आता महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल कोण होणार हे पहावे लागणार आहे. केंद्रातील एनडीए म्हणजेच भाजप सरकार महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कोणाची शिफारस करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्या, गडकिल्ले, वारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त…
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारताना राष्ट्रपतींनी या विधेयकांवर तीन महिन्यांतच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत असल्याचे सांगून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्न करत राहील आहि ग्वाही दिली.
पुनर्विचार याचिकेत काय आव्हान दिले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्र सरकार निर्धारित वेळेच्या मर्यादेचा आढावा घेणार की राष्ट्रपतींच्या पूर्ण व्हेटोचा निर्णय रद्द करणार हे स्पष्ट नाही.