भद्रक येथून बचाव आणि दुरुस्ती पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे आणि रेल्वे डब्यांचे कोणतेही गंभीर नुकसान झालेले नाही
याआधी, रेल्वे सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंगमध्ये यांत्रिक घटक वापरले जात होते, जसे की रेल्वे स्विच, लॉक आणि सिग्नल यंत्रणा. त्याऐवजी, रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग संगणक सॉफ्टवेअर आधारित प्रणाली वापरते.
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची…