Mumbai Airport Customs News: मुंबई विमानतळावर १ आणि २ मे रोजी कस्टम्सने मोठी कारवाई करत ९५ लाखांचे सोने आणि ८४ लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. तस्करी प्रकरणी एकाला अटक करण्यात…
ईएमआय योजना १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे, त्यामुळे आयातदारांना सीमाशुल्क न भरता त्यांच्या आयात केलेल्या वस्तूंच्या परताव्याची परवानगी मिळेल, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जाहीर केले आहे.
भारताच्या कस्टम विभागामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. तसेच या भरतीच्या माध्यमातून ४० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
Mumbai International Airport : मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसांत मोठी कारवाई करीत तब्बल 4 कोटी रुपयांचे सोने ताब्यात घेतले आहे. या दोन दिवसांत मुंबई कस्टम विभागाने तब्बल…
२१ एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरीतून बकरी ईदसाठी शेळ्यामेढ्यांची तस्करी करून त्यांना दुबईला नेणाऱ्या जहाजावर सीमा शुल्क विभागाने कारवाई केली. विभागाने स्थानिक दंडाधिकार्यांकडे शेळ्यामेढ्यांच्या लिलावाची परवानगी मागितली. मात्र, दंडाधिकार्यांनी परवानगी नाकारून…