Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेंब-थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान! सीजफायरनंतर देखील भारताने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Indus Water Treaty: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. त्यात सिंधु जल करार स्थगित करणे हा मोठा निर्णय होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 16, 2025 | 06:49 PM
थेंब-थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान! सीजफायरनंतर देखील भारताने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. त्यात सिंधु जल करार स्थगित करणे हा मोठा निर्णय होता. भारताने पहलगामकहा बदल घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार मारले. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सीजफायर झाले. मात्र तरीही पाकिस्तान आता थेंबथेंब पाण्यासाठी तडफडणार आहे. कारण भारताने सिंधु जल करार अजूनही स्थगितच ठेवला आहे.

भारताने चिनाब नदीवरील बगलिहार डॅममधून पाकिस्तानला जाणारे पाणी पूर्णपणे बंद केले आहे. पाणी बंद केळ्यावरील परिस्थिती काय आहेत त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. या धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 8 मे रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर बगलिहार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पहालगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र त्या आधी भर्तणे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल करार स्थगित केला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे.

युद्धबंदी झालयावर देखील भारताने सिंधु जल करार स्थगित ठेवला आहे. पाकिस्तानकडे जाणारे पाणी भारताने रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाण्याची अडचण निर्माण होणार आहे.

सिंधू जल करार आहे तरी काय?

 

सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तानमधील एक ऐतिहासिक जल करार आहे, जो 1960 मध्ये स्वाक्षरी करण्यात आला होता. त्यावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती आणि जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. या कराराचा उद्देश सिंधू नदी प्रणालीच्या पाण्याच्या वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही वाद शांततेने सोडवणे हा होता. भारताने सिंधू जल करारावर स्थगिती आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सिंधू जल करार आहे तरी काय? भारताने बंदी घातली तर पाकिस्तानावर काय होईल परिणाम?

पाकिस्तानच्या सुमारे 80 टक्के कृषी सिंचन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंधू पाणी करारावर भारताने बंदी घातल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट निर्माण होईल आणि त्याचा शेतीवर परिणाम होईल. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये सिंधू नदीशी संबंधित अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीत, पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होईल आणि ऊर्जा संकट अधिक तीव्र होईल, जे पाकिस्तानमध्ये आधीच एक मोठी समस्या आहे.

पंजाबसह सिंध प्रदेशातील लोक पाण्यावर अवलंबून

पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रदेशातील लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी या नदी प्रणालीवर अवलंबून आहेत. आत्तापर्यंत पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्याचे हक्क मिळाले. भारताला रावी, बियास आणि सतलजच्या पाण्याचे हक्क मिळाले आहे. तर भारताला पश्चिमेकडील नद्यांवर मर्यादित वापराची परवानगी आहे,

 

Web Title: After ceasefire india break and stay indus water treaty agreement operation sindoor pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Indus Water
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
3

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.