पंजाब आणि हरियाणामधील पाणीवाटपाचा वाद इतका तीव्र झाला आहे की पंजाब विधानसभेत असा ठराव मंजूर करण्यात आला आहे की पंजाबकडे जास्त पाणी नसल्याने हरियाणाला एक थेंबही पाणी दिले जाणार नाही.
राज्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची पातळी देखील झपाट्याने खालावत चालली असून याचा फटका नागरिकांना बसत आहे.
रत्नागिरी जिल्हातील चिंद्रवली गावात पाणी अडविण्यासाठी वळण बंधाऱ्यात पाणी अडत नसल्यामुळे पाणीटंचाई भविष्यात निर्माण होण्याची भिती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत आहे. सध्या महापालिकेकडून नागरिकांना दिवसाला एक हजार ते बाराशे टँकर पुरविले जातात. दरम्यान, या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ आर्थिक वर्षामध्ये ४७ हजार ४१२…
न्हाळा सुरू होऊनही राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.