Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : गावात बांधण्यात आलेल्या वळण बंधाऱ्यात पाणी नाही, पाणी टंचाईच्या भितीने ग्रामस्थ चिंतेत

रत्नागिरी जिल्हातील चिंद्रवली गावात पाणी अडविण्यासाठी वळण बंधाऱ्यात पाणी अडत नसल्यामुळे पाणीटंचाई भविष्यात निर्माण होण्याची भिती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 13, 2025 | 07:08 PM

गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा पऱ्या या ठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात पाणीच साचत नसल्यानं गावाला भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे. कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होत नाही. याच पाण्यावर भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत अशी प्रतिक्रिया चिंद्रवली येथील ग्रामस्थांनी दिली आहेत.

Follow Us
Close

गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा पऱ्या या ठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात पाणीच साचत नसल्यानं गावाला भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे. कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होत नाही. याच पाण्यावर भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत अशी प्रतिक्रिया चिंद्रवली येथील ग्रामस्थांनी दिली आहेत.

Follow Us:

Web Title: Ratnagiri there is no water in the diversion dam constructed in the village villagers are worried about water shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Water scarcity

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.