नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी धारकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. गेली 40 वर्षे येथे वास्तव्यास असूनही त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुलांच्या शिक्षणासह उपजीविकेवर संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळ पडल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी धारकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. गेली 40 वर्षे येथे वास्तव्यास असूनही त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुलांच्या शिक्षणासह उपजीविकेवर संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळ पडल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.