तालुक्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यातील 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून तेथील ग्रामपंचायत कडून प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका…
कळवा परिसरात वाढत्या उष्णतेत वारंवार वीज खंडिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ४-५ तास वीज नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. कामगार वर्ग, वृद्ध आणि रुग्णांना याचा…
अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानीचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली.