शेतकऱ्यांना बाजू मांडण्यापासून रोखल्याने नवा वाद जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक जालना रोडवरील गोदावरी महामंडळ कार्यालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली.
संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत अलीकडेच उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणांमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे भले व्हावे हा या योजनेमागचा उद्देश असताना शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी योजना राबविणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारांचे भले झाल्याचे दिसते.
ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एकूण जिल्हा उत्पन्न 2021-22 मधील 86,100 कोटींवरून 2024-25 मध्ये 1,33,105 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच 54.6 टक्के एकूण वाढ, तर वार्षिक सरासरी वाढदर सुमारे 15 ते 16 टक्क्यांपर्यत…
मराठवाड्यात वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा ७२.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जायकवाडीत ७२% तर सिद्धेश्वर प्रकल्पात सर्वात कमी साठा आहे. वाचा सविस्तर आकडेवारी.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाला एम्स (AIIMS) चा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत काय बदल होतील, जाणून घ्या.
छत्रपती संभाजीनगर येथील १० जणांसह मराठवाड्यातील एकूण १११ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक सुखरूप आहेत. त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
नाथसागर धरणात सध्या ८१.११% उपयुक्त पाणीसाठा असून तो मागील वर्षापेक्षा ६.४६ टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे मराठवाड्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी येणारा उन्हाळा सुसह्य होणार आहे.
या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल
मराठवाड्यातील महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्हे सर्वाधिक धोकादायक ठरले आहेत. गेल्या ३ वर्षांतील ब्लॅक स्पॉट्स आणि मृत्यूची आकडेवारी वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठवाडा रेल्वे उत्पादनाचे केंद्र बनत आहे. लातूरच्या रेल कोच फॅक्टरीत २६ मार्चपासून 'वंदे भारत' स्लीपर कोचचे उत्पादन सुरू होणार असून जून २०२६ पर्यंत पहिली रेल्वे तयार होईल.
Marathwada Khandesh Connectivity: कन्नड औट्रम घाटात ५.५ किमी लांबीचा बोगदा तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १२,६०० कोटींच्या या प्रकल्पामुळे खान्देश आणि मराठवाडा जोडला जाणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील १८ वसाहतींमधील ६०२ उद्योग बंद पडले आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आरोग्य विभागाच्या सीएसआर निधीवरही याचे सावट आहे.
अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."
Kumbh Mela 2027: जळगाव ते नाशिक विमानसेवा कुंभमेळ्यासाठी सुरू, पण पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दुर्लक्षित. वेरुळ दर्शनासाठी कनेक्टिव्हिटीची मागणी.
Uddhav Thackeray Marathwada: उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला मोठा दिलासा! अवकाळी पावसामुळे जायकवाडीसह प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. विभागातील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम गोल्फ लीग (MGM Golf League) चे पहिल्यांदाच आयोजन! ३१ एकर जागेतील कोर्सवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार. मिलखासिंग यांचा मुलगा जीव मिलखासिंग उपस्थित राहण्याची शक्यता.