सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पावसाच्या चांगल्या सरी बरसतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली.
Beed News: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्रात रेशीम कोषाला प्रतिक्विंटल ९३ हजार रुपये म्हणजेच ९३० रुपये प्रतिकिलोचा विक्रमी भाव मिळाला. शनिवारी झालेल्या लिलावात सुरुवातीची बोली ९१०…
जून-जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 17 हजार 245 शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 33 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर…
Farmers Help : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ८६.६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून, पीक…
Jalgaon News: अमळनेर तालुक्यात ज्वारी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीतील गोंधळाचा फटका बसला आहे. मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरू असलेली ज्वारी खरेदी गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. ऑनलाइन नोंदणी करताना क्रमांकांमध्ये तफावत निर्माण…
वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाचा खंड यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Buldhana Rain News: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ४९५ गावे बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार १ लाख १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या…
शेतकऱ्यांची आव्हानं काही संपत नाहीत. आता तांदळाला कीड लागल्यामुळे त्यांच्यासमोर ४ नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. आता नेमके हे कोणते आव्हान आहे ते शेतकऱ्यांनी जाणून घ्यावे
Marathwada : यंदा पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. मात्र काही भागात पावसाने पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला, गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन लाख रुपयांच्या पीक कर्जाची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
सोलर पॅनल बंद पडल्याने त्या शेतकऱ्याचे शेत जमिनी मधील झाडे सुकू लागली असून महावितरण कंपनी कडे शेतकरी फेऱ्या मारत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी…