पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्यांचे आवर्जून सेवन करावे. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
बाजारातील भाज्या ताज्या असतातच असं नाही. पण तुम्ही घरीही किचन गार्डन करून ताज्या भाज्यांची लागवड करू शकता. काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरी नियमित वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे बियाणे नक्कीच लावा
इराण इस्राईल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पूर्णत: ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी वांगी, कारले, भोपळ्याचे दर गगनाला भिडले आहे.