Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार

संविधान बदल व संविधान वाचवणे यामध्ये देशाचे व राज्याचे राजकारण फिरते आहे. भाजप नेत्याने ही घोषणा दिल्यामुळे आता निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2024 | 06:20 PM
complaint to Election Commission against pm Modi for statement on changing the constitution

complaint to Election Commission against pm Modi for statement on changing the constitution

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. पक्षातील दिल्लीतील नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन प्रचारसभा घेत आहेत. राहुल गांधी हे प्रचारामध्ये संविधानाची प्रत दाखवत आहेत. तर भाजप नेत्यांकडून कटेंगे तो बटेंगे सारख्या घोषणा दिल्या जात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदल व संविधान वाचवणे यावरुन राजकारण रंगताना दिसले. भाजपाच्या काही नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळे आता हे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप नेत्यांकडूनच संविधान बदलण्याचे वक्तव्य करण्यात आले होते.  संविधानात दुरुस्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला दोन तृतियांश बहुमत द्या, असे आवाहन भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशाचे राजकारण बदलून निवडणूक संविधानावर केंद्रीत झाली. याचा फटका देखील भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये बसला. मात्र आता देशाचे संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळे भाजप नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

कॉंग्रेस प्रियांका गांधी शिर्डी प्रचार सभा 

लोकसभा निवडणुकीमध्ये अब की बार 400 पारचा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा संदर्भ संविधान बदलण्याशी लावून भाजप नेत्यांच्या वक्तव्याने रान उठले. संविधान बदलण्याची भाषा व वक्तव्य केल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांविरोधात आवाज उठवला आहे. संविधान “संपवण्याच्या” प्रयत्नांना भाजप पक्षश्रेष्ठी स्पष्टपणे पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला असून भाजप नेत्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे ओढणारे खुलं पत्र

याबाबत मत व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी मत व्यक्त केले आहे. सिंगलकर म्हणाले की, “वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे काही खासदार, उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी संविधान बदलण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या 400 जागा जिंकायच्या आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. भारताच्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला हा थेट धोका आहे. पण भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही आणि विधाने परत घेतली नाहीत. मोदी, शहा आणि नड्डा हे असंविधानिक विचारांचे समर्थक असल्याचे यावरून दिसून येते,” असा घणाघात कॉंग्रेस नेते संदेश सिंगलकर यांनी केला आहे.

Web Title: Congress leader complaint to election commission against pm modi for statement on changing the constitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commission
  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.