ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या पवन करवरच्या मी प्रचार सभेला आलो आहे. पवन करवर याच्यावर आरक्षणादरम्यान हल्ला झाला होता. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी त्याला मतदान करावे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे तर दुसरीकडे अंजली दमानिया या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत असतील, तर त्या सुपारी घेऊन टीका करत आहेत,” अशी घणाघाती टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. “अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. त्या चौकशीतून सत्यसमोर येईल. संजय राऊत जर म्हणत असतील की विमानात 6 माणसं आहेत, तर या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे,” असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.
ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या पवन करवरच्या मी प्रचार सभेला आलो आहे. पवन करवर याच्यावर आरक्षणादरम्यान हल्ला झाला होता. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी त्याला मतदान करावे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे तर दुसरीकडे अंजली दमानिया या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत असतील, तर त्या सुपारी घेऊन टीका करत आहेत,” अशी घणाघाती टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. “अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. त्या चौकशीतून सत्यसमोर येईल. संजय राऊत जर म्हणत असतील की विमानात 6 माणसं आहेत, तर या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे,” असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.