जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याचा निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला असून माजी…
आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा पुननिर्णय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले आहे. काही ठिकाणी याचा जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. तर, काही ठिकाणी या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ३०…