दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना 'अराजकवादी' म्हणण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत माफीची मागणी केली.
NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या 'दहशतवादी' वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी खोत यांच्यावर जोरदार…
सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
पंढरपुरात आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी कडाडून टीका केली आहे. "शेकडो उंदीर खाऊन मांजर हजला चालली" असे म्हणत खोत यांनी पवारांवर निशाणा…