Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB भरतीमध्ये अर्ज केलाय? त्रुटी सुधारण्याच्या शेवटची तारीख; जाणून घ्या भरतीसंबंधित माहिती

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने भरतीचे आयोजन केले आहे. उमेदवारांना अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास सुधारता येणार आहेत. भरतीच्या संबंधित काही माहिती पुरवण्यात आले आहेत जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 13, 2025 | 10:09 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने भरतीला सुरुवात केली होती. आज या भरतीमध्ये भरण्यात आलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ३२,४३८ इतक्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेत नमूद असलेल्या माहितीप्रमाणे दरमाह वेतन १८,००० रुपये देण्यात येणार आहे. २३ जानेवारी २०२५ रोजी या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली होती. उमेदवारांना १ मार्च २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे होते. अर्ज शुल्क ऑनलाईन भरायचे होते. ३ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ४ मार्च ते १३ मार्च दरम्यान उमेदवारांना अर्जाच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर त्या सुधारता येणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप आयोजित नाही आहे. ती लवकरच कळवण्यात येणार आहे.

Goa शिपयार्ड भरतीसाठी करा अर्ज; ‘या’ आरक्षित प्रवर्गांसाठी भरती मोफत, जाणून घ्या

उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचे होते. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये निश्चित केले आले होते. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कदेखील ५०० रुपये निश्चित करण्यात आले होते. ST तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये तर PWD/ ESM/ Female उमेदवारांनादेखील २५० रुपये निश्चित करण्यात आले होते. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असणे अनिवार्य होते. हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. १०वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते.

भारतीय सैन्यात भरतीची वाट पाहताय? अधिसूचना जाहीर; अग्निवीर भरतीसाठी करा अर्ज

एकूण ४ टप्प्यांमध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात Physical Efficiency Test पात्र करावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांना या संपूर्ण भरतीला पात्र करता येणार आहे. पात्र उमदेवरांना नियुक्ती प्राप्त करता येणार आहे.

Web Title: Last date for correction of errors in rrb recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Recruitment News
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी
1

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
2

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा
3

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच
4

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.