Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटमध्ये तीन स्टंम्पचं का वापरले जातात? रंजक आहे इतिहास

क्रिकेटमधला आणखी एक सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजेच मैदानात असलेले स्टंप. क्रिकेटमध्ये तीन स्टंपच सामने खेळताना वापरले जातात यामागील कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 03:52 PM
फोटो सौजन्य - iStock

फोटो सौजन्य - iStock

Follow Us
Close
Follow Us:

क्रिकेटमध्ये तीनच स्टम्प्स का असतात? : भारतामध्ये क्रिकेट म्हणजेच फक्त एक खेळ नाही एक सण म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये क्रिकेट हा एक उत्सव आणि धर्म म्हणून साजरा करतात. भारताची संघाने 2024 आणि 2025 मध्ये दोन आयसीसी ट्रॉफी नावावर केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मागील दोन वर्षांमध्ये दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारताचा संघ आगामी मालिका हे इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे यासाठी भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे.

नुकतीच भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग पार पडली यामध्ये आरसीबीच्या संघाने जेतेपद जिंकले. बीसीसीआय ही जगभरामधील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोट्यावधी पैशांची उधळण केली जाते. क्रिकेटमध्ये तीन फॉरमॅट खेळली जातात यामध्ये t20, एकदिवसीय आणि कसोटी असा आहेत. त्याचबरोबर बॅट आणि बॉल हे दोन महत्त्वाचे साधन ते खेळ खेळण्यासाठी लागतात. क्रिकेटमधला आणखी एक सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजेच मैदानात असलेले स्टंप.

क्रिकेटमध्ये तीन स्टंपच सामने खेळताना वापरले जातात यामागील कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. पूर्वी क्रिकेट खेळताना खेळामध्ये दोन स्टंप वापरले जात होते आणि त्या दोन स्टंपवर एकच बेल ठेवली जात असे. आपण बऱ्याचदा पाहिले आहे की स्टंपवर असलेल्या बेल पडल्या की अंपायर फलंदाजांना बाद घोषित करतो. पण अनेकदा असेही झाले आहे की चेंडू स्टंपला लागूनही बेल पडत नाहीत अशा वेळी फलंदाज नाबाद असतो हा क्रिकेटचा नियम आहे.

किती हा शहाणपणा…आशिया कप 2025 मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानने सुचवला नवा पर्याय! अफगाणिस्तानसोबत खेळणार महत्त्वाची मालिका

१९७३ मध्ये झालेल्या केंट विरुद्ध सर यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना झाला होता या झालेल्या क्लब सामन्यामध्ये स्टॅम्पची रूपरेषा बदलण्यात आली होती. या सामन्यामध्ये जो स्मॉल हा फलंदाजी करत होता तर लांपी स्टीवन हा गोलंदाजी करत होता. यावेळी ही दोघे खेळत असताना सलग ३ चेंडू हे स्टॅम्पच्या मधून गेले. यानंतर क्रिकेटमध्ये मधला स्टॅम्प असणे गरजेचे आहे त्याचबरोबर एक मोठी बेल न ठेवता त्याचे रूपांतर २ बेलमध्ये रूपांतर करावे असा नियम करण्यात आला होता. त्यानंतर स्टॅम्पच्या उंचीमध्ये देखील सुधारणा करण्यात आली.

नवीन सुदरनेनुसार स्टॅम्प हे २८ इंच असणे गरजेचे आहेत त्याचबरोबर स्टंपमधील अंतर हे बॉलच्या मापाईतके करण्यात आले. सध्या आता आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर लीग स्तरावर जे सामने खेळले आणि जातात आणि त्याच्यामध्ये जे लायटिंग स्टॅम्प वापरले जातात त्याची लाखो रुपयांमध्ये किंमत आहे.

Web Title: Why are three stumps used in cricket interesting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA Playing 11 : अभिषेक शर्मा बाहेर! अक्षर परतला; पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडिया करू शकते महत्त्वपूर्ण
1

IND vs SA Playing 11 : अभिषेक शर्मा बाहेर! अक्षर परतला; पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडिया करू शकते महत्त्वपूर्ण

कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral
2

कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11
3

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?
4

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.