शारा पातळीवरूंन वाहणाऱ्या पंचगंगेनं आज धोका पातळी गाठली आहे. दिवसभर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असल्याने राधानगरी धरणाचे सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त धरणाचा एक दरवाजा सुरू आहे.
संततधार पावसामुळे व राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे गेल्या चार दिवसात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर सह पश्चिम करवीर भागात पावसाने दणका दिला असून पुराचा वेढा पडला आहे. गेल्या दोन दिवसात पावसाने परत एकदा जोरदार सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महामंडळाने सादर केलेल्या डीपीआरला मंजुरी देऊन सप्टेंबर २०२४ रोजी ६०९.५८ कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला.