Prakash Ambedkar on Nepal Crisis : वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळमधील अराजकता आणि गोंंधळाच्या परिस्थितीवर मत व्यक्त करताना अमेरिकेवर संशय घेतला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदारांचा वाढलेला आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीवर विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी देखील सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका करताना दिसून येत आहेत.
देशभरामध्ये भाजप नेत्यांकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे.,यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.
India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन यावर मध्यस्थी केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या चीफने केलेलं भाषणात त्याने टू नेशन थेअरी मांडली होती. ज्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सरकारला माहिती दिली त्यावेळी सरकार मात्र झोपलं होत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना आवाहन आहे की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं…
माघी गणेशोत्सवामधील विसर्जनावरुन राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. पीओपीच्या मुर्ती विसर्जन करु देत नसल्यामुळे राजकारण तापले आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यामुळे कोरेगाव भीमा येथे अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते देखील अभिवादनासाठी येत आहेत. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी…
प्रकाश आंबेडकर यांनी अभिनेता किरण मानेला मुंबईच्या 'राजगृह' या निवासस्थानी भेटायला बोलवले होते. ते भेटल्यानंतर त्यांनी अनेक वेळ गप्पाही मारल्या. त्यांनी भेटीदरम्यानचा खास फोटो शेअर करत इन्स्टा पोस्टही शेअर केली…
सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला असून प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (6 डिसेंबर) राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी तीन प्रश्न विचारले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून अवघ्या काही तासांमध्ये निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी युतीचे संकेत दिले. यावरुन शिवसेना नेत्यांमध्ये वाद झाला आहे.