चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे गेल्या वीस वर्षांपासून चिमणी वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.
चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे गेल्या वीस वर्षांपासून चिमणी वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.