मीरा रोड येथील मुक्तिधाम (स्मशानभूमी) परिसरातील दुरवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. मुक्तिधामासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
मीरा रोड येथील मुक्तिधाम (स्मशानभूमी) परिसरातील दुरवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. मुक्तिधामासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.