Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा… नेमके काय म्हटलंय अर्थमंत्र्यांनी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शेती क्षेत्रासाठी मोठी बाब मानली जात आहे. याशिवाय शेतीसाठी अन्य देखील महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 23, 2024 | 12:10 PM
अर्थसंकल्पात शेतीकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा... नेमके काय म्हटलंय अर्थमंत्र्यांनी?

अर्थसंकल्पात शेतीकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा... नेमके काय म्हटलंय अर्थमंत्र्यांनी?

Follow Us
Close
Follow Us:

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकलपात शेतकरी वर्ग सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. अशातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

यापूर्वीच्या अर्थसंकल्पातील कृषी साठीची तरतूद

दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्रिय अर्थमंत्री सितारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात १.२७ लाख कोटींची तरतुदी कृषी क्षेत्रासाठी केली होती. तर २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने १.२५ लाख कोटी रुपयांची कृषीसाठी केली होती. २०२२-२३ मध्ये १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा : अर्थमंत्र्यांचे भाषण सुरु होताच शेअर बाजारात उसळी; घसरणीनंतर पुन्हा सावरले शेअर मार्केट!

नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार

याशिवाय पुढील दोन वर्षांत देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रवृत्त केले जाईल. आणि 10,000 गरजांवर आधारित बायो-इनपुट केंद्रे स्थापन केली जातील. उपभोग केंद्रांजवळ भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर क्लस्टर विकसित केले जातील. असेही आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय सार्वजनिक आधारावर आधारित किसान क्रेडिट कार्ड पाच राज्यांमध्ये जारी केले जातील आणि कोळंबी शेती, प्रक्रिया आणि निर्यात यासाठी नाबार्डद्वारे वित्तपुरवठा सुलभ केला जाईल. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

तेलबिया उत्पादनाला प्राधान्य

मोहरी, सूर्यफुल आणि भुईमुग तेलबियासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच गोदाम व्यवस्था, विपणन व्यवस्था निर्माण करणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या आहे. तर कृषी क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये ६ कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असा दावाही सीतारामन यांनी केला आहे. तसेच शेती निर्यातीला आणि प्रक्रिया उद्योगाला नाबार्डच्या मार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Web Title: Union budget 2024 big announcements for farmers in budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Budget Expectations
  • Finance Minister
  • Income Tax Slab
  • Nirmala Sitharaman
  • real estate
  • Union Budget 2024
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार
1

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका
2

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद
3

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.