कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे सोशल मीडिया ग्रुपवरील कमेंटच्या रागातून साहिल काझी या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गाडीच्या कर्जाच्या वादातून हा संघर्ष वाढला. पोलिसांनी आरोपी राजू कांबळेला अटक करून तपास…
कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघड झाले. पोलिसांनी चौघांविरोधात…
गोवा ट्रिपवरून परतताना झालेल्या भीषण बस अपघातात पत्नी आणि दोन मुलांना गमावलेल्या पुण्यातील विराट गौतम यांनी कोल्हापूरच्या त्याच अपघातस्थळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, प्राडा सोबत हा करार केवळ कारागिरांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा नाही, तर पिढ्यानढ्या जोपासलेल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे.
कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. शाहिद सनदे अटकेत असून त्याने अत्याचार करून व्हिडिओ मित्रांना शेअर केल्याचे समोर आले; आणखी अनेक मुलींचे व्हिडिओ असल्याचा संशय आहे.
सोलापुरात स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली. याआधीही त्याच्यावर अत्याचार व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर होता.
कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये दारूच्या नशेत घरच्यांना त्रास देणाऱ्या 20 वर्षीय मुलाची वडिलांनी संतापाच्या भरात चाकूने हत्या केली. पोलिस तपासात सत्य उघड झाले असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात 24 वर्षीय आदित्य कोळीने ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने गेमिंगमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा उल्लेख केला.
देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. या योजनेसाठी राज्यातील ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील दानोळी गावात भाजीपाला व्यावसायिकाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून काही तासांतच करंट देऊन निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले येथे स्मशानभूमीत अघोरी विधी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रक्षा विसर्जनावेळी हा प्रकार समोर आला असून नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.
कोल्हापूरच्या हिंगणगाव येथे 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच वडील व सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने स्वतःहून पोलिसात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. घटनेने परिसर हादरला.
गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पहिल्याच अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला.
कोल्हापूर शहरालगत मनेरमळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कोल्हापूरमधील KIT College of Engineering येथे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून कॉलेजने त्यांना निलंबित केले आहे.
वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार…
कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.