छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून लांबल्याने १ ते ८ जून दरम्यान सरासरीच्या केवळ ३६.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत असून पुरेशा पावसाशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात…
छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला जायकवाडी धरणातील घटत्या जलपातळीचा फटका बसला आहे. सायफन सिस्टीम फेल झाल्याने १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडण्याची शक्यता आहे.
पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेतील आणि दुष्काळप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात भूजल पातळीतील घट, अनियमित मान्सून आणि हवामान बदलामुळे गंभीर कृषी संकट निर्माण झाले आहे. सुमारे ४३ लाख एकर लागवडीयोग्य जमीन पाणीटंचाईच्या…
मराठवाड्यात मोसंबीचा भाव ८ ते १२ रुपयांपर्यंत कोसळल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सण-समारंभात मिठाईऐवजी मोसंबी देण्याचे भावनिक आवाहन नागरिकांना केले आहे.
केंद्र सरकारच्या 'भारत औद्योगिक विकास योजने' अंतर्गत देशात १०० नवे इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील २० पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या 'ऑरिक सिटी'चा समावेश करण्यासाठी उद्योजक उत्सुक आहेत.
छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! मान्सूनने अंदमानात वेळेपूर्वीच हजेरी लावली असून, ५ ते ८ जून दरम्यान मराठवाड्यात मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज डॉ. कैलास डाखोरे यांनी वर्तवला आहे.
Jayakwadi Dam News: जायकवाडी धरणात बाष्पीभवनामुळे दररोज १.९०२ दलघमी पाणी कमी होत आहे. वाढती मागणी आणि उष्णतेमुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला असून मराठवाड्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांना बाजू मांडण्यापासून रोखल्याने नवा वाद जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक जालना रोडवरील गोदावरी महामंडळ कार्यालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली.
संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत अलीकडेच उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणांमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे भले व्हावे हा या योजनेमागचा उद्देश असताना शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी योजना राबविणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारांचे भले झाल्याचे दिसते.
ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एकूण जिल्हा उत्पन्न 2021-22 मधील 86,100 कोटींवरून 2024-25 मध्ये 1,33,105 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच 54.6 टक्के एकूण वाढ, तर वार्षिक सरासरी वाढदर सुमारे 15 ते 16 टक्क्यांपर्यत…
मराठवाड्यात वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा ७२.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जायकवाडीत ७२% तर सिद्धेश्वर प्रकल्पात सर्वात कमी साठा आहे. वाचा सविस्तर आकडेवारी.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाला एम्स (AIIMS) चा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत काय बदल होतील, जाणून घ्या.
छत्रपती संभाजीनगर येथील १० जणांसह मराठवाड्यातील एकूण १११ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक सुखरूप आहेत. त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
नाथसागर धरणात सध्या ८१.११% उपयुक्त पाणीसाठा असून तो मागील वर्षापेक्षा ६.४६ टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे मराठवाड्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी येणारा उन्हाळा सुसह्य होणार आहे.
या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल
मराठवाड्यातील महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्हे सर्वाधिक धोकादायक ठरले आहेत. गेल्या ३ वर्षांतील ब्लॅक स्पॉट्स आणि मृत्यूची आकडेवारी वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठवाडा रेल्वे उत्पादनाचे केंद्र बनत आहे. लातूरच्या रेल कोच फॅक्टरीत २६ मार्चपासून 'वंदे भारत' स्लीपर कोचचे उत्पादन सुरू होणार असून जून २०२६ पर्यंत पहिली रेल्वे तयार होईल.