Nasha Mukt Yuva for Viksit Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभाग…
Aluminium india Amanirbhar Bharat initiative 2026: ॲल्युमिनियम एक्सट्रुजन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (अलेमाई)ने देशातील मूल्यवर्धित ॲल्युमिनियम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे मंत्री लोढा म्हणाले.
केंद्र सरकारने PMVBRY योजनेअंतर्गत दोन वर्षांत ३५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात १५ हजारपर्यंत प्रोत्साहन मिळेल. याबद्दल सविस्तर जाणूया या बातमीत...
World Cleanup Day 2025 : ही भारतातील एक प्रमुख स्वच्छता मोहीम आहे जी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या वर्षी ही मोहीम "स्वच्छता उत्सव"…
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ‘मोदी 3.0’ अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तरतूद केल्याचे दिसून येत आहे.…
मंगळवारी (ता.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये काही राज्यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच त्यांनी सभात्याग केला. याबाबत राज्यसभेत बोलताना…
अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांना फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. याउलट…
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले. अखेर आज बाजार बंद होताना बीएसईचा सेन्सेक्स 73 अंकांनी घसरुन 80,429…
आज (ता.२३) केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याची वलग्ना करण्यात आली आहे. मात्र, आता केंद्र सरकारचा…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री…
केंद्रीय अर्थसंकल्पात नवउद्योजकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची कर्ज मर्यादा १० लाखांवरून, २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळण्याची…
आगामी विधानसभा निवडणूक पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यामुळे आता महाराष्ट्राच्या पदरी निराशाच पडल्याचे पाहायला…
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत देशाचा अर्थसंकलप सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी कॅन्सरवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी अर्थात सीमा-शुल्क कमी होणार आहे. ज्यामुळे आता…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत पोहचल्या असून, त्या लवकरच केंद्रीय अर्थसंकलप सादर करणार आहे. मात्र, आता शेअर बाजाराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी…
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून हे संकेत मिळत आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो.…
भारतातील तरुणांमध्ये लठ्ठपणा हा गंभीर विषय बनत चालला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत देशातील तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती…
उद्या संसदेत केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी सोमवारी (ता.२२) शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 102.57 अंकांच्या घसरणीसह 80,502 अंकांवर बंद…
मंगळवारी (ता.२३) केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तास आधीच देशाचा यार…