Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे केंद्र सरकारचे Bharat Stage, प्रदूषण थांबवण्यास कसे ठरते उपयुक्त?

भारतातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यातील एक प्रयत्न म्हणजे भारत स्टेज.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 19, 2024 | 06:21 PM
फोटो सौजन्य: istock

फोटो सौजन्य: istock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दिवसेंदिवस कार्स व बाईक्सची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हल्ली इलेक्ट्रिक कार्सला सुद्धा जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. पण इलेक्ट्रिक आणि पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार्सची तुलना केली तर समजेल की आजही देशात इंधनावर चालणाऱ्या कार्स आणि बाईक्स जास्त वापरल्या जातात. यामुळे भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे वायू प्रदूषणाचा प्रश्न.

वाय प्रदूषण ही आपल्या देशासाठी एक मोठी समस्या बनली आहे. एरवी मोकळ्या हवेत श्वास घेणाऱ्यांना आता मास्क घालावा लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्ली. राजधानी दिल्लीत नेहमीच वायू प्रदूषणाचा पारा वाढताना दिसतो. अशावेळी केंद्र सरकार सुद्धा देशातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करताना दिसत आहे.

दिल्लीमध्ये चिंताजनक स्थिती

दिल्ली एनसीआरसह भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. AQI ने धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी काही महत्वाची पाऊले केंद्र सरकारकडून उचलली गेली आहे. त्यातीलच एक पॉल म्हणजे भारत स्टेज. हे काय आहे आणि ते कधी सुरू झाले? ते प्रदूषण कमी करण्यास कसे मदत करते? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

Bajaj सीएनजी बाईकनंतर, ‘या’ पर्यावरणपुरक प्रकारातील बाईक लवकरच लॉंच करणार!

काय आहे भारत स्टेज?

देशातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच मानके निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने भारत स्टेज सुरू केले आहे. हे उत्सर्जन मानक आहे. त्यांच्या अंमलबजावणीची कालमर्यादा केंद्रीय पर्यावरण, वने तसेच हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निश्चित केली जाते.

भारत स्टेज केव्हा लागू झाला होता?

हे भारतात 2000 मध्ये सुरू झाली. भारत स्टेज -1 आणि 2, 2000 ते 2010 दरम्यान देशभरात राबविण्यात आला. यानंतर 2010 मध्ये बीएस-3 सादर करण्यात आला. 1 एप्रिल 2017 पासून देशात बीएस-4 लागू करण्यात आला. BS-6 चा पहिला टप्पा 1 एप्रिल 2020 पासून देशात लागू करण्यात आला आणि BS-6 चा दुसरा टप्पा 1 एप्रिल 2023 पासून देशभर लागू करण्यात आला. विशेष म्हणजे सरकारने बीएस-5 मानके आणली नाहीत आणि बीएस-4 नंतर बीएस-6 थेट लागू करण्यात आले.

प्रदूषण कसे कमी होते?

जेव्हा नवीन भारत स्टेज मानके देशात लागू केली जे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. नवीन मानकांच्या अंमलबजावणीसह, ऑटोमेकर्सना त्यांची वाहने अपडेट करावी लागतील, ज्यामध्ये मुख्यतः इंजिनमधील बदलांचा समावेश आहे. याशिवाय देशात तेल पुरवठा करणाऱ्या कंपनीजनी आपल्या इंधनाचा दर्जा सुधारावा. त्यानंतर अपडेटेड तंत्रज्ञानासह इंजिनमध्ये चांगले इंधन वापरले जाते आणि यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

Web Title: What is bharat stage how this helps to control air pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • Air Pollution
  • auto news

संबंधित बातम्या

EV Two Wheeler मार्केटमध्ये ‘या’ कंपनीचा दबदबा, एका महिन्यात 49,453 दुचाक्यांची विक्री; जाणून घ्या टॉप 5 कंपन्या
1

EV Two Wheeler मार्केटमध्ये ‘या’ कंपनीचा दबदबा, एका महिन्यात 49,453 दुचाक्यांची विक्री; जाणून घ्या टॉप 5 कंपन्या

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत
2

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!
3

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

कार खरेदीदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न! Second Hand Car किती वर्ष जुनी असली पाहिजे?
4

कार खरेदीदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न! Second Hand Car किती वर्ष जुनी असली पाहिजे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.