जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कुडाळ गटात इंद्रजित भिलारे यांनी पायाला भिंगरी लावून प्रभावीपणे काम केले. गावोगावी संपर्क साधत युवकांना संघटित करण्याबरोबरच पक्षाच्या विचारांशी तरुणांना जोडण्याचे काम त्यांनी केले…
मागील आठवड्यात आतिश कदम यांनी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर एकतर्फी टीका केली होती. त्यामुळे आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.
'तुम्ही माझ्या ठरावाच्या विरोधात काम केले', असे सांगून त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याचा दावा गोळे यांनी केला आहे. मानकुमरे यांनी 'तू पदावर नसताना पक्षाचे काम का करतोस? असा सवाल केला.
शशिकांत शिंदे यांना पुन्हा जावली तालुक्यात आमदारकी लढवायची आहे. त्यांनी आता आमदारकी आणि जिल्हा बँक विसरून जावी. त्यांनी जावलीत ढवळाढवळ करू नये, त्यांनी हात कापले तर आम्ही त्यांचे पाय कापू…