मिझोरममधील पूर्वाश्रमीच्या दहशतवादी गटाने तेथील मैतेई नागरिकांना राज्य सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ४१ मैतेई नागरिक मिझोरममधून आसामला आपल्या मूळ गावी पोहोचल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा ही इच्चशक्ती असते तेव्हाच मोठी कामं आपण करू शकतो. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प आम्ही निर्णय…
आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'ने ११,००० कर्मचार्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर आता कंपनीने दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीची…
राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय…
राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकड्याबाबत चीनने माैन बाळगले आहे. मात्र, अमेरिकी वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार, अशा कर्मचाऱ्यांची संख्या हजारांत आहे. हे सर्व मोठ्या पदांवर काम करत आहेत.