आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु ही प्रत्येकासाठी नाही. कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना त्यांचे कर रिटर्न कधीपर्यंत भरायचे आहेत जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारचा तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प मांडला. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करून मीडल क्लासला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प GYAN अर्थात गरीब, युवा, अन्नदाता, नारीशक्ती यांना समर्पीत असल्याचं सांगण्यात आलं. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मिळण्याची शक्यता आहे.
Income Tax Return: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सांगितले की, चालू सत्रात आतापर्यंत एकूण 4 कोटी रिटर्न भरले गेले आहेत. यातील 66 टक्क्यांहून अधिक आयटीआर करदात्यांनी नवीन कर व्यवस्था निवडली…
केंद्रीय अर्थसंकल्पात नवउद्योजकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची कर्ज मर्यादा १० लाखांवरून, २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळण्याची…
आगामी विधानसभा निवडणूक पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यामुळे आता महाराष्ट्राच्या पदरी निराशाच पडल्याचे पाहायला…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत पोहचल्या असून, त्या लवकरच केंद्रीय अर्थसंकलप सादर करणार आहे. मात्र, आता शेअर बाजाराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी…
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून हे संकेत मिळत आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो.…
भारतातील तरुणांमध्ये लठ्ठपणा हा गंभीर विषय बनत चालला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत देशातील तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती…
उद्या संसदेत केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी सोमवारी (ता.२२) शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 102.57 अंकांच्या घसरणीसह 80,502 अंकांवर बंद…
मंगळवारी (ता.२३) केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तास आधीच देशाचा यार…
आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाचा जीडीपी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.5 ते 7 टक्के राहणार असल्याचे भाकीत करण्यात…
२३ जुलै सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी (ता.२२) देशाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचा मागील आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. ज्यामुळे आता सरकारचे…
मागील आठवड्यात शेअर बाजारात आयपीओ दाखल होण्याची संख्या काहीशी रोडावली होती. मात्र, आता येत्या अर्थसंकल्पीय आठवड्यात एकूण आठ कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. मात्र, चालू आठवड्यात शेअर बाजार…
देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरला आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम हा शेअर बाजारावर दिसून येणार आहे.…
देशाच्या अर्थसंकल्पामध्ये विमा क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आता २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन नेमक्या काय घोषणा करतात? याकडेच संपूर्ण विमा क्षेत्राचे…
देशाचा अर्थसंकल्प तयार करताना, त्यात अर्थमंत्री यांच्यासह केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांचे आणि अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्याच्या ७ दिवस आधी संपूर्ण टीम संसदेतील उत्तर ब्लॉक-मुख्यालयामध्ये बंदिस्त…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकलप सादर करणार आहे. मात्र, देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यात निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्र सरकारच्या अर्थ आणि अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचा देखील मोठा वाटा आहे.…