Maharashtra Politics : परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिंदे सेना ही भाजपवर नाराज असल्याचे स्पष्टपणे उघड होत आहे.
परभणी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करतात होतो तशा प्रकारचा निर्णय देखील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केला होता.
शक्तीपीठ महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात जाणार असून कित्येकजण भूमिहीन होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करुन आंदोलन केले आहे.
परभणीमध्ये निकाल लागल्यानंतर कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि उबाठा हे पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले.
महापौर व उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. या मुदत्तीत २२ उमेदवारांना ५० नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मांडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र तणाव निर्माण झाला होता.
परभणी महापालिका निवडणुकीमध्ये जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज छाननीमध्ये २१ उमेदवार बाद झाल्यानंतर १ व २ जानेवारी या दोन दिवसांत १९७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर
परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थांसाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केले आहे.
परभणी महानगरपालिकेसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता युती आणि महाविकास आघाडी संदर्भात उशिरा निर्णय झाल्याने अर्ज दाखल करण्यासाठी आज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
परभणी महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.