• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • What Are The Changes In The Body Due To Not Drinking Water

पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? जाणून घेऊया सविस्तर माहिती

शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रोजच्या आहारात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अनेक लोक काही कारणांमुळे उपोषण करण्यासाठी बसतात. हे उपोषण करताना पाण्याचा एकही थेंब प्यायला जात नाही. अधिक काळ पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2024 | 04:13 PM
पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाणी प्यायल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रोजच्या आहारात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अनेक लोक काही कारणांमुळे उपोषण करण्यासाठी बसतात. हे उपोषण करताना पाण्याचा एकही थेंब प्यायला जात नाही. अधिक काळ पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर अनेकदा रुग्णाला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ येते. निरोगी शरीरासाठी पाणी आवश्यक आहे.पण एखाद्या व्यक्तीला पाणी दिलेच नाहीतर तो जगू शकतो? पाणी न पिता ती व्यक्ती किती दिवस जगू शकते? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य-istock)

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

जेवण न केल्याने शरीरामधील कार्बोहायड्रेड नष्ट होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातील चरबी नष्ट होते. ज्या व्यक्तींचे शरीर जास्त हेल्दी आणि शरीरामधील फॅटचे प्रमाण जास्त असल्यास तो व्यक्ती जास्त दिवस जगू शकतो. अधिक काळ पाणी किंवा जेवण न जेवल्याने शरीरातील प्रोटीन पूर्णपणे संपून जातात. यामुळे आरोग्य बिघडून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते.

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

जेवणाशिवाय माणूस किती दिवस जगतो?

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण पण जेवण न जेवल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अनेक लोक मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसतात.उपोषण केल्याने मागण्या मान्य होतील असे अनेकांना वाटते, पण यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. महात्मा गांधी, अण्णा हजारे, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषण केली आहेत. डॉक्टरांच्या मते, अन्नपाण्याशिवाय माणूस आठ दिवस जगू शकतो. तसेच त्या व्यक्तीजवळ पाणी असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

Web Title: What are the changes in the body due to not drinking water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • Human body

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल

बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल

Dec 28, 2025 | 04:07 PM
Sangali Politics: भाजपचा रथ रोखण्यासाठी सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; आजी-माजी खासदारांसोबत आखली खास रणनीती

Sangali Politics: भाजपचा रथ रोखण्यासाठी सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; आजी-माजी खासदारांसोबत आखली खास रणनीती

Dec 28, 2025 | 04:02 PM
SREI Equipment Finance fraud: PNB कडून SREI ग्रुपवर फसवणुकीचा गंभीर आरोप; तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक केल्याचा दावा 

SREI Equipment Finance fraud: PNB कडून SREI ग्रुपवर फसवणुकीचा गंभीर आरोप; तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक केल्याचा दावा 

Dec 28, 2025 | 03:56 PM
अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

Dec 28, 2025 | 03:47 PM
Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Dec 28, 2025 | 03:47 PM
Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Dec 28, 2025 | 03:47 PM
PM vima Yojana: विमा कंपनीवरील चुकीच्या आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होणार; अर्ज दुरुस्तीसाठी देणार शेतकऱ्यांना संधी

PM vima Yojana: विमा कंपनीवरील चुकीच्या आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होणार; अर्ज दुरुस्तीसाठी देणार शेतकऱ्यांना संधी

Dec 28, 2025 | 03:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM
LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

Dec 28, 2025 | 03:19 PM
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM
Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Dec 27, 2025 | 05:16 PM
Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Dec 27, 2025 | 05:11 PM
“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

Dec 27, 2025 | 05:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.