विवाहित महिला कौसर गरगरे यांनी सासरकडून निवडणूक खर्चासाठी माहेरकडून 10 लाख रुपये आणण्याचा तगादा व सततचा शारीरिक-मानसिक छळ सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणी पती, सासू-सासरे व जावेवर…
विमानतळाची सुरक्षा आणि विस्तारीकरण यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्यांनी दिला.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जर नवीन महा ई सेवा केंद्राला परवानगी दिली तर त्याचे भवितव्य हे उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, असा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे.
कोल्हापुरातील नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या सह तीन नृत्यांगनानी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर भरतनाट्यम् नृत्य सादर करण्याचा नवीन उपक्रम केला आहे.
वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आता कामगार वर्गासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआय) तर्फे शहर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून सकारात्मक परिसरात प्रतिसाद मिळत आहे.
वारसा नौद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले.
Kolhapur welcome arch: तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली.
आज अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पावनगड वाशी यांना या रेडीघाट मार्गावरून एकच रस्ता असल्याने ये -जा करा लागते.
करवीरनगर परिसरात एका प्रशस्त बंगल्यात साडेसोळा तोळ्याचे दागिने आणि 13 लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र पोलीसांच्या सर्तकतेमुळे आणि योग्य तपासामुळे चोरांना पटकड्यात यश आलं.
सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करा हा मार्ग रुंद करण्यात यावा, अशा तातडीच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे…
कर्नाटक प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी काळ्या दिनाची मूक फेरी होणारच आहे. त्यामुळे, १ नोव्हेंचर रोजी काळा दिन पाळून निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी…
राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला…