महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
सोलर पॅनल बंद पडल्याने त्या शेतकऱ्याचे शेत जमिनी मधील झाडे सुकू लागली असून महावितरण कंपनी कडे शेतकरी फेऱ्या मारत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी…