Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 30, 2025 | 06:40 PM
very peaceful and free from communal riots state of India Sikkim nature travel

very peaceful and free from communal riots state of India Sikkim nature travel

Follow Us
Close
Follow Us:

भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रांत आणि राज्य आहेत. जशी आपल्याकडे विविधतेची परंपरा आहे त्याला, जातीय बंधनांचा विळखा आहे हेही तितकेच खरे. जातीय मतभेदांमुळे किंवा भावना दुखावल्यामुळे अनेकदा सामाजिक तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर, देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या आणि लहान दंगली घडल्या आहेत, ज्यांचा समाज आणि राजकारणावर परिणाम झाला आहे. मात्र संपूर्ण देशामध्ये असा एक प्रदेश आहे जिथे आजपर्यंत दंगलीचा प्रकार घडलेला नाही.

भारतामध्ये असे अनेक राज्य आहेत जिथे राजकीय आणि जातीय वाद निर्माण झाले आहे. निवडणूका जवळ आल्या की अनेकदा याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र देशामध्ये काही प्रदेश असे आहेत जिथे कधीही मोठे जातीय दंगली झाल्या नाहीत. या भागांना शांतता आणि परस्पर बंधुत्वाचे प्रतीक मानले जाते. अरबी समुद्रात वसलेले लक्षद्वीप हे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. सुमारे ७०,००० लोकसंख्या असलेले हे राज्य बहुसंख्य मुस्लिम आहे. भारताच्या या प्रदेशामध्ये दंगल, सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ईशान्य भारतात असलेले सिक्कीम १९७५ मध्ये भारतात सामील झाला. तेव्हापासून, हे राज्य त्याच्या सतत शांततापूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते. या छोट्या बेटांवर राहणारे लोक मासेमारी, नारळ उत्पादन आणि पर्यटन यातून आपला उदरनिर्वाह करतात. मर्यादित लोकसंख्या, मजबूत स्थानिक प्रशासन आणि सामुदायिक एकता येथील शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा देखील याठिकाणी दिसून येते. रोजच्या गर्दीच्या आणि आवाज, भांडणामधून बाहेर पडून शांतता मिळवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सिक्कीम हे सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, जिथे नेपाळी, लेप्चा आणि भुतिया समुदाय आहेत. परंतु असे असूनही, त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि सहअस्तित्वाची खोल परंपरा आहे. धार्मिक किंवा सांप्रदायिक दंगलींच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. सिक्कीमची पर्यटन-आधारित आर्थिक रचना आणि शिक्षणावर भर देणारी धोरणे देखील सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करतात. सिक्किममधील कमी लोकसंख्या, सांप्रदायिक सौहार्द आणि राजकीय स्थिरता हे या प्रदेशांना दंगलमुक्त ठेवण्याचे प्रमुख घटक आहेत. शिवाय, लक्षद्वीपच्या बेटाचे स्वरूप आणि सिक्कीमचा डोंगराळ प्रदेश यासारख्या भौगोलिक परिस्थिती देखील बाह्य हस्तक्षेपाला देखील रोखून ठेवतात त्यामुळे शांतता कायम राहिली आहे.

Web Title: Very peaceful and free from communal riots state of india sikkim nature travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • daily news
  • India History

संबंधित बातम्या

हिंगोलीतील स्मार्ट प्रकल्पाला भेट; जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद
1

हिंगोलीतील स्मार्ट प्रकल्पाला भेट; जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद

Nanded News : निवडणुकीनंतरही वसमत शहर घाणीच्या विळख्यात; स्वच्छता व्यवस्था कोलमडली, नागरिक त्रस्त
2

Nanded News : निवडणुकीनंतरही वसमत शहर घाणीच्या विळख्यात; स्वच्छता व्यवस्था कोलमडली, नागरिक त्रस्त

I Love You बोलाल तर पडेल महागात; बोलण्याआधी हाय कोर्टाचा हा निर्णय एकदा वाचाच
3

I Love You बोलाल तर पडेल महागात; बोलण्याआधी हाय कोर्टाचा हा निर्णय एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.