सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यातून मनातील खदखद व्यक्त केली आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले आहे.
धनंजय मुंडे हे काही काळ राजकीयदृष्ट्या शांत होते, पण आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार…
Sunil Tatkare On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये कामाची संधी मागितली आहे. यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण शिंदे याने एका महिलेला अत्याचार करून तिची तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
एखाद्या मंत्र्यांने मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत सरकारी निवासस्थानी रिकामे करायचे असते, असा नियम आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना २० मार्चपर्यंत सातपुडा बंगला सोडणे आवश्यक होते
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वाल्मिक कराड प्रकरणात मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप आणि टीका झाली. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले.
गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या परळमधील महादेव मुंडे खून प्रकरणही उजेडात आले.
'थोडी चूक 'छावा'च्या काही लोकांकडून झाली आणि मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली. अध्यक्षांसमोर पत्ते टाकणे हे गैर होतं, ते रमी खेळत नव्हते. छावाचे काही कार्यकर्ते अजित पवारांनाही शिव्या देत होते.
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी साहित्याची थेट खरेदी आणि वितरणाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय न्यालायलाने वैध ठरवला असून खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकार्त्याला १ लाखाचा दंड ठोठावला आहे.