आयसीसीच्या नियमांनुसार, सर्व संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंच्या संघांची घोषणा एक महिना आधी करावी लागते; यावेळी, अंतिम तारीख ८ जानेवारी आहे. सर्व संघांना ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रविवारी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला.
बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या लिलावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार अझरुद्दीन यांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे टी२० विश्वचषक लीग सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलविण्याचे निर्देश मिळाले. या धमकीला बीसीसीआयच्या एका सूत्राने आता योग्य उत्तर दिले आहे.
बांगलादेशमध्ये सध्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने मुस्तफिजूरला आयपीएलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आता या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…
बीसीसीआयने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघासह टी-२० संघाची घोषणा केली आहे, परंतु अद्याप एकदिवसीय संघ जाहीर झालेला नाही. सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ…
गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
हरमनप्रीत कौरच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत कधीही श्रीलंकेला क्लीन स्वीप केलेले नाही, त्यामुळे टीम इंडिया या मैलाचा दगड जिंकण्याकडेही लक्ष ठेवेल.
२०२५ हे वर्ष संपणार आहे, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांची यादी घेऊन आलो आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येथे चुरशीची लढत झाली. दोन्ही…
बुमराह विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत नाही आणि सध्या तो विश्रांती घेत आहे. बुमराहने तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी सामना झाला त्या मैदानावर त्याने सराव केला त्याचे व्हिडिओ आणि…
संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व राहिले, परंतु सामना संपताच चाहत्यांनी हरमनप्रीत कौरचा मैदानावर राग पाहिला. भारतीय कर्णधार इतकी संतापली की ती मैदानाच्या मध्यभागी तिच्याच खेळाडूंवर ओरडताना दिसली.
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ३० धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. या सामन्यामध्ये भारताची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली.
IND W vs SL W: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला आणि मालिकाही जिंकली. भारताकडून रेणुका सिंगने चार आणि दीप्ती शर्माने तीन विकेट घेतल्या.
IND vs NZ: भारतीय संघ २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सुरुवात करेल. किवी संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा एकदिवसीय मालिकेत…
उत्तराखंडचा एक अज्ञात गोलंदाज देवेंद्र सिंग बोरा याने चाहत्यांच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या आणि स्टार खेळाडूला गोल्डन डकवर बाद केले. रोहितला त्याने बाद केल्यानंतर सोशल मिडियावर आता तो चर्चेचा विषय…
भारत विरुद्ध श्रीलंका या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर हे देखील वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीने प्रभावित झाले. सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीमुळे बिहारने ६ बाद ५७४ धावा केल्या, जो विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
Ravindra Jadeja: विजय हजारे ट्रॉफीमध्ये आता रवींद्र जडेजाची एन्ट्री झाली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजा आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित-विराटनंतर जडेजाच्या पुनरागमनामुळे स्पर्धेचा रोमांच वाढला आहे.