Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान

जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 09, 2025 | 10:46 AM
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला
  • ब्रिटिशांनी आपल्याला एक राष्ट्र बनवले नाही
  • हिंदूच भारतासाठी जबाबदार आहेत
RSS Chief Mohan Bhagwat News: “भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. कोणत्याही श्रद्धा असोत, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि त्यांचे पूर्वजदेखील हिंदू आहेत.” असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. संघ प्रमुख भागवत बेंगळुरूमध्ये “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे: नवीन क्षितिजे” या विषयावर बोलत होते. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

मोहन भागवत म्हणाले,  “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि त्याचे पूर्वज हिंदू आहेत. आरएसएस कधीही सत्तेची इच्छा करत नाही. तर हिंदू समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि भारतमातेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

Lakshman Hake News: बापाने ७० हजार कोटी पचवले, पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात..; लक्ष्मण हाकेंनी तो

“जेव्हा आरएसएस’सारखी संघटित शक्ती उदयास येते तेव्हा ती सत्ता मिळवण्याची इच्छा ठेवत  नाही. ती समाजात प्रमुखता शोधत नाही. ती फक्त भारतमातेच्या गौरवासाठी सेवा करते, समाजाचे संघटन करते. आपल्या देशातील लोकांना पूर्वी यावर विश्वास ठेवणे खूप कठीण वाटत होते. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही.” असही भागवत यांनी नमुद केलं.

मोहन भागवत म्हणाले, “जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती, परंतु आता त्यांनाही ते समजले आहे.”

भागवत म्हणाले, “ब्रिटिशांनी आपल्याला एक राष्ट्र बनवले नाही, तर प्राचीन काळापासून भारत एक राष्ट्र आहे. सर्व देशांची एक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे, भारताचीदेखील संस्कृती हिंदू आहे. आपण स्वतःला काहीही म्हणत असलो तरी आपली ओळख नेहमी हिंदू अशीच राहील. मुस्लिम असोत किंवा ख्रिश्चन, आपण सर्व एकाच संस्कृतीतून आलो आहोत आणि आमचे पूर्वज एकच आहेत. प्रत्यक्षात, भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चनांना त्यांची मुळे विसरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत.”

मनोज जरांगेंच्या अडचणींत होणार वाढ; ‘या’ कारणामुळे मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

भागवत म्हणाले, ” भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे की ते हिंदू आहेत, कारण याचा अर्थ भारताचे जबाबदार नागरिक असणे आहे. भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि संविधान याचा विरोध करत नाही. सनातन धर्म आणि भारत वेगळे करता येत नाहीत. म्हणून, सनातन धर्माची प्रगती ही भारताची प्रगती आहे.

भारतासाठी हिंदू जबाबदार

मोहन भागवत म्हणाले की, “आरएसएस हिंदू समाजावर लक्ष केंद्रित का करते?” या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, “हिंदूच भारतासाठी जबाबदार आहेत. ब्रिटिशांनी आपल्याला राष्ट्रीयत्व दिलेले नाही. आपण स्वतः एक प्राचीन राष्ट्र आहोत. जगातील सर्वजण मान्य करतात की प्रत्येक राष्ट्राची स्वतःची एक मूळ संस्कृती असते. देशात अनेक रहिवासी असले तरी मूळ संस्कृती एकच असते. भारताची ती मूळ संस्कृती कोणती आहे, असा प्रश्न पडतो, आणि त्याचे उत्तर ‘हिंदू’ या शब्दात सापडते.”

 

Web Title: Being a hindu means being responsible for india mohan bhagwats suggestive statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • BJP
  • hindu-muslim politics
  • mohan bhagwat
  • RSS

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…
1

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
2

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
4

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.