असल्याने हा महिना विशेष राहील. जाणून घ्या सणांची यादी
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेष्ठ गौरी आवाहनानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत.
मुली, नवविवाहित स्त्रिया हा उपवास प्रामुख्याने करतात. ऋषीपंचमी हा सप्त ऋषींचा सन्मान करण्यासाठी उपवास करण्याचा दिवस आहे. यामध्ये भक्त समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या महान ऋषींबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
२७ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या उत्सव काळात सगळीकडे आनंदीआनंद असतो. आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
बाप्पा यश देणारा आणि प्रथम पूजनीय मानला जातो, म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. विशेषतः दुपारी पूजा का केली जाते यामागे शास्त्रीय आणि पौराणिक दोन्ही…
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांचं चाहूल लागते. मुंबईमधील प्रसिद्ध चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षी कलागंधा आर्ट्सने…
मागील अनेक वर्षांपासून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जाते. यादिवशी घरात अनेक वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही लाडक्या प्रियजनांना या शुभेच्छा पाठवून आनंद व्यक्त करू शकता.
नागपंचमीच्या दिवशी या दिवशी सापांची पूजा केली जाते. असे मानले जाते की सापांची पूजा केल्याने साप चावण्याची भीती दूर होते. भविष्य पुराणात साप चावल्याने मृत्यू कधी आणि कसा निश्चित होतो…
आषाढ महिना संपून लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना सुरु होण्याची आधी दीप अमावस्या साजरा केली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या प्रत्येक घरात साजरा करतात. यादिवशी…
आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.