Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवी रोखून धरताय? मग तुम्ही मरणाला आमंत्रण देत आहात, काय म्हणतात तज्ज्ञ ?

लघवीला रोखून धरणं म्हणजे हळूहळू शरीरात स्लो पॉईजन होण्यासारखं आहे. काय आहे तज्ज्ञांचा सल्ला, जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 25, 2025 | 02:51 PM
लघवी रोखून धरताय? मग तुम्ही मरणाला आमंत्रण देत आहात, काय म्हणतात तज्ज्ञ ?

लघवी रोखून धरताय? मग तुम्ही मरणाला आमंत्रण देत आहात, काय म्हणतात तज्ज्ञ ?

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या आयुष्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत या दिवसात पाणी शरीरात जास्त जाणं गरजेचं आहे. पुरेस पाणी पिणं आणि वेळच्या वेळी लघवीला जाणं हे महत्त्वाचं आहे. तुमची दैनंदिन जीवनशैली, आहार आणि याचबरोबर महत्त्वांच आहे ते म्हणजे वेळच्या वेळी लघवीला साफ होणं.

रोजच्या कामाच्या व्यापात किंवा बाहेर फिरायला गेल्यावर अनेक जण लघवी रोखून धरतात. त्याचप्रमाणे सतत बाहेर फिरतीचं काम असणारे देखील कमी पाणी पितात कारण लघवीला जायला लागू नये म्हणून. तर बऱ्याच जणांना झोपेत असल्यामुळे देखील लघवीला जाण्याचा कंटाळा येतो. मात्र हा कंटाळा भविष्यात जीवघेणा ठरु शकतो. .जर तुम्ही देखील सतत लघवी रोखून धरत असाल किंवा लघवीला जाण्याचा कंटाळा करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

वेळच्या वेळी शरीराच्या उत्सर्जित क्रिया करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचुप्रमाणे दरवेळी आपली किडनी स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लघवीला जाण्यास कंटाळा करत असाल तर याचा शरीरावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवाात होते. लघवीला रोखून धरणं म्हणजे हळूहळू शरीरात स्लो पॉईजन होण्यासारखं आहे.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोट होईल झपाट्याने कमी

याबाबत सांगताना तज्ज्ञ म्हणतात की,जर तुम्ही सतत लघवी रोखून धरत असाल तर फक्त किडनीच नाही तर संपूर्ण शरीराला याचं नुकसान होतं. तुम्ही जर 10 मिनिटं लघवी रोखत असाल तर याचा परिणाम मेंदूवर होतो. अस्वस्थता वाढते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. जर तुम्ही सतत लघवी रोखत असाल तर यामुळे निर्णयक्षमता कमी होते. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. त्याचबरोबर जर तुम्ही एक तास लघवी रोखून ठेवली तर मूत्र पुन्हा एकदा किडनीत जाते आणि त्यामुळे किडनीचं कार्य बिघडतं.

होतात ‘हे’ गंभीर परिणाम

रात्रीच्या वेळी दात कशामुळे दुखतात? दातांचे दुखणे वाढल्यास ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळेल आराम

याचबरोबर तीन तास लघवी रोखल्याने UTI म्हणजेच मूत्र मार्गातील समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उन्हाळे लागणे यासारखा त्रास होतो. 6 तास लघवी रोखल्याने मूत्राशयावर याचा परिणाम होतो आणि लघवी अडकून राहते. तसंच 7 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ रोखून धरल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लघवी रोखून धरणं हे काही वेळापूरतं जरी ठिक वाटत असलं तरी याचे दूरगामी परिणाम भयंकर असतात. त्यामुळे सतत लघवी रोखून धरण्याची सवय असल्यास आजही सोडून द्या. या घातक सवयीमुळे शरीराच्या इतर अवयवाचं कार्य बिघडतं, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Web Title: Holding back urine so youre inviting death what do experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • daily health
  • Healthy life
  • Human body

संबंधित बातम्या

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
1

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?
2

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय
3

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती
4

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.