Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

शारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे. दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 07:42 PM

 

Follow Us

कोल्हापूर जिल्ह्यात आज काहीअंशी पावसाची उघडझाप सुरू आहे..मात्र गेली दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे इशारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे.. आज दुपारी 4 वाजता कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी 43 फूट 3 इंचावर पोहचली असून जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.. दरम्यान आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.. तसचं कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील पुराचं पाणी कमी झाल्याने हा मार्ग सुरू करण्यात आला आहे..परंतु कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली , रजपूतवाडी या ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे.. आणि पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.पावसाचा जोर कमी असल्याने सध्या कोल्हापुरला पूरस्थिती पासून दिलासा मिळाला आहे.. मात्र पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर आलं आहे.

Close

 

Follow Us:

कोल्हापूर जिल्ह्यात आज काहीअंशी पावसाची उघडझाप सुरू आहे..मात्र गेली दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे इशारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे.. आज दुपारी 4 वाजता कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी 43 फूट 3 इंचावर पोहचली असून जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.. दरम्यान आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.. तसचं कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील पुराचं पाणी कमी झाल्याने हा मार्ग सुरू करण्यात आला आहे..परंतु कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली , रजपूतवाडी या ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे.. आणि पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.पावसाचा जोर कमी असल्याने सध्या कोल्हापुरला पूरस्थिती पासून दिलासा मिळाला आहे.. मात्र पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर आलं आहे.

Web Title: Kolhapur 69 dams in the district are under water panchganga has crossed the danger level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • heavy rain update
  • kolhapur
  • panchganga river

संबंधित बातम्या

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?
1

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
2

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
3

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Kolhapur Rain: पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ‘या’ तालुक्यांमध्ये पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला
4

Kolhapur Rain: पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ‘या’ तालुक्यांमध्ये पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.