एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत अ संघाचा सामना बांगलादेश अ संघाशी होईल. गट टप्प्यात भारत पाकिस्तान अ संघाकडून पराभूत झाला, तर बांगलादेश श्रीलंका…
IND vs SA: भारताचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झाल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निगार सुलताना जोती हिने ज्युनियर खेळाडूंवर हल्ला केल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. निगार सुलताना हिने मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत, यावेळी तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले…
भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. भारतीय संघासाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला होता आणि दोन्ही डावात फलंदाजी करू शकला…
भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर कधीही पराभूत केले नव्हते. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.
तिसऱ्या दिनी पहिल्या सेशममध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने अर्धशतक झळकावले पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंग संतापला.
भारताला मालिकेत १-० अशी आघाडी घ्यायची असेल तर त्यांना इतिहास रचावा लागेल. खरं तर, ईडन गार्डन्सवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत ११७ पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही.
बीसीसीआयने रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल नवीनतम अपडेट दिले. आता, बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल नवीनतम अपडेट दिले आहे आणि तो रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली आहे.
टीम इंडियाने १८९ धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट गमावत ९३ धावा केल्या होत्या आणि आता त्यांच्याकडे ६३ धावांची आघाडी आहे.
यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये वैभव सुर्यवंशी याने 144 धावांची खेळी खेळली होती. वैभव सुर्यवंशीचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे, हा सामना आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचा दुसरा सामना असणार…
ऋषभ पंत आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा नवा सिक्सर किंग बनला आहे. वीरेंद्र सेहवागने त्याच्या कारकिर्दीत एकूण ९० षटकार मारले आहेत, तर ऋषभ पंत आता ९१ षटकारांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 3 विकेट्स गमावले आहेत. भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावून 138 धावा केल्या आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिल्या सामन्याचा दुसरा डाव झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाच्या हाती तीन विकेट लागले आहेत यामधील दोन विकेट बुमराहने घेतले आहेत.
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये इडन गार्डन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आफ्रिकन संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. कोलकाता कसोटी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकता…
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे खेळवली जाईल. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी २५ डिसेंबर ते १८ जानेवारी बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागाची स्थिती अद्याप…