Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून पुन्हा एकदा आंदोलनाचे वातावरण पेटले आहे. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांचा सातत्याने आग्रह आहे की विमानतळाला माजी खासदार, ओबीसी नेते व जनता साठी संघर्ष करणारे लोकनेत

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 02, 2025 | 02:25 PM

Follow Us

 

 

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून पुन्हा एकदा आंदोलनाचे वातावरण पेटले आहे. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांचा सातत्याने आग्रह आहे की विमानतळाला माजी खासदार, ओबीसी नेते व जनता साठी संघर्ष करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. मात्र सरकारकडून अजूनही कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याने समाजातील नाराजी वाढत आहे. दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर, विशेषतः भूखंड हक्कांसाठी, मोठा संघर्ष केला होता. स्थानिक आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, कराडी, शूद्र आदी समाज घटकांना त्यांचे योगदान महत्वाचे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने याआधी बाळासाहेब ठाकरे हे नाव मागे घेतल्यामुळे दि. बा. पाटील यांच्या नावाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. नामकरणाचा निर्णय वारंवार लांबणीवर टाकल्याने नाराजी तीव्र झाली आहे. नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई व पालघरपर्यंतच्या समाजात असंतोष आहे. ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी इशारा दिला आहे की जर दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात आले नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक आक्रमक आणि उग्र होईल. हा प्रश्न केवळ नामकरणाचा नसून स्थानिक भूमिपुत्र आणि ओबीसी समाजाच्या अस्मितेचा व न्यायाच्या मागणीचा आहे. निर्णयात होणारा विलंब हा समाजाच्या भावनांचा अपमान म्हणून पाहिला जात असून त्यामुळे आगामी काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Close

Follow Us:

 

 

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून पुन्हा एकदा आंदोलनाचे वातावरण पेटले आहे. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांचा सातत्याने आग्रह आहे की विमानतळाला माजी खासदार, ओबीसी नेते व जनता साठी संघर्ष करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. मात्र सरकारकडून अजूनही कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याने समाजातील नाराजी वाढत आहे. दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर, विशेषतः भूखंड हक्कांसाठी, मोठा संघर्ष केला होता. स्थानिक आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, कराडी, शूद्र आदी समाज घटकांना त्यांचे योगदान महत्वाचे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने याआधी बाळासाहेब ठाकरे हे नाव मागे घेतल्यामुळे दि. बा. पाटील यांच्या नावाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. नामकरणाचा निर्णय वारंवार लांबणीवर टाकल्याने नाराजी तीव्र झाली आहे. नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई व पालघरपर्यंतच्या समाजात असंतोष आहे. ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी इशारा दिला आहे की जर दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात आले नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक आक्रमक आणि उग्र होईल. हा प्रश्न केवळ नामकरणाचा नसून स्थानिक भूमिपुत्र आणि ओबीसी समाजाच्या अस्मितेचा व न्यायाच्या मागणीचा आहे. निर्णयात होणारा विलंब हा समाजाच्या भावनांचा अपमान म्हणून पाहिला जात असून त्यामुळे आगामी काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Violent agitation if navi mumbai airport is not named after d b patil rajaram patil warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
1

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
2

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Navi Mumbai : क्लिनर अपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही
3

Navi Mumbai : क्लिनर अपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष
4

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.