Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar : केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल, तर…; प्रकाश आंबेडकरांची केंद्र सरकरावर जहरी टीका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 29, 2025 | 05:31 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेवर आक्रमक झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधूनदीच्या पाणी वाटपावर सध्य़ा स्थगिती आहे. मात्र पाणी वाटपावर स्थिगिती आणून काही होणार नाही. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल, तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक १०७ असून, त्यांना शोधून काढून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, तर फडणवीस म्हणत आहेत की, आम्ही त्यांना परत पाठवले आहे. त्यामुळे हे सिद्ध होत की, एवढ्या गंभीर प्रकरणानंतर देखील या राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकार वरती केली आहे.

Follow Us
Close

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेवर आक्रमक झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधूनदीच्या पाणी वाटपावर सध्य़ा स्थगिती आहे. मात्र पाणी वाटपावर स्थिगिती आणून काही होणार नाही. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल, तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक १०७ असून, त्यांना शोधून काढून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, तर फडणवीस म्हणत आहेत की, आम्ही त्यांना परत पाठवले आहे. त्यामुळे हे सिद्ध होत की, एवढ्या गंभीर प्रकरणानंतर देखील या राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकार वरती केली आहे.

Follow Us:

Web Title: Prakash ambedkar has slammed the central government regarding the pahalgam terrorist attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Central government
  • pahalgam attack
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ
1

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.