सिराज जगातील कोणत्याही फलंदाजाला घाबरत नाही, परंतु असा एक फलंदाज आहे ज्याचा सामना तो सामन्यादरम्यान करू इच्छित नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार कसोटी फलंदाज जो रूट…
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१…
महिला विश्वचषकाचा सहावा सामना खेळवला जात आहे, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघ पाकिस्तानपेक्षा मजबुत आहे.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. म्हणूनच सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाच्या फातिमा सना यांनी विजयाची शपथ घेतली आहे.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भव्य सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. २०२५ च्या विश्वचषकातील या सहाव्या सामन्यावर पावसाची शक्यता आहे.
भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. संघाची घोषणा झाल्यानंतर आता भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभूत करून विजेतेपद जिंकले.आता भारतीय महिला संघाची पाळी आहे, ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व…
तिसऱ्या दिनी पहिला सेशनमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शतक ठोकल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी त्याने तीन विकेट्स घेतले आहेत. रवींद्र जडेजा याने जॉन कॅम्पबेल, ब्रायोडॉन किंग आणि शाई होप यांना…
१ ऑक्टोबर रोजी, संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये अंदाजे १६० खेळाडूंचा समावेश होता. यो-यो टेस्ट किंवा खेळाडूंच्या ट्रायल्समध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तरीही, निवड समितीने खेळाडूंची निवड केली.
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर…
३ ऑक्टोबर रोजी त्याची मोठी बहीण कोमल शर्मा लग्नबंधनात अडकली, परंतु त्याचा धाकटा भाऊ अभिषेक या खास दिवशी तिच्यासोबत उपस्थित नव्हता. अभिषेकची निवड खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या भारत अ…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात सध्या क्रिजवर भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि टीम इंडियाचा विकेटकीपर ध्रुव जुरेल हे फलंदाजी करत आहेत.
केएल राहुलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही शानदार शतक झळकावत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील ११…
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने पहिल्या सामन्यात शतक ठोकले आहे. त्याने इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती.
भारत अ संघातील खेळाडू श्रेयस, अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित राणा हे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी आपला दावा सिद्ध करण्यास उत्सुक असतील.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मोठा धक्का बसला आहे. युएईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीग टी२० (ILT20) च्या चौथ्या हंगामाच्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघही पाकिस्तानविरुद्ध तशीच वर्तवणूक करणार आहे. म्हणजे, हस्तांदोलन होणार नाही, फोटोशूट होणार नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी कोणताही संवाद होणार नाही.