भाषा आणि तंत्रज्ञानाबाबत संघाची भूमिका डॉ. भागवत म्हणाले की, इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. जिये इंग्रजीशिवाय काम करणे अशक्य आहे तिथे आम्ही तिचा वापर करू शकतो
"जर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंकडून सर्वतोपरी पाठबळ मिळेल," असे आश्वासन भागवत यांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी नागपूरमध्ये मतदान केले. यावेळी मोहन भागवत यांनी नोटा बद्दलही प्रश्न उपस्थित केले आणि मतदानाचे आवाहन केले
Mohan Bhagwat News: जिल्ह्यातील सोनपरी गावात हिंदू परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, सामाजिक सौहार्दाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे एकाकीपणा आणि भेदभावाच्या भावना दूर करणे.
Mohan Bhagwat : बांगलादेशमधील हिंदूंवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण येईल? हा प्रश्न सत्तेच्या गलियारात बऱ्याच काळापासून विचारला जात आहे. तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला.
Mohan Bhagwat News: पंतप्रधान मोदींच्या जागी कोण येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू आहे. या चर्चेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे…
जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती
Congress on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षे साजरे करत आहे. हाच मुहूर्त साधून कॉंग्रेसने संघावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यकाळापासून ते आत्तापर्यंतच्या घटनांचा दाखला देत कॉंग्रेसने ही टीका…
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावाची चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच संघटनेतील वरिष्ठ पदावरील नेतेमंडळी यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
वसुंधराराजे यांनी सुमारे 20 मिनिटे डॉ. भागवत यांच्याशी चर्चा केली. डॉ. भागवत यांच्याशी झालेल्या 20 मिनिटांच्या भेटीत राजे यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
आणीबाणीच्या काळात मोहन भागवत भूमिगत काम करत होते. १९७७ मध्ये ते अकोल्याचे प्रचारक झाले. त्यानंतर ते काम करत राहिले आणि त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रजनन दर तुलनेने जास्त आहे. बिहारमध्ये तो सुमारे २.९ तर उत्तर प्रदेशात सुमारे २.४ इतका आहे. या राज्यांमुळे भारताची एकूण लोकसंख्या वाढत आहे.
मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षपूर्तीच्या व्याख्यानमालेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी निवृत्तीच्या 75 वर्षाच्या वयाबाबत मत व्यक्त केले.
भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. त्यांनी भाजप-संघाच्या संबंधांवर, भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीवर आणि शिक्षण धोरणांवर मोठं विधान केलं आहे. वाचा…