सरळसेवेने भरतीस मान्यता मिळाल्यानंतर अर्ज मागविणे, छाननी, मुलाखत आणि अंतिम निवड यासाठी निश्चित वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याची नोंद जतन करणे बंधनकारक करण्यात…
एका आकडेवारीनुसार, काटेपूर्णा प्रकल्पात २०२१ मध्ये ६५.२०, २०२२ मध्ये ६९.८०, २०२३ मध्ये ५४.९३, २०२४ मध्ये ७२.७७ आणि २०२५ मध्ये ४३.८६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र केवळ २१.७१ दशलक्ष…
बाळापूर तालुक्यातील एक जिल्हा परिषद शाळेतील ६ विद्यार्थिनींचे छळप्रकरण उजेडात आल्याने सरकारी यंत्रणा अॅक्शन मोडवर आली होती. शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गौण खनिज महसूल वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट व खडी खाणींचे लिलाव, तसेच अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कारवाई केली जाते. नवीन आर्थिक वर्षात रेतीघाटांच्या लिलावप्रक्रियेला वेग दिला जाणार आहे.
मागील वर्षी गौण खनिज विभागाला १३० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १०१ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा २८ कोटी ३६…
Wardha News: विदर्भ यात्री संघाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नवरात्रीपूर्वी हावडा-कोल्हापूर नवीन रेल्वे सुरू करण्याची आणि नागपूर-कोल्हापूर रेल्वे दररोज चालविण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील अकोट, पातूर आणि मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ३२ गावांमधील ४ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच तेल्हारा तालुक्यात ५ हेक्टरवरील पीक बाधित झाले.
सध्या उमा प्रकल्पाची जलपातळी ३३५.८० मीटर असून, धरणात ०.५३६ दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा केवळ ४.५९ टक्के राहिला आहे.
Akola ST Bus Service Rajmata Jijau Bus Service: अकोला एसटी विभागात प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. अकोला आगार क्रमांक १ येथे दाखल झालेल्या पाच नव्या बसेसचे…
आमदार सावरकर यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रस्तावित पुलाचे काम, वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्गाची पाहणी केली.
अकोला जिल्ह्यात मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे आणि पावसात खंड पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार मूग व उडिदाची पेरणी करण्याची योग्य वेळ निघून गेली.
मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना…
सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या लाभार्थी यादीच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांत योजनेसाठी २०५५२ कोटींची…
वाहनधारकांना अनेकदा अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात रेल्वे गेट बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भर पावसात…
तत्कालीन निवडणुकांनंतर काही लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी ओबीसी जनगणना झालेली नसल्याचे सांगत जुलै २०२० मध्ये ओबीसींच्या १४ जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.
अकोल्यातील शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कुटुंबीयांनी हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा आरोप करत माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर…
जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २९५.३ मिमी पावसाची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात २१७.१ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७३.५ टक्के पाऊस झाला असून, २६.५ टक्के पावसाची तूट…
अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात…
अकोला शहरातील एमआयडीसी फेज-२ परिसरातील अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत झालेल्या या कारवाईत ५०.७२ लाख रुपयांचा यंत्रसामग्री,…