तरुणांच्या प्रश्नांवर तरुण नेतृत्वाला संधी द्यावी; नवीन आणि सुशिक्षित चेहरे पुढे आणण्याची गरज. काही संघटनांनी संविधानावर भाष्य करू नये, अशी टीका. जंतर-मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ६ ऑगस्टला मोठी घोषणा (ब्रेकिंग) करण्याचे संकेत. माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, माझ्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजले आहे. E20 इंधनाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असल्याचा दावा. E20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, १०० टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी. E20 हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नसून सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचे मत. भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेल्यांना शुभेच्छा; मात्र तरुणांना पुढे आणण्याचे आवाहन. शिंदे गटातील मंत्री केवळ शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचा दावा. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारने -घाबरण्याचे कारण नाही. केंद्राकडे ED, CBI यांसारख्या यंत्रणा असल्याचा टोला. आरक्षण हटवण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन व्हावे. झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; शक्य ती सर्व मदत आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन देण्याची भूमिका.
तरुणांच्या प्रश्नांवर तरुण नेतृत्वाला संधी द्यावी; नवीन आणि सुशिक्षित चेहरे पुढे आणण्याची गरज. काही संघटनांनी संविधानावर भाष्य करू नये, अशी टीका. जंतर-मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ६ ऑगस्टला मोठी घोषणा (ब्रेकिंग) करण्याचे संकेत. माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, माझ्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजले आहे. E20 इंधनाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असल्याचा दावा. E20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, १०० टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी. E20 हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नसून सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचे मत. भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेल्यांना शुभेच्छा; मात्र तरुणांना पुढे आणण्याचे आवाहन. शिंदे गटातील मंत्री केवळ शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचा दावा. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारने -घाबरण्याचे कारण नाही. केंद्राकडे ED, CBI यांसारख्या यंत्रणा असल्याचा टोला. आरक्षण हटवण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन व्हावे. झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; शक्य ती सर्व मदत आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन देण्याची भूमिका.