<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
	>

<channel>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<atom:link href="https://www.navarashtra.com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<description>Read Maharashtra No 1 Marathi News Portal navarashtra.com</description>
	<lastBuildDate>Thu, 02 Jul 2026 10:29:10 +0000</lastBuildDate>
	<language>mr</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9</generator>

<image>
	<url>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/favicon-1-1.png</url>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>Japanese School Discipline: जपानमधील मुलं एवढी शिस्तप्रिय कशी? जगाला थक्क करणाऱ्या &#8216;या&#8217; ५ जादूई सवयींमागचं गुपित वाचा एका क्लिकवर</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/japanese-school-discipline-5-habits-success-formula-1269037.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:57:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:57:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/japan_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[child]]></category>
		<category><![CDATA[Digital School]]></category>
		<category><![CDATA[Japan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269037</guid>

					<description><![CDATA[Japanese School Discipline:  जपानच्या शाळांमध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा एक उत्तम माणूस बनवण्याचे संस्कार कसे दिले जातात? जाणून घ्या जपानी विद्यार्थ्यांच्या '५' अशा जादूई सवयी, ज्या त्यांना जगात नंबर १ बनवतात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/japan_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Japanese School Discipline 5 Habits Success Formula"  fetchpriority="high"   /></figure><p>Japanese School Discipline: जगातील सर्वात शिस्तप्रिय, स्वच्छ आणि प्रगत देशांमध्ये जपानचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. जपानी लोकांच्या या वेळेच्या पालनाचे आणि कष्टाळू वृत्तीचे मूळ त्यांच्या शालेय शिक्षण पद्धतीत आहे. जपानची शिक्षण पद्धती पुस्तकी किडा बनवण्यावर नाही, तर एक उत्तम माणूस आणि जबाबदार नागरिक घडवण्यावर भर देते. आजच्या तणावपूर्ण युगात जपानी विद्यार्थ्यांची जीवनशैली संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे.</p>
<h3>जपानी मुलांच्या ५ प्रमुख जादूई सवयी</h3>
<p><strong>1. ओसोजो (Osoji) &#8211; स्वतःच्या हाताने स्वच्छता:</strong></p>
<p>जपानमधील शाळांमध्ये साफसफाईसाठी वेगळा कर्मचारी वर्ग नसतो. &#8216;ओसोजो&#8217; या परंपरेनुसार विद्यार्थी स्वतः त्यांचे वर्ग, कॉरिडोअर आणि स्वच्छतागृहे साफ करतात. यामुळे मुलांमधील अहंकार नष्ट होतो आणि ते सार्वजनिक मालमत्तेचा आदर करायला शिकतात.</p>
<p><strong>2. शित्सुके (Shitsuke) &#8211; वेळेची काटेकोर पाबंदी:</strong></p>
<p>जपानमध्ये वेळ पाळणे हा नियम नसून धर्म मानला जातो. जपानी विद्यार्थी शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच आपल्या डेस्कवर अभ्यासासाठी तयार असतात. त्यांच्या मते, उशिरा येणे म्हणजे समोरील व्यक्तीच्या वेळेचा अपमान करणे होय.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/rrb-group-d-result-2026-cbt-scorecard-mumbai-zone-cut-off-pet-rules-1268971.html">RRB Group D Result: रेल्वे ग्रुप डी परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई झोनचा कटऑफ ७७ पार; फिजिकल टेस्टचे नियम आणि स्वरूप काय?</a></strong></span></p>
<p><strong>3. क्युशोकु (Kyushoku) &#8211; सांघिक भावना आणि समानता:</strong></p>
<p>शाळेत दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र बसून एकसारखेच जेवण जेवतात. विद्यार्थी स्वतः आळीपाळीने जेवण वाढण्याची जबाबदारी सांभाळतात. यामुळे त्यांच्यात श्रीमंत-गरीब असा भेदभाव उरत नाही आणि टीमवर्कची भावना वाढीस लागते.</p>
<p><strong>4. ओजिगी (Ojigi) &#8211; ज्येष्ठांचा आदर व नम्रता:</strong></p>
<p>जपानी संस्कृतीत आदर देण्याची पद्धत अद्वितीय आहे. शिक्षक किंवा मोठ्या व्यक्तींना भेटल्यावर विद्यार्थी झुकून (Bow करून) अभिवादन करतात. ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्या स्वभावातील नम्रता दर्शवते.</p>
<p><strong>5. आत्मनिर्भरता &#8211; स्वतः शाळेत जाणे:</strong></p>
<p>जपानमध्ये पहिल्या इयत्तेतील लहान मुलेही पालकांशिवाय पायी किंवा सार्वजनिक वाहनाने शाळेत जातात. तिथली सुरक्षित सामाजिक व्यवस्था मुलांना वयाच्या अगदी सुरुवातीलाच आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासू बनवते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/top-mechanical-engineering-courses-after-12th-pcm-jobs-salary-1268893.html">Mechanical Engineering Courses: १२ वी PCM नंतर फक्त कॉम्प्युटर सायन्सच का? मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील &#8216;हे&#8217; टॉप कोर्सेस एकदा बघाच..</a></strong></span></p>
<h3>यशाची गुरुकिल्ली</h3>
<p>थोडक्यात सांगायचे तर, जपानी विद्यार्थ्यांचे हे छोटे-छोटे संस्कार त्यांना आयुष्यात उत्तम लीडर आणि यशस्वी नागरिक बनवतात. या सवयींचा अंगीकार करून जगातील कोणताही विद्यार्थी आपले जीवन यशस्वी करू शकतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/msrtc-ncmc-smart-card-mandatory-from-1-august-2026-registration-update-news-marathi-1269015.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:55:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:55:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/st_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[msrtc]]></category>
		<category><![CDATA[pratap sarnaik]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269015</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ पर्यंत ६२.८६ लाख प्रवाशांनी नोंदणी केली असून, ३५.५२ लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/st_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Msrtc Ncmc Smart Card Mandatory From 1 August 2026 Registration Update News Marathi"    /></figure><ul>
<li>एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाला वेग;</li>
<li>राज्यभरात ६२.८६ लाख नोंदणी, ३५.५२ लाख कार्डे सक्रिय</li>
<li>NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत</li>
</ul><span class="bullet-text">मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/msrtc">एसटी</a></span>) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ अखेर ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ कार्डे सक्रिय (ॲक्टिव्हेट) करण्यात आली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.</span><p>१ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी उर्वरित कालावधीत अधिकृत परवानाधारक केंद्रांवर जाऊन NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/msrtc-old-trolley-jacks-safety-concerns-mechanical-staff-demand-new-equipment-1267825.html"><span class="color-red">St Bus News </span>: एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी</a></span></p>
<p>NCMC प्रकल्पाच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने सर्वाधिक कामगिरी नोंदवली असून, तेथे १५ लाख ९३ हजार २५६ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ८६ हजार ४७३ कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. त्यानंतर पुणे प्रदेश १४ लाख ७१ हजार ४३६ नोंदणींसह दुसऱ्या, तर नाशिक प्रदेश १४ लाख ३८ हजार ६९ नोंदणींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.</p>
<p>विभागनिहाय कामगिरीत जळगाव विभागाने ४ लाख ६३ हजार २३० नोंदणींसह आघाडी घेतली आहे. त्यानंतर अहिल्यानगर विभागाने ३ लाख ९५ हजार ५१५, सातारा विभागाने ३ लाख ४८ हजार ४१८, सोलापूर विभागाने ३ लाख ४२ हजार २४२, बुलढाणा विभागाने ३ लाख ३१ हजार ११ आणि बीड विभागाने ३ लाख २७ हजार ७०९ नोंदणी करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.</p>
<p>एसटी महामंडळाने विविध प्रवासी सवलती, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि &#8216;वन नेशन, वन कार्ड&#8217; ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी NCMC प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात नोंदणीकृत उर्वरित प्रवाशांची कार्डे सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार असून, राज्यातील प्रत्येक पात्र प्रवाशापर्यंत NCMC स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pratap-sarnaik">प्रताप सरनाईक</a></span> यांनी केले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-sange-tirthatan-private-tour-operators-approved-maharashtra-msrtc-pratap-sarnaik-1267461.html">तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Amravati MPSC student protest : MPSC परीक्षा ऑनलाईन करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा</title>
		<link>https://www.navarashtra.com/videos/amravati-mpsc-student-protest-students-march-against-the-decision-to-conduct-mpsc-exams-online-1269049.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:50:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:50:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T155431.842_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हिडिओ गॅलरी]]></category>
		<category><![CDATA[amravati]]></category>
		<category><![CDATA[MPSC]]></category>
		<category><![CDATA[MPSC Exam]]></category>
		<category><![CDATA[Student Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269049</guid>

					<description><![CDATA[अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमरावतीतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासन आणि MPSC आयोगाकडे परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्याची मागणी केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T155431.842_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Amravati Mpsc Student Protest Students March Against The Decision To Conduct Mpsc Exams Online"     /></figure><p><iframe title="Amravati MPSC student protest : MPSC परीक्षा ऑनलाईन करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा" width="500" height="281" src="https://www.youtube.com/embed/ob-teJ0ug90" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe></p>
<p>&nbsp;</p>
<p>अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमरावतीतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासन आणि MPSC आयोगाकडे परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्याची मागणी केली. ऑनलाईन परीक्षेमुळे तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणारा संभाव्य अन्याय लक्षात घेता ही पद्धत राबवू नये, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ओला, उबर, झोमॅटो, स्विगीत काम करताना वैयक्तिक लायसन्स चालते का? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/what-type-of-licenses-does-ola-uber-swiggy-zomato-delivery-boys-needs-1269033.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:49:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:49:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-8_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[Ola]]></category>
		<category><![CDATA[Swiggy]]></category>
		<category><![CDATA[uber]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269033</guid>

					<description><![CDATA[झोमॅटो-स्विगी सारख्या डिलिव्हरीसाठी साधा दुचाकी परवाना चालतो, परंतु ओला-उबर टॅक्सी चालवण्यासाठी पिवळी नंबर प्लेट असलेली व्यावसायिक गाडी असणे सक्तीचे आहे. खाजगी पांढऱ्या पाटीच्या गाडीतून व्यावसायिक वाहतूक केल्यास मोठा कायदेशीर दंड होऊ शकतो आणि विमा नाकारला जातो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-8_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="What Type Of Licenses Does Ola Uber Swiggy Zomato Delivery Boys Needs"     /></figure><p>आजकालच्या तरुण पिढीसाठी ओला, उबर किंवा झोमॅटो, स्विगी या कंपन्या पार्ट-टाइम आणि फुल-टाइम कमाईचे एक मोठे साधन बनल्या आहेत. हातात स्मार्टफोन आणि स्वतःची गाडी असेल, तर कोणीही सहज हे काम सुरू करू शकतो. पण कायद्याच्या भाषेत बोलायचे झाले, तर तुम्ही जेव्हा या कंपन्यांसाठी गाडी चालवता, तेव्हा तुम्ही &#8216;व्यावसायिक&#8217; काम करत असता. अशा वेळी तुमचे वैयक्तिक लायसन्स चालते की ट्रान्सपोर्ट लायसन्स लागते? आणि पिवळी पाटी असलेल्या गाड्यांचे नियम काय आहेत? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.</p>
<p><strong>१. <a href="https://www.navarashtra.com/topic/zomato">झोमॅटो</a></strong><strong>, </strong><strong>स्विगी आणि डिलिव्हरी बॉईज (टू-व्हीलर) साठी नियम</strong></p>
<p>जर तुम्ही झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट किंवा डोमिनोज सारख्या कंपन्यांमध्ये फूड किंवा किराणा डिलिव्हरीचे काम करत असाल, तर तुमच्याकडे MCWG (Motorcycle With Gear) हे सामान्य वैयक्तिक लायसन्स असणे पुरेसे आहे.</p>
<p>सध्याच्या नियमांनुसार, टू-व्हीलरवरून डिलिव्हरी करण्यासाठी विशेष ट्रान्सपोर्ट लायसन्सची किंवा पिवळ्या नंबर प्लेटची सक्ती नाही. तुम्ही तुमच्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या वैयक्तिक बाईकवरून हे काम कायदेशीररित्या करू शकता. मात्र, काही शहरांमध्ये कमर्शियल ई-बाईक्ससाठी (ज्या भाड्याने घेतल्या जातात) पिवळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जाते, पण चालकासाठी साधं लायसन्स चालतं.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/ola-electrics-problems-increase-1148030.html">Ola Electric च्या अडचणी वाढल्या; ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश</a></p>
<p><strong>२. <a href="https://www.navarashtra.com/topic/ola">ओला</a></strong><strong>, </strong><strong>उबर आणि रॅपिडो कॅब ड्रायव्हर्स (फोर-व्हीलर) साठी नियम</strong></p>
<p>फोर-व्हीलर किंवा कॅब चालवणाऱ्यांसाठी नियम पूर्णपणे बदलतात आणि ते खूप कडक आहेत.</p>
<ul>
<li><strong>पिवळी पाटी आणि ट्रान्सपोर्ट</strong> <strong>लायसन्स अनिवार्य:</strong> ओला किंवा उबरमध्ये पॅसेंजर ट्रान्सपोर्ट (प्रवासी वाहतूक) करण्यासाठी तुमच्या गाडीला &#8216;पिवळी नंबर प्लेट&#8217; असणे कायद्याने बंधनकारक आहे.</li>
<li><strong>लायसन्सचा नियम:</strong> पूर्वी व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी लायसन्सवर &#8216;Transport&#8217; चा विशेष शिक्का असणे आणि दर ३ वर्षांनी त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुमच्याकडे LMV (साधं फोर-व्हीलर लायसन्स) असेल आणि वाहनाचे वजन ७,५०० किलोपेक्षा कमी असेल, तर तुम्ही त्या लायसन्सवर पिवळी पाटी असलेली टॅक्सी किंवा कॅब चालवू शकता. यासाठी वेगळ्या TR लायसन्सची गरज नाही, पण गाडी कमर्शियल असणे सक्तीचे आहे.</li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/business/swiggy-partners-with-zerodha-fund-house-for-delivery-partners-investment-marathi-news-1261652.html">फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय</a></span><p><strong>३. पांढऱ्या पाटीच्या गाडीत ओला/उबर चालवली तर काय होईल</strong><strong>?</strong></p>
<p>अनेक लोक कमाई करण्यासाठी स्वतःची वैयक्तिक पांढऱ्या पाटीची कार ओला/उबर किंवा रॅपिडो बाईक टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवतात. हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. आरटीओ फ्लाइंग स्क्वॉडने पकडल्यास गाडी जप्त होऊ शकते आणि १०,००० रुपयांपर्यंत मोठा दंड होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा गाड्यांचा अपघात झाल्यास विमा कंपनी क्लेम देण्यास पूर्णपणे नकार देते.</p>
<p>थोडक्यात सांगायचे तर डिलिव्हरी बॉय असाल तर साधं बाईक लायसन्स आणि पांढरी पाटी चालेल. पण ओला-उबर कॅब चालवायची असेल, तर गाडी पिवळ्या पाटीचीच हवी, तरच तुमचे एलएमव्ही लायसन्स तिथे कायदेशीररित्या वैध ठरेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!</title>
		<link>https://www.navarashtra.com/videos/wardha-flood-alert-293-riverside-villages-under-threat-of-floods-risk-of-27-villages-being-cut-off-1269041.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:46:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:46:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T155050.472_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हिडिओ गॅलरी]]></category>
		<category><![CDATA[Disaster Management]]></category>
		<category><![CDATA[Monsoon Alert]]></category>
		<category><![CDATA[rain]]></category>
		<category><![CDATA[wardha]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269041</guid>

					<description><![CDATA[


मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T155050.472_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wardha Flood Alert 293 Riverside Villages Under Threat Of Floods Risk Of 27 Villages Being Cut Off"     /></figure><p><iframe loading="lazy" title="Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!" width="500" height="281" src="https://www.youtube.com/embed/HFgfb1W5H4c" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe></p>
<p>&nbsp;</p>
<p>मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई&#8230; सगळंच सरस! &#8216;आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती&#8217;; बेधडक सईचा थरारक सिनेमा</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/bol-bol-rani-trailer-out-latest-marathi-movie-1269023.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:43:53 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:43:53 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-51_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Cinema]]></category>
		<category><![CDATA[hit movies]]></category>
		<category><![CDATA[Sai Tamhankar]]></category>
		<category><![CDATA[subodh bhave]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269023</guid>

					<description><![CDATA['बोल बोल राणी'चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सई ताम्हणकरच्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे. ट्रेलरमधील थरार, सस्पेन्स आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-51_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bol Bol Rani Trailer Out Latest Marathi Movie"     /></figure><ul>
<li>चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार</li>
<li>सईचे दोन वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात</li>
<li>चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार.</li>
</ul><span class="PlaygroundEditorTheme__paragraph" class="bullet-text">अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी सिनेविश्वाच्या पलीकडे जाऊन तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता सई नव्या &#8216;बोल बोल राणी&#8217; या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यामध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. कदाचित एका खुनीच्या भूमिकेतही! हा चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.</span><h3><a title="‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,’एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/mamachya-govyala-jauya-music-launch-held-amid-grand-celebrations-high-energy-songs-win-hearts-of-the-audience-1268879.html">‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,’एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं</a></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">या ट्रेलरमध्ये सईचे दोन वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. एका बाजूला पतीसोबत संसार करणारी साधी स्त्री, तर दुसऱ्या बाजूला डॅशिंग आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व असलेली महिला. मात्र, दोन्ही अवतारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे थरार. ट्रेलरमधील प्रत्येक क्षणागणिक कथेला नवे वळण मिळते. केवळ तिचा पतीच नव्हे, तर स्वतः सईही या चित्रपटात अत्यंत क्रूर अवतारात दिसत आहे. सहसा ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येतो, मात्र &#8216;बोल बोल राणी&#8217;चा ट्रेलर प्रेक्षकांना पूर्णपणे संभ्रमात टाकतो. त्यामुळे चित्रपटाचे रहस्य अखेरपर्यंत कायम राहते. नेमकी कथा काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">या चित्रपटात सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असून, तिच्या पतीच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसणार आहेत. तर सुबोध भावे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिड विनसूरकर यांनी केले असून, निर्मिती सिड विनसूरकर आणि अमित भानुशाली यांनी केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याचे कौतुक केले असून, विशेषतः सई ताम्हणकरच्या दमदार अभिनयाचे भरभरून कौतुक केले जात आहे.</p>
<h3><a title="Khashaba Teaser: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/khashaba-teaser-nagraj-manjules-khashaba-teaser-out-a-big-mystery-hidden-in-the-promo-who-is-the-lead-actor-1268844.html"><span class="color-red">Khashaba Teaser</span>: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण?</a></h3>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 540px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-captioned="" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/DaSDjhiIl1b/" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
<p style="color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; line-height: 17px; margin-bottom: 0; margin-top: 8px; overflow: hidden; padding: 8px 0 7px; text-align: center; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;"><a style="color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: normal; line-height: 17px; text-decoration: none;" href="https://www.instagram.com/reel/DaSDjhiIl1b/" target="_blank" rel="noopener">A post shared by Sai (@saietamhankar)</a></p>
</div>
</blockquote>
<p><strong><span class="transliteration">प्रेक्षकांनी</span> <span class="transliteration">दिली</span> <span class="transliteration">विशेष</span> <span class="transliteration">दाद</span>!</strong></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">ट्रेलर</span> <span class="transliteration">प्रसिद्ध</span> <span class="transliteration">होताच</span> <span class="transliteration">सोशल</span> <span class="transliteration">मीडियावर</span> <span class="transliteration">प्रेक्षकांनी</span> &#8216;<span class="transliteration">बोल</span> <span class="transliteration">बोल</span> <span class="transliteration">राणी</span>&#8216; <span class="transliteration">सिनेमाच्या</span> <span class="transliteration">टीम</span><span class="transliteration">चे</span> <span class="transliteration">विशेष</span> <span class="transliteration">कौतुक</span> <span class="transliteration">केले</span> <span class="transliteration">आहे</span>. <span class="transliteration">अनेकांनी</span> <span class="transliteration">तर</span> <span class="transliteration">या</span> <span class="transliteration">थरारक</span> <span class="transliteration">सिनेमाला</span> <span class="transliteration">पाहण्यासाठी</span> <span class="transliteration">प्रतीक्षा</span> <span class="transliteration">करणे</span> <span class="transliteration">आमच्याकडून</span> <span class="transliteration">होत</span> <span class="transliteration">नसल्याचे</span><span class="transliteration">च</span> <span class="transliteration">जाहीर</span> <span class="transliteration">केले</span> <span class="transliteration">आहे</span>. <span class="transliteration">सिनेमाच्या</span> <span class="transliteration">ट्रेलरने</span> <span class="transliteration">प्रेक्षकांची</span> <span class="transliteration">उत्कंठा</span> <span class="transliteration">वाढवून</span> <span class="transliteration">ठेवली</span> <span class="transliteration">आहे</span>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/ambernath-crime-youth-beaten-brutally-over-suspicion-of-a-romantic-affair-and-eventually-dies-five-accused-arrested-1268990.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:42:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:42:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T154641.882_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268990</guid>

					<description><![CDATA[अंबरनाथच्या पालेगावमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करून लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने अमानुष मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान त्याचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप उसळला असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-02T154641.882_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ambernath Crime Youth Beaten Brutally Over Suspicion Of A Romantic Affair And Eventually Dies Five Accused Arrested"     /></figure><ul>
<li>प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू.</li>
<li>मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करत पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड केली.</li>
<li>पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>अंबरनाथ:</strong> <a href="https://www.navarashtra.com/crime/thane-crime-two-murders-in-12-hours-rock-thane-man-bludgeoned-to-death-with-a-stone-near-masunda-lake-1250531.html">अंबरनाथ</a> येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.</span><p style="text-align: justify"><strong>काय घडलं नेमकं?</strong></p>
<p style="text-align: justify">२३ जूनला रात्रीच्या सुमारास पालेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित तरुणीच्या चुलत्याला होता. याच कारणावरून तरुणीच्या चुलत्याने त्याच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे फिटनेस जिमसमोरून अपहरण केले. त्यानंतर त्याला एका मोकळ्या मैदानात नेऊन लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. मात्र तरुणाला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १ जुलै रोजी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.</p>
<p><a title="Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-evidence-seized-from-siyas-home-on-whom-exactly-does-police-suspicion-now-fall-1268894.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Muder Case</span>: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे? </a></p>
<p style="text-align: justify"><strong>नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड</strong></p>
<p style="text-align: justify">मारहाण करणारे आरोपी नगरसेविकेशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मात्र नगरसेवक पूनम पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ओमचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.</p>
<p style="text-align: justify"><strong>पाच आरोपी अटकेत</strong></p>
<p style="text-align: justify">पोलिसांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify"><strong>दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल</strong></p>
<p>अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्या पूर्वीच झाले होते लग्न. पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी डॉक्टर पतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. तर सासू आणि दीर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p><a title="Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण" href="https://www.navarashtra.com/crime/dispute-arose-over-bringing-the-wife-home-incident-in-alephata-1268890.html"> <span class="color-red">Crime News </span>: पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/how-did-sage-kashyap-receive-knowledge-from-agnidev-1268901.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:40:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:40:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Kashyap-Rishi_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[religions]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268901</guid>

					<description><![CDATA[कश्यप ऋषींनी अग्निदेवांच्या कृपेने प्राप्त केलेली विद्या ही केवळ यज्ञकर्माची माहिती नव्हती, तर धर्म, सृष्टी आणि आध्यात्मिक जीवनाचे गूढ समजून घेण्याची दैवी शक्ती होती. ही कथा भारतीय संस्कृतीतील ज्ञानपरंपरेचे आणि तपश्चर्येच्या सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Kashyap-Rishi_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="How Did Sage Kashyap Receive Knowledge From Agnidev"     /></figure><ul>
<li>कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली</li>
<li>कश्यप ऋषी कोण होते</li>
<li>अग्नी आणि ज्ञान यांचा काय आहे संबंध</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>भारतीय <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/hindu-religion">धर्म</a></span>ग्रंथांमध्ये ऋषी, देवता आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या अनेक अद्भुत कथा आढळतात. त्यापैकी कश्यप ऋषी आणि अग्निदेव यांच्याशी संबंधित कथा विशेष महत्त्वाची मानली जाते. ही कथा ज्ञान, तपश्चर्या, गुरु-शिष्य परंपरा आणि दैवी कृपा यांचे महत्त्व स्पष्ट करते.</p>
<h3>कश्यप ऋषी कोण होते?</h3>
<p>कश्यप ऋषी हे वैदिक काळातील महान ऋषी मानले जातात. त्यांना अनेक जीवजातींचे आदिपिता मानले जाते. देव, दानव, नाग, पक्षी, पशु आणि मानव यांच्यापैकी अनेक वंश त्यांच्या संततीतून निर्माण झाले, असे पुराणांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे त्यांना &#8220;प्रजापती कश्यप&#8221; असेही संबोधले जाते.</p>
<h3><a title="Sant Tukaram: ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ अभंगातील प्रत्येक ओळीचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महाराजांच्या रचनेचा भावार्थ" href="https://www.navarashtra.com/religion/what-is-the-meaning-of-the-line-from-the-abhanga-sundar-te-dhyan-ubheh-vitevari-the-meaning-of-the-composition-of-sant-tukaram-maharaj-1267514.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Sant Tukaram</span>: ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ अभंगातील प्रत्येक ओळीचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महाराजांच्या रचनेचा भावार्थ</span> </a></h3>
<h3>अग्निदेवांचे महत्त्व</h3>
<p>अग्निदेव हे वेदांमधील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. यज्ञातील आहुती देवतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अग्निदेव करतात. ऋग्वेदातील पहिली ऋचा देखील अग्निदेवांना समर्पित आहे. ज्ञान, तेज, शुद्धता आणि ऊर्जा यांचे प्रतीक म्हणून त्यांची पूजा केली जाते.</p>
<h3>कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी मिळाली?</h3>
<p>पौराणिक कथांनुसार, कश्यप ऋषींना विश्वातील विविध तत्त्वांचे, यज्ञविधींचे आणि सृष्टीच्या रहस्यांचे ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांची साधना इतकी प्रभावी होती की अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवांनी कश्यप ऋषींना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. कश्यप ऋषींनी कोणतेही भौतिक सुख न मागता, धर्म, यज्ञ, ब्रह्मज्ञान आणि सृष्टीच्या संचालनाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या निःस्वार्थ भावनेने प्रसन्न होऊन अग्निदेवांनी त्यांना यज्ञविद्या, मंत्रविद्या आणि अग्निहोत्राचे गूढ ज्ञान प्रदान केले. असे मानले जाते की याच ज्ञानाच्या आधारावर कश्यप ऋषींनी पुढे अनेक शिष्यांना वैदिक कर्मकांड आणि धर्मशास्त्र शिकवले.</p>
<h3><a title="Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व" href="https://www.navarashtra.com/religion/the-amazing-history-and-religious-significance-of-shri-swami-samarth-atmalinga-padukas-1268668.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Swami Samarth Story</span>: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व</span> </a></h3>
<h3>अग्नी आणि ज्ञान यांचा संबंध</h3>
<p>वैदिक परंपरेत अग्नी हा केवळ भौतिक अग्नी नसून ज्ञानाचा प्रकाश मानला जातो. अज्ञानरूपी अंधार दूर करून सत्याचा मार्ग दाखवणारा तो दैवी तेजाचा स्रोत आहे. त्यामुळे अग्निदेवांकडून विद्या प्राप्त होणे म्हणजे ज्ञानाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्याचे प्रतीक मानले जाते.</p>
<p>कश्यप ऋषींनी अग्निदेवांच्या कृपेने प्राप्त केलेली विद्या ही केवळ यज्ञकर्माची माहिती नव्हती, तर धर्म, सृष्टी आणि आध्यात्मिक जीवनाचे गूढ समजून घेण्याची दैवी शक्ती होती. ही कथा भारतीय संस्कृतीतील ज्ञानपरंपरेचे आणि तपश्चर्येच्या सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आजही ही कथा साधकांना ज्ञानप्राप्तीसाठी निष्ठा, संयम आणि ईश्वरभक्ती यांचा मार्ग दाखवते</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Devendra Fadnavis News: &#8216;त्या&#8217; खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/cm-devendra-fadnavis-revelation-thackeray-mps-shinde-sena-entry-1269020.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:59:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:59:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2024/11/Copy-of-party-change-leader-1-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[BJP Politics]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Eknath shinde Shivsena]]></category>
		<category><![CDATA[Uddhav Thackeray]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1269020</guid>

					<description><![CDATA[Devendra Fadnavis News: आमच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2024/11/Copy-of-party-change-leader-1-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Cm Devendra Fadnavis Revelation Thackeray Mps Shinde Sena Entry"   /></figure><ul>
<li>ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश</li>
<li>ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी</li>
<li>या खासदांचा मूळ पक्ष शिवसेना हा आहे</li>
</ul><span class="bullet-text"><strong>CM Devendra Fadnavis revelation:</strong> शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीच्या दरम्यान अनेक घडामोडीही घडल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुंबईतील वाय बी सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, खासदारांच्या बंडखोरीच्या काही दिवस आधीपासून हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या घडामोडींसंदर्भात मुख्यमंत्री <a href="https://www.navarashtra.com/topic/cm-devendra-fadnavis"><strong><span style="color: #3366ff;">देवेंद्र फडणवीस</span></strong></a> यांनी गौप्यस्फोट केला आहे.</span><p>एका डिजीटल वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी हा दाला फेटाळून लावला आहे.</p>
<h3><a class="title" title="‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-shirsat-replies-to-raj-thackeray-over-defection-remarks-1268988.html">‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार</a></h3>
<p>देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी केली होती. पण भाजपने त्यांच्यासाठी दारे बंद केली होती. या खासदांचा मूळ पक्ष शिवसेना हा आहे. ते शिवसेनेमधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावाय तसेच त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी आमच्याकडे सध्या काही तशी कोणतीही व्यवस्था नाही.&#8221; असं आमची भूमिका होती.</p>
<p>&#8220;आमच्या मित्रपक्ष<strong><span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/eknath-shinde">शिंदे</a></span></strong> गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना हवी असणारी आवश्यक ती सर्व मदत आम्ही नक्कीच केली. पण यापलीकडे जास्त काही सांगणे सूज्ञ राजकारणाचे लक्षण नाही. &#8221; अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-evidence-seized-from-siyas-home-on-whom-exactly-does-police-suspicion-now-fall-1268894.html"><span class="color-red">Ketan Agrawal Muder Case</span>: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?</a></span></h3>
<p>फडणवीस म्हणाले की, &#8221; राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेतृत्त्वासोबत आपण काम करत करतो,तिथे सुरक्षित भविष्य नाही, असे वाटल्यावर जिथे भविष्य सुरक्षित दिसते तिथे लोक जातात. आम्ही अडीच वर्षे विरोधात असतानाही आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटला नाही. कारण आम्ही सरकारला एकही दिवस शांत झोपू दिले नाही. आमच्या नेत्यांवर आमचा असाच विश्वास असायचा. जेव्हा नेता असा आत्मविश्वास वाढवू शकत नाही, तेव्हा पक्ष संपतात,&#8221; असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. &#8211;</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>RRB Group D Result: रेल्वे ग्रुप डी परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई झोनचा कटऑफ ७७ पार; फिजिकल टेस्टचे नियम आणि स्वरूप काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/rrb-group-d-result-2026-cbt-scorecard-mumbai-zone-cut-off-pet-rules-1268971.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:38:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:38:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/railway_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[central railway]]></category>
		<category><![CDATA[Government Job]]></category>
		<category><![CDATA[Jobs Recruitment]]></category>
		<category><![CDATA[Recruitment Process]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268971</guid>

					<description><![CDATA[RRB Group D Result 2026: रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) ग्रुप डी परीक्षेचा निकाल आणि स्कोअर कार्ड जाहीर! मुंबई झोनचा कटऑफ अपेक्षेपेक्षा जास्त. जाणून घ्या ३२ हजार पदांच्या शारीरिक चाचणीचे (PET) निकष आणि नियम.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/railway_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Rrb Group D Result 2026 Cbt Scorecard Mumbai Zone Cut Off Pet Rules"     /></figure><p>RRB Group D Result 2026: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप डी भरती २०२६ च्या कॉम्प्युटर आधारित परीक्षेचा (CBT) निकाल जाहीर केला आहे. यासोबतच सर्व झोनचा कट ऑफ आणि उमेदवारांचे स्कोअर कार्डही प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आता आपापल्या प्रादेशिक रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल आणि स्कोअर कार्ड पाहू शकतात. यावेळचा कटऑफ अपेक्षेपेक्षा जास्त राहिला असून अनेक झोनमध्ये ओबीसी (OBC) प्रवर्गाचा कटऑफ सामान्य (UR) प्रवर्गाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.</p>
<p>सुमारे ३२ हजार पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल १.०८ कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते, ज्यामुळे यावेळची स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली.</p>
<h3>आता होणार फिजिकल टेस्ट (PET)</h3>
<p>कॉम्प्युटर आधारित परीक्षेत (CBT) मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच फिजिकल एफिशिएन्सी टेस्टसाठी (PET) शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गातील रिक्त जागांच्या अंदाजे तीन पट उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची पीडीएफ सर्व प्रादेशिक आरआरबीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना त्यांचे स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक १६ जुलै २०२६ पर्यंत उपलब्ध राहील.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/top-mechanical-engineering-courses-after-12th-pcm-jobs-salary-1268893.html">Mechanical Engineering Courses: १२ वी PCM नंतर फक्त कॉम्प्युटर सायन्सच का? मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील &#8216;हे&#8217; टॉप कोर्सेस एकदा बघाच..</a></strong></span></p>
<h3>१.०८ कोटी उमेदवारांनी केला होता अर्ज</h3>
<p>रेल्वे ग्रुप डी भरती ही देशातील सर्वात मोठ्या सरकारी भरतींपैकी एक मानली जाते. यावेळी ३२ हजार पदांसाठी १.०८ कोटींहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. ही सीबीटी परीक्षा २७ नोव्हेंबर २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.</p>
<h3>RRB मुंबई झोनचा कटऑफ (Cut-Off)</h3>
<div class="responsive-table"><table style="width: 548px; border: 1px solid #000000; border-collapse: collapse; height: 184px;">
<thead>
<tr>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">प्रवर्ग (Category)</th>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">कटऑफ (Cut-Off)</th>
</tr>
</thead>
<tbody>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">सामान्य प्रवर्ग (UR)</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">७७.८९८७४</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">ओबीसी (OBC)</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">७७.१३१७८</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">ईडब्ल्यूएस (EWS)</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">७४.०९८५८</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">एससी (SC)</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">७१.३१०८३</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">एसटी (ST)</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;"> ६५.२३२९</td>
</tr>
</tbody>
</table></div>
<h3>शारीरिक चाचणीचे (PET) नियम आणि स्वरूप</h3>
<p>सीबीटी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.</p>
<p><strong>पुरुष उमेदवार:</strong> २ मिनिटांत ३५ किलो वजन उचलून १०० मीटर अंतर कापायचे आहे. याशिवाय, ४ मिनिटे १५ सेकंदात १००० मीटर (१ किमी) धावणे पूर्ण करावे लागेल.</p>
<p><strong>महिला उमेदवार:</strong> २ मिनिटांत २० किलो वजन उचलून १०० मीटर अंतर कापायचे आहे. तसेच, ५ मिनिटे ४० सेकंदात १००० मीटर (१ किमी) धावणे पूर्ण करावे लागेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/noida-international-university-niu-the-impact-rankings-2026-sdg-global-rank-1268858.html">Noida International University: &#8216;THE&#8217; इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये भारतातील &#8216;या&#8217; युनिव्हर्सिटीला मिळवलं मानाचं स्थान!</a></strong></span></p>
<h3>निकाल आणि स्कोअर कार्ड कसे पाहावे?</h3>
<p>तुमच्या संबंधित प्रादेशिक रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत वेबसाईटला भेट द्या.</p>
<p>वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या &#8216;Result PDF&#8217; मध्ये आपला रोल नंबर सर्च करा.</p>
<p>स्कोअर कार्ड पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून लॉगिन करा.</p>
<p>तुमचे स्कोअर कार्ड डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/girl-reading-how-to-kill-men-book-in-metro-video-viral-1268881.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:37:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:37:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Girl-Reading-How-To-kill-Men-and-Get-Away-With-it-in-Metro-Video-Viral_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[Metro]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268881</guid>

					<description><![CDATA[केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण पुरुष समाज हादरुन गेला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर एक साध्या व्हिडिओने प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत जाणून घेऊयात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Girl-Reading-How-To-kill-Men-and-Get-Away-With-it-in-Metro-Video-Viral_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Girl Reading How To Kill Men Book In Metro Video Viral"     /></figure><ul>
<li>मेट्रोत पुस्तक वाचत होती तरुणी</li>
<li>टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप</li>
<li>व्हिडिओ तुफान व्हायरल</li>
</ul><span class="bullet-text">सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे एखादी छोटी साधीशी गोष्ट देखील वादळ निर्माण करु शकते. एका छोट्या गोष्टीमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. सध्या असाच एक मेट्रोतील तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही तरुणी मेट्रोत एक पुस्तक वाचक बसली आहे. पण ती वाचत असलेले पुस्तकाचे नाव पाहून सर्व प्रवाशांचे होश उडाले आहे. पुरुष समाजात तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची तुलना पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी केली जात आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/man-caught-stealing-gold-earrings-thrashed-by-mob-at-gwalior-railway-station-video-viral-1268855.html">झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral</a></span></strong></p>
<h3>नेमकं काय आहे व्हिडिओत?</h3>
<p>व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक मुलगी अत्यंत शांतपणे पुस्तक वाचत बसली आहे. तिच्या आजूबाजूला प्रवासी बसलेले आहेत. काही प्रवासी उभे आहे. यातीलच एक प्रवाशाने याचा व्हिडिओ काढला असून तिच्या पुस्तकाच्या नावावर फोकस केला आहे. ज्यामध्ये दिसते की, ती How to Kill Men and Get Away With It हे पुस्तक वाचत आहे. या पुरस्काचे नाव पाहून सर्वांचे घाबरगुंडी उडालेली आहे.</p>
<p>केतन अग्रवालचे प्रकरण ताजे असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील या हाय-प्रोफाइल केसने संपूर्ण देश हादरला आहे. सिया गोयल नावाच्या मुलीने आपल्या बॉयफ्रेंड चेतनसोबत मिळून मंगेतर केतनला लोहगडावरुन ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तपासात समोर आले की, सियाने केतनची हत्या करण्यापूर्वी गुगलवर माणसाला कसे मारायचे हे सर्च केलं होते. यामुळे मेट्रोतील तरुणी वाचत असलेल्या पुस्तकाच्या नावाशी याचा थेट संबंध जोडला जात आहे.</p>
<h3>काय आहे पुस्तकात ?</h3>
<p>परंतु How to Kill Men and Get Away With It या पुस्तकाचा पुण्यातील हाय प्रोफाइल हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. हे पुस्तक केंटी ब्रेट लेखिकेने लिहिले असून एक काल्पनिक पुस्तक आहे. हे पुस्तक डार्क कॉमेडी आणि सयकोलॉजिकल थ्रिलरवर आधारित आहे. जगभरातील वाचक हे पुस्तक आवडीने वाचतात.</p>
<h3><strong>व्हायरल व्हिडिओ</strong></h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Feminism is slowly becoming a terrorist organization who targets masculine men.</p>
<p>I just saw this reel on Instagram where a girl was openly reading a book &#8220;How to Kill Men&#8221; in a public metro.</p>
<p>Imagine the outrage if a man did the same and read a book named &#8220;How to Kill Women.&#8221; <a href="https://t.co/e6SCqYWXzd">pic.twitter.com/e6SCqYWXzd</a></p>
<p>— 𝒱𝒶𝓇𝓊𝓃 (@Varunx269) <a href="https://x.com/Varunx269/status/2072300456131567852">July 1, 2026</a></p></blockquote>
<h3><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया</h3>
<p>व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Varunx269 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही सेंकादातच व्हायरल झाला असून याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर पुरुषांची अत्यंत मजेशीर अंगाजात कमेंट करत आपली भीती लपवली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, आज पहिल्यांदा सिंगल राहून आपण सुखी आहोत असे वाटतंय, तर दुसऱ्या एकाने म्हटले की, मुलांना लग्नाआधी मुलीच्या वाचणाची आवड नक्की जाणून घ्या असे म्हटले आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने तर थेट याचा संबंध दहशतावादाशी जोडला आहे. मुली दहशतवादी बनत आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/girl-making-reel-on-mid-road-video-viral-1268702.html">रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/western-railway-expands-solar-power-capacity-saving-13-crore-annually-mumbai-central-division-leads-the-way-1268936.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:33:34 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:33:34 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[centrail railway]]></category>
		<category><![CDATA[Dadar Railway Station]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268936</guid>

					<description><![CDATA[उपनगरीय रेल्वेस्थानक वगळता इतर १२ स्थानकांवर सुमारे १,००० किलोवॅट पीक सौर क्षमता उभारण्यात आली.वलसाड लोको शेड कार्यालयात ३२०.४६ किलोवॅट पीक क्षमतेचे संयंत्र बसवण्यात आले. याशिवाय वलसाड शाळा, मल्टी-डिसिप्लिनरी डिव्हिजनल ट्रेनिंग इन्स्टट्यूट व कॅरिज-वॅगन शेड, वलसाड येथेही सौर प्रकल्प उभारले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Western Railway Expands Solar Power Capacity Saving 13 Crore Annually Mumbai Central Division Leads The Way"     /></figure><p>पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळाने पर्यावरणपूरकता आणि &#8216;नेट-झिरो कार्बन उत्सर्जन&#8217; या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत हरित ऊर्जा पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मंडळाने २,६०७ किलोवॅट पीक अतिरिक्त रूफटॉप सौर क्षमता स्थापित केली असून, त्यामुळे एकूण स्थापित सौर क्षमता ८,५३२ किलोवॅट पीकपर्यंत पोहोचली आहे<strong>.(फोटो सौजन्य – AI)</strong></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-news-emergency-helpline-down-for-six-hours-citizens-question-civic-body-over-public-safety-1268557.html"><strong> <span class="color-red">Mumbai News</span>: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल</strong> </a></span></p>
<p>पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये १२ प्रमुख उपनगरीय स्थानकांवरील फलाट शेड आणि रेल्वे इमारतींच्या छतांवर सौर संयंत्रे बसविण्यात आली आहेत. यामध्ये वसई रोड (३७५ किलोवॅट पीक), विरार (१७५ किलोवॅट पीक), दादर (१५३ किलोवॅट पीक), बोरिवली (१५१ किलोवेंट पीक) आणि मीरा रोड (१२५ किलोवॅट पीक) या स्थानकांचा समावेश आहे. महालक्ष्मी, माटुंगा रोड, गोरेगाव आणि कांदिवली येथे प्रत्येकी १०० किलोवॅट पीक क्षमतेची संयंत्रे बसवली आहेत. यातून वर्षाला २१ लाख युनिटहून अधिक हरित वीजनिर्मिती होऊन २.५ कोटींची बचत होणार आहे.</p>
<h3>इतर स्थानकांवर १,००० किलोवॅट पीकची भर</h3>
<p>उपनगरीय रेल्वेस्थानक वगळता इतर १२ स्थानकांवर सुमारे १,००० किलोवॅट पीक सौर क्षमता उभारण्यात आली.वलसाड लोको शेड कार्यालयात ३२०.४६ किलोवॅट पीक क्षमतेचे संयंत्र बसवण्यात आले. याशिवाय वलसाड शाळा, मल्टी-डिसिप्लिनरी डिव्हिजनल ट्रेनिंग इन्स्टट्यूट व कॅरिज-वॅगन शेड, वलसाड येथेही सौर प्रकल्प उभारले आहेत.वापी, नंदुरबार, नवसारी येथील फलाट शेड तसेच चलथाण, गंगाधरा, अतुल, उधवाडा आणि भिलाड स्थानक इमारतींवरही संयंत्रे बसवली आहेत. यातून वर्षाला १३.१३ लाख युनिट वीज व १.५ कोटींहून अधिक बचत अपेक्षित आहे.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…" href="https://www.navarashtra.com/maharashtra/imd-gave-red-alert-to-kokan-mumbai-and-maharashtra-heavy-rainfall-in-state-few-hours-latest-weather-update-1268343.html"><strong> <span class="color-red">Maharashtra Rain Alert</span>: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…</strong> </a></span></p>
<h3>पारंपरिक ग्रीडवरील अवलंबित्व घटणार</h3>
<p>पुढील २ ते ३ वर्षांत मुंबई सेंट्रल मंडळात आणखी २.१३ मेगावॅट पीक क्षमतेचे रूफटॉप सौर प्रकल्प उभारण्याची योजना आहे.त्यातून वर्षाला सुमारे २८ लाख युनिट अतिरिक्त हरित वीज आणि ३ कोटींहून अधिक बचत होईल.या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासह पारंपरिक ग्रीडवरील अवलंबित्वही घटणार असून, भारतीय रेल्वेच्या नेट-झिरो मिशनला बळ मिळणार आहे.८८ संपूर्ण सौरऊर्जा जाळ्यातून वर्षाला १ कोटी युनिटहून अधिक हरित विजेचे उत्पादन अपेक्षित आहे. यातून अंदाजे १३.४ कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे.</p>
<h3>डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.</h3>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/water-levels-in-mumbais-reservoirs-rise-to-731-due-to-heavy-rainfall-powai-lake-overflows-1268991.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:32:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:32:23 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mumbai-rain-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[BMC]]></category>
		<category><![CDATA[mansoon]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Rain]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268991</guid>

					<description><![CDATA[मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ७ जलाशयांमध्ये ७.३१% पाणीसाठा झाला असून पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. पाणीकपाती संदर्भात शुक्रवारी बीएमसीची महत्त्वाची बैठक होणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mumbai-rain-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Water Levels In Mumbais Reservoirs Rise To 731 Due To Heavy Rainfall Powai Lake Overflows"     /></figure><ul>
<li>मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर</li>
<li>पवई तलाव ओव्हरफ्लो</li>
<li>शुक्रवारी BMC ची मोठी बैठक</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai">मुंबईत</a></span> सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, या जलाशयांमध्ये एकूण १,०३,८७१ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे, जे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ७.३१ टक्के इतके आहे. मंगळवारी हा साठा ९७,६६६ दशलक्ष लिटर (६.७५ टक्के) इतका होता. पाणीसाठ्यातील या वाढीमुळे बीएमसी (BMC) प्रशासनाला दिलासा मिळाला असून, भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.</span><p>दरम्यान, केवळ औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या पवई तलावातही सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने पाणी भरले असून तो ओसंडून वाहू लागला आहे. तलाव पूर्ण भरल्यामुळे उद्योगांवर सध्या लादण्यात आलेल्या पाणीकपातीतून लवकरच दिलासा मिळू शकेल, असे बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात, शुक्रवारी बीएमसी मुख्यालयात जल विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे; यात औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याबाबत किंवा कपात कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला जाईल.</p>
<h3>जलाशयांमधील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता</h3>
<p>मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलाशयांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मिडल वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यांचा समावेश होतो. यावर्षी मान्सूनचे आगमन संथ झाल्यामुळे आणि &#8216;एल निनो&#8217;च्या (El Niño) प्रभावामुळे या जलाशयांमधील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिला होता. ३० जूनच्या सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ९७,६६६ दशलक्ष लिटरपर्यंत खाली आला होता. त्यावेळी अप्पर वैतरणा आणि तानसा येथील वापरण्यायोग्य पाणीसाठा संपला होता, तर मोडक सागर, मिडल वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशीमध्ये केवळ मर्यादित प्रमाणात पाणी शिल्लक होते. या परिस्थितीमुळे बीएमसी प्रशासनाची चिंता वाढली होती.</p>
<p><a title="Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-sakinaka-man-falls-into-open-manhole-rescue-operation-underway-news-marathi-1268856.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Mumbai Rain </span>: मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू</span> </a></p>
<h3>पाणीटंचाई टळण्याची शक्यता</h3>
<p>मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांमध्ये पाण्याची वेगाने आवक झाली आहे, ज्यामुळे एकूण पाणीसाठ्याने १,००,००० दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर सर्व प्रमुख जलाशयांमधील पाणीपातळी वेगाने वाढेल आणि त्यामुळे आगामी महिन्यांत पाणीटंचाईचे संकट ओढवण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल.</p>
<p>मुंबई महापालिकेच्या (BMC) माहितीनुसार, पवई तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ५.४५ अब्ज लिटर इतकी असून, या तलावातील पाण्याचा वापर केवळ औद्योगिक प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो. सध्या उद्योगांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू आहे; मात्र तलाव भरत असल्याने ही कपात शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात शुक्रवारी होणाऱ्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.</p>
<h3>मुंबईची दैनंदिन गरज: ४,६०० दशलक्ष लिटर</h3>
<p>मुंबईची पाण्याची दैनंदिन गरज सुमारे ४,६०० दशलक्ष लिटर इतकी आहे, तर सामान्य परिस्थितीत महापालिकेकडून सुमारे ४,२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलाशयांमधील पाणीपातळीत सातत्याने होणारी घट पाहता, १५ मेपासून शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, जेव्हा पाणीसाठा ८ टक्क्यांपेक्षा कमी झाला, तेव्हा महापालिकेने राज्य सरकारकडून दररोज अतिरिक्त १,६६० दशलक्ष लिटर पाणी मिळवून पाणीपुरवठा सुरळीत ठेवला होता. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, एकदा का जलाशयांमधील पाणीपातळी ८ टक्क्यांच्या वर गेली, की राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणी घेण्याची गरज उरणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-news-emergency-helpline-down-for-six-hours-citizens-question-civic-body-over-public-safety-1268557.html"> <span class="color-red">Mumbai News</span>: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Eng Vs Dr congo FIFA 2026: हॅरी केनचा डबल धमाका! इंग्लंडचा काँगोवर 2-1 ने थरारक विजय, राऊंड ऑफ 16 मध्ये धडक</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/england-vs-dr-congo-harry-kane-2-goals-comeback-2-1-win-world-cup-2026-round-of-16-pele-record-1268964.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:31:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:31:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/eng_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[England]]></category>
		<category><![CDATA[Fifa World Cup]]></category>
		<category><![CDATA[Football Tournament]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268964</guid>

					<description><![CDATA[England Beat DR Congo In round Of 32 : फिफा विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडने हॅरी केनच्या दोन निर्णायक गोलांमुळे पराभवाच्या उंबरठ्यावरून जबरदस्त कमबॅक करत डीआर काँगोवर 2-1 असा थरारक विजय मिळवला आणि राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/eng_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="England Vs Dr Congo Harry Kane 2 Goals Comeback 2 1 Win World Cup 2026 Round Of 16 Pele Record"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>हॅरी केनचा डबल धमाका</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>इंग्लंडचा काँगोवर 2-1 ने थरारक विजय</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>राऊंड ऑफ 16 मध्ये धडक</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<a href="https://www.navarashtra.com/topic/fifa-world-cup">फिफा विश्वचषक २०२६</a> मध्ये इंग्लंडच्या संघाने पराभवाच्या उंबरठ्यावरून धमाकेदार कमबॅक करत काँगोचा २-१ ने पराभव केला. या विजयासह त्यांनी राउंड ऑफ १६ संघांच्या फेरीत प्रवेश केला. डीआर काँगोविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ ७४ व्या मिनिटापर्यंत पिछाडीवर होता. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बाद फेरीमध्ये खेळणाऱ्या डीआर काँगोने स्टार खेळाडूंनी भरलेल्या इंग्लंड संघाला कडवी झुंज दिली. पण अखेरीस कर्णधार हॅरी केनने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करून इंग्लंडने २-१ ने विजय मिळवला.</span><p><a title="IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे" href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-england-1st-t20-shreyas-iyer-becomes-first-indian-captain-to-score-50-in-eng-record-5000-international-runs-virat-kohli-1268830.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">IND vs ENG</span>: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">डीआर काँगोने ७ व्या मिनिटाला केला गोल</h3>
<p style="text-align: justify;">मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर काँगोने शानदार सुरुवात केली. सातव्या मिनिटाला, ब्रायन सिपेंगाने बॉक्सच्या डाव्या बाजूने आलेल्या एका अप्रतिम क्रॉसवर गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने बरोबरी साधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, परंतु काँगोचा गोलकीपर लिओनेल म्पासीने अनेक उत्कृष्ट डिफेन्स करून इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या.</p>
<p style="text-align: justify;">केन बॉक्समध्ये गोलकीपरला धडकला आणि इंग्लंडने पेनल्टीची मागणी केली, पण पंचांनी ती फेटाळली. काँगोला आघाडी दुप्पट करण्याची संधीही मिळाली, पण योआने विसाचा शॉट पोस्टला लागला. दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंड आक्रमकपणे खेळला आणि अखेरीस, ७५ व्या मिनिटाला हॅरी केनने बरोबरीचा गोल केला. बदली खेळाडू अँथनी गॉर्डनच्या शानदार क्रॉसवर केनने हेडर मारून गोल केला. गोलकीपर म्पासीने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो गोलरेषा ओलांडून गेला. ८६ व्या मिनिटाला, केनने गोलकीपरच्या डावीकडे एक जोरदार शॉट मारला, ज्यामुळे लायोनेल म्पासीला हालचाल करायलाही वेळ मिळाला नाही. या विजयामुळे इंग्लंडला १६ संघांच्या फेरीत स्थान मिळाले आहे, जिथे त्यांचा सामना मेक्सिकोशी होईल.</p>
<h3 style="text-align: justify;">हॅरी केनने महान पेले यांना मागे टाकले</h3>
<p style="text-align: justify;">हा सामना हॅरी केनसाठीही खूप खास होता. त्याने या विश्वचषकात आपल्या गोलची संख्या पाचवर नेली. हॅरी केनने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात १३ गोल केले आहेत. तो आता सर्वकालीन सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्याने <a href="https://www.navarashtra.com/topic/brazil">ब्राझीलचे</a> महान खेळाडू पेले यांनाही मागे टाकले आहे. पेले यांनी १४ सामन्यांमध्ये १२ गोल केले आहेत. हा केनचा १५ वा सामना होता, ज्यामुळे त्याच्या एकूण गोलांची संख्या १३ झाली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय" href="https://www.navarashtra.com/sports/belgium-beat-senegal-historic-comeback-3-2-win-fifa-world-cup-2026-round-of-16-1268734.html"> <span class="color-red">Bel vs Sen FIFA 2026</span>: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Khamenei Funeral: 69 वर्षांची प्रतीक्षा… खामेनींचा मृतदेह दफन करण्यापूर्वी का नेला जाणार कर्बला आणि नजफला?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/khamenei-funeral-body-taken-to-iraq-karbala-najaf-shrine-visit-69-years-iran-us-war-ends-1268965.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:30:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:30:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Ayatollah-Ali-Khamenei-funeral-Iraq-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Ayatollah Ali Khamenei]]></category>
		<category><![CDATA[Funeral News]]></category>
		<category><![CDATA[iran]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268965</guid>

					<description><![CDATA[२८ फेब्रुवारी २०२६ रोजी, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ला करून इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना ठार केले. त्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अव्याहतपणे सुरूच राहिले. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Ayatollah-Ali-Khamenei-funeral-Iraq-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Khamenei Funeral Body Taken To Iraq Karbala Najaf Shrine Visit 69 Years Iran Us War Ends"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">ऐतिहासिक अंतिम यात्रा</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">६९ वर्षांची प्रतीक्षा आणि इराक दौरा</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">जागतिक नेत्यांची उपस्थिती</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="28,0,0"><strong>Ayatollah Ali Khamenei funeral Iraq 2026 :</strong> जागतिक राजकारणाला आणि मध्य पूर्वेला (West Asia) हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या युद्धानंतर आता एका ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील पर्वाचा शेवट होत आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ayatollah-ali-khamenei">Ayatollah Ali Khamenei</a></span>) शहीद झाले होते. या घटनेनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात प्रदीर्घ काळ अव्याहतपणे युद्ध सुरू राहिले. आता दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आले असताना, इराण आपले दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार करत आहे. खामेनी यांच्या निधनाला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला असून, या आठवड्यात तेहरानमध्ये त्यांच्या भव्य अंत्यविधीला सुरुवात होणार आहे. इराण आपल्या या महान नेत्याला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक थाटामाटात निरोप देत असून, भारतासह जगातील अनेक देशांचे नेते या अंतिम यात्रेत सहभागी होण्यासाठी इराणमध्ये दाखल होत आहेत.</p>
<p data-path-to-node="8">या संपूर्ण अंत्यसंस्कार प्रक्रियेत सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे खामेनी यांच्या पार्थिवाला शेजारील देश इराकमध्ये नेण्याच्या निर्णयाची. अयातुल्ला अली खामेनी यांना त्यांच्या हयातीत गेल्या ६९ वर्षांपासून इराकच्या भूमीला भेट देता आली नव्हती. देश सोडण्यावरील निर्बंध आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे ते कधीही इराकमध्ये जाऊ शकले नव्हते. आता त्यांचे कफन घातलेले पार्थिव इराकमध्ये नेण्यात येणार आहे. अंत्यविधीच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी इराणमधील &#8216;मशहद&#8217; येथे होणाऱ्या अंतिम दफनविधीच्या अवघा एक दिवस आधी, म्हणजेच ८ जुलै रोजी खामेनींचे पार्थिव इराकमधील &#8216;नजफ&#8217; आणि &#8216;कर्बला&#8217; या शिया मुस्लिमांच्या अत्यंत पवित्र तीर्थस्थळांवर नेण्यात येईल आणि तिथे धार्मिक विधी पार पाडले जातील.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/vera-rubin-observatory-worlds-largest-digital-camera-lsst-project-indian-scientists-iucaa-gravitational-lensing-1268853.html">LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या ‘त्या’ सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग</a></span></strong></p>
<p data-path-to-node="9">खामेनी यांनी कर्बला आणि नजफला शेवटची भेट १९५७ मध्ये दिली होती. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांनी इराकला भेट देण्याची योजना आखली होती, परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि निर्बंधांमुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत. आता ६९ वर्षांनंतर या शहीद नेत्याला पुन्हा एकदा इराकच्या पवित्र स्थळांच्या यात्रेने सन्मानित केले जाणार आहे. ८ जुलै रोजी त्यांचे पार्थिव इमाम अली, इमाम हुसेन आणि अब्बास इब्न अली यांच्या पवित्र दर्ग्यांमध्ये दर्शनासाठी नेले जाईल.</p>
<h3 data-path-to-node="10"><b data-path-to-node="10" data-index-in-node="0">इराण आणि इराक यांच्यातील घट्ट धार्मिक नाते</b></h3>
<p data-path-to-node="11">भौगोलिकदृष्ट्या इराक आणि इराण यांच्या केवळ सीमाच एकमेकांना लागून नाहीत, तर दोन्ही देशांतील लोकांमध्ये अत्यंत घट्ट आणि खोलवर धार्मिक संबंध आहेत. हे दोन्ही देश विशेषतः जगभरातील शिया मुस्लिमांसाठी श्रद्धेचे मुख्य केंद्र मानले जातात. इराण हा पूर्णपणे शिया मुस्लिम बहुसंख्य देश असून, तिथली ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शिया आहे. शेजारील इराकमध्येही ५० टक्क्यांहून अधिक शिया मुस्लिम लोकसंख्या आहे, जरी तिथल्या सत्तेमध्ये शियांचे प्रतिनिधित्व ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच चढ-उतारांचे राहिले आहे. इराकमधील दोन शहरे अशी आहेत, जिथे जगभरातील शिया मुस्लिम वर्षभर मोठ्या संख्येने भेट देतात – ती म्हणजे नजफ आणि कर्बला.</p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">नजफ आणि कर्बला यांचे शिया इस्लाममधील अनन्यसाधारण महत्त्व</b></h3>
<p data-path-to-node="13">&#8216;नजफ&#8217; हे इराकची राजधानी बगदादपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेले एक अतिशय पवित्र धार्मिक शहर आहे. या शहराचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे, येथे इस्लामचे शेवटचे पैगंबर, पैगंबर मुहम्मद यांचे जावई &#8216;इमाम अली&#8217; यांची कबर (दर्गा) आहे. जगभरातील सर्वच मुस्लिम इमाम अली यांचा अत्यंत आदर करतात, परंतु शिया मुस्लिमांची त्यांच्याप्रती असलेली भक्ती अथांग आहे. शिया मुस्लिम इमाम अली यांना आपले पहिले इमाम मानतात. नजफमधील &#8216;इमाम अली मशीद&#8217; ही जगभरातील शियांचे मुख्य श्रद्धास्थान आहे, जिथे भारत आणि इतर देशांतून लाखो यात्रेकरू दरवर्षी दर्शनासाठी येतात.</p>
<p data-path-to-node="14">नजफप्रमाणेच &#8216;कर्बला&#8217; हे देखील इस्लामी इतिहासातील सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाते. पैगंबर मुहम्मद यांचे नातू आणि इमाम अली यांचे सुपुत्र &#8216;इमाम हुसेन&#8217; यांची कबर कर्बला येथे आहे. याच पवित्र भूमीवर इमाम हुसेन अन्याय आणि हुकूमशाहीच्या विरोधात लढताना शहीद झाले होते. त्यांच्या या हौतात्म्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जगभरात &#8216;मुहर्रम&#8217; अत्यंत शोकाकुल वातावरणात साजरा केला जातो. कर्बला हे बगदादपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे. कर्बलाची लढाई ही इस्लामी इतिहासातील सर्वात मोठी आणि न्यायासाठी लढली गेलेली लढाई मानली जाते, जिथे यझीदच्या क्रूर सैन्याने इमाम हुसेन आणि त्यांचे सावत्र भाऊ &#8216;अब्बास&#8217; यांना शहीद केले होते. अब्बास यांची प्रसिद्ध मशीदही कर्बला येथेच आहे.</p>
<p data-path-to-node="14"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/skyroot-aerospace-vikram-1-private-orbital-rocket-launch-date-mission-aagaman-sriharikota-isro-1268934.html">Mission Aagaman: भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे ‘मिशन आगमन’; स्काय-रूटचे विक्रम-1 पहिल्यांदाच अवकाशात दाखल होणार</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="15"><b data-path-to-node="15" data-index-in-node="0">श्रद्धा आणि राजकीय शक्तीप्रदर्शनाचा मिलाफ</b></h3>
<p data-path-to-node="16">इराकमधील ही दोन शहरे शिया मुस्लिम श्रद्धेची पाळेमुळे घट्ट रुजलेली ठिकाणे आहेत. इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू हा एक &#8216;हौतात्म्य&#8217; (Martyrdom) मानला जात आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचे पार्थिव इराकच्या या सर्वोच्च पवित्र स्थळांवर पोहोचेल, तेव्हा खामेनींच्या कफनचे ते दृश्य शिया समुदायाची धार्मिक श्रद्धा अधिक दृढ करेल, यात शंका नाही. हे दृश्य इस्लामी इतिहासाच्या पानांवर कायमचे कोरले जाईल.</p>
<p data-path-to-node="17">सामरिक तज्ञांच्या मते, या धार्मिक विधीमागे केवळ श्रद्धा नाही, तर एक मोठा राजकीय अर्थ आणि संदेश देखील दडला आहे. इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने आपले सर्वोच्च नेते आणि बरेच काही गमावले आहे. अशा कठीण परिस्थितीत, खामेनींची ही भव्य अंत्ययात्रा आणि इराक दौरा इराणच्या समर्थकांना आणि संपूर्ण मध्य पूर्वेतील शिया फौजांना (Axis of Resistance) एक अत्यंत शक्तिशाली संदेश देईल. या माध्यमातून इराण आपल्या शत्रूंना दाखवून देईल की, त्यांचा नेता गेला तरी त्यांची विचारसरणी आणि ताकद अजूनही संपलेली नाही.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/sanjay-shirsat-replies-to-raj-thackeray-over-defection-remarks-1268988.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:24:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:24:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/05/Untitled-design-2026-05-15T162821.237_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[BJP]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Politcs]]></category>
		<category><![CDATA[MNS]]></category>
		<category><![CDATA[raj thackeray]]></category>
		<category><![CDATA[Sanjay Shirsat]]></category>
		<category><![CDATA[shivsena]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268988</guid>

					<description><![CDATA[राज ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केलेल्या 'देहविक्री'च्या टीकेनंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पक्ष सोडून जाणाऱ्यांना दोष देण्यापेक्षा कार्यकर्ते टिकवण्यात अपयश का आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/05/Untitled-design-2026-05-15T162821.237_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sanjay Shirsat Replies To Raj Thackeray Over Defection Remarks"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष <a href="https://www.navarashtra.com/search">राज ठाकरे</a> यांनी पक्षांतर, आमदार-खासदारांच्या फुटी आणि सध्याच्या राजकारणावर केलेल्या परखड टीकेनंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना नेते <a href="https://www.navarashtra.com/search">संजय शिरसाट</a> यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, &#8220;प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच. सध्या जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आहे,&#8221; अशी टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">संजय</span> <span class="transliteration">शिरसाटांचा</span> <span class="transliteration">पलटवार</span></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, &#8220;राज ठाकरे यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केलं, तेच समजत नाही. तुमच्या पक्षात असतील तर ते वाघ आणि दुसऱ्या पक्षात गेले की त्यांना वेश्या म्हणणं हे चुकीचं आहे.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान" href="https://www.navarashtra.com/politics/hand-over-the-ed-and-cbi-to-us-and-we-will-tear-the-bjp-into-ten-pieces-in-ten-minutes-sanjay-rauts-direct-challenge-1268812.html"><strong> <span class="color-red">Sanjay Raut vs BJP</span>: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">ते पुढे म्हणाले, &#8220;प्रत्येक पक्षात मतभेद असतात. पक्षश्रेष्ठी वेळ देत नसतील, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या जात नसतील, तर त्यांनी कायम दबूनच राहावं का? गद्दार, खोके घेतले अशा आरोपांपेक्षा स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यात अपयश का आलं, याचाही विचार झाला पाहिजे.&#8221;</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">काय</span> <span class="transliteration">म्हणाले</span> <span class="transliteration">होते</span> <span class="transliteration">राज</span> <span class="transliteration">ठाकरे</span> ?</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">राज</span> <span class="transliteration">ठाकरे</span> <span class="transliteration">यांनी</span> <span class="transliteration">पत्रकार</span> <span class="transliteration">परिषद</span> <span class="transliteration">घेत</span> <span class="transliteration">भाजप</span> <span class="transliteration">महायुतीवर</span> <span class="transliteration">जोरदार</span> <span class="transliteration">टीका</span> <span class="transliteration">केली</span> <span class="transliteration">होती</span>. खासदार आणि आमदारांच्या बंडखोर गटांवर टीका करताना ते म्हणाले, “सध्या प्रश्न ‘खरेदी कोण करतंय’ हा नाही, तर ‘विकले जाण्यास कोण तयार आहे’ हा आहे. जर ते <span class="transliteration">देहविक्रीला</span> तयार असतील, तर खरेदीदार नेहमीच मिळतील. राजकारण्यांना आपण कशा प्रकारचा पायंडा पाडत आहोत, याची जाणीव नाही. आपण देशाला कोणत्या दिशेने नेत आहोत?”</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph">रोहित पवारांपेक्षा अमोल कोल्हेंच्या मताला अधिक महत्त्व</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या अलीकडील विधानांवरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">ते म्हणाले, &#8220;अमोल कोल्हे हे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी केलेल्या विधानामागे पक्ष नेतृत्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. रोहित पवार जे बोलतात, तेच शरद पवार यांचं अंतिम मत असतं असं नाही. अनेकदा वेगळी भूमिका घेतली जाते.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल" href="https://www.navarashtra.com/politics/raj-thackeray-slams-bjp-and-rebel-mlas-warns-of-political-backlash-in-maharashtra-1268030.html"><strong> <span class="color-red">Raj Thackeray on BJP</span>: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शिरसाट यांनी पुढे दावा केला की, &#8220;बदलाचे वारे वाहू लागले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात. त्यामुळे रोहित पवारांपेक्षा अमोल कोल्हे यांच्या मताला अधिक महत्त्व आहे.&#8221;</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, &#8220;आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारा, असं म्हटलं नाही.&#8221; त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/shah-rukh-khan-creates-history-in-world-cricket-launches-his-own-international-cricket-stadium-in-los-angeles-1268956.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:20:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:20:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Bollywood News]]></category>
		<category><![CDATA[Cricket History]]></category>
		<category><![CDATA[Shah Rukh Khan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268956</guid>

					<description><![CDATA[शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुपने लॉस एंजेलिसमध्ये स्वतःचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राउंड सुरू करत जागतिक इतिहास रचला. या मैदानावर पहिला मेजर लीग क्रिकेट (MLC) सामना यशस्वीरीत्या पार पडला. जाणून घ्या स्टेडियमची वैशिष्ट्ये आणि शाहरुख खानची प्रतिक्रिया.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shah Rukh Khan Creates History In World Cricket Launches His Own International Cricket Stadium In Los Angeles"     /></figure><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Shah-Rukh-Khan">शाहरुख खान</a></span>च्या सह-मालकीच्या नाइट रायडर्स ग्रुपने क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लॉस एंजेलिसमध्ये स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारत हा ग्रुप स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान असलेला जगातील पहिला ग्लोबल क्रिकेट ब्रँड ठरला आहे. या नव्या नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंडवर नुकताच लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (LAKR) आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यातील पहिला मेजर लीग क्रिकेट (MLC) सामना यशस्वीरीत्या पार पडला.</p>
<p>या स्टेडियमच्या उद्घाटनामुळे अमेरिकेतील क्रिकेटच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. ICC च्या मानकांनुसार उभारण्यात आलेल्या या मैदानामध्ये आठ खेळपट्ट्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, 120 फूट उंचीचे सहा फ्लडलाइट टॉवर्स आणि आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हे स्टेडियम उभारण्यासाठी तब्बल 32 हजार मेट्रिक टनांहून अधिक माती हटवण्यात आली.</p>
<p>या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना नाइट रायडर्स ग्रुपचे सह-मालक शाहरुख खान म्हणाला, &#8220;एकेकाळी जे फक्त स्वप्न होतं, ते आज प्रत्यक्षात साकार झालं आहे. लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटचं कायमस्वरूपी घर उभं राहणं हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे मैदान केवळ क्रिकेटपुरतं मर्यादित राहणार नाही, तर समुदाय, मनोरंजन आणि कुटुंबांना एकत्र आणणारं केंद्र बनेल.&#8221;</p>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 658px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/DaQ7N-vuyyf/" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
</div>
</blockquote>
<p><script async onerror="var a=document.createElement('script');a.src='https://iframely.net/files/instagram_embed.js';document.body.appendChild(a);" src="https://www.instagram.com/embed.js"></script><br />
<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/shraddha-kapoor-who-plays-the-role-of-vithabai-narayangaonkar-in-the-film-eetha-has-reportedly-charged-a-hefty-fee-of-15-crore-for-the-project-1268719.html"> <span class="color-red">Shraddha Kapoor Fees for Eetha</span>: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क </a></strong></span></p>
<p>नाइट रायडर्स स्पोर्ट्सचे CEO वेंकी म्हैसूर यांनीही या प्रकल्पाला क्रिकेटच्या भविष्याचा पाया असल्याचे म्हटले. &#8220;जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत खेळाडू, चाहते आणि स्थानिक समुदायासाठी सर्वोत्तम क्रिकेट अनुभव निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,&#8221; असे ते म्हणाले.</p>
<p>या स्टेडियमवरील पहिल्या सामन्यापूर्वी NBA विजेता मेटा वर्ल्ड पीस (रॉन आर्टेस्ट) यांनी सेरेमोनियल फर्स्ट बॉल टाकून या ऐतिहासिक क्षणाला आणखी खास बनवले. त्यांच्या उपस्थितीमुळे अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील क्रीडा संस्कृती आणि क्रिकेट यांच्यातील वाढता दुवा अधोरेखित झाला.</p>
<p>दरम्यान, 1 जुलै ते 5 जुलै या कालावधीत नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंडवर मेजर लीग क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये प्रथमच जागतिक दर्जाच्या T20 क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार असून, अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला या स्टेडियममुळे नवी दिशा मिळणार आहे.</p>
<p>नाइट रायडर्स ग्रुपकडे सध्या कोलकाता नाइट रायडर्स (IPL), ट्रिनबागो नाइट रायडर्स (CPL), अबू धाबी नाइट रायडर्स (ILT20) आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (MLC) अशा चार व्यावसायिक क्रिकेट फ्रँचायझी आहेत. आतापर्यंत या ग्रुपने विविध स्पर्धांमध्ये एकूण नऊ विजेतेपदे पटकावत जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/rbi-rules-can-bank-freeze-account-if-kyc-is-not-updated-know-the-details-1268987.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:18:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:18:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/KYC-update_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[KYC]]></category>
		<category><![CDATA[RBI]]></category>
		<category><![CDATA[RBI Rule]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268987</guid>

					<description><![CDATA[जर तुमचे बँकेत खाते असेल, तर वेळोवेळी तुमच्या बँक खात्याचे KYC अपडेट करणे महत्त्वाचे आहे. KYC अपडेट न केल्यामुळे बँक खाते गोठवू शकते का? यासाठी RBI चे नियम काय आहेत? ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/KYC-update_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Rbi Rules Can Bank Freeze Account If Kyc Is Not Updated Know The Details"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">केवायसी अपडेट नसल्यास बँक तुमचे खाते फ्रीज करू शकते का?</span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">RBI चा नियम काय सांगतो </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">बँकेच्या खात्यासाठी केवायसी करणे किती महत्त्वाचे?</span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">जर तुमचे बँकेत खाते असेल, तर वेळोवेळी तुमच्या बँक खात्याचे केवायसी (KYC) अद्ययावत अर्थात अपडेट करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बँका वेळोवेळी आपल्या ग्राहकांना KYC Update करण्यासाठी संदेश, ईमेल किंवा सूचना पाठवतात, परंतु अनेकदा ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि केवायसी पूर्ण करत नाहीत. आता, अनेकांना प्रश्न पडतो की KYC Update न केल्यास बँक खाते गोठवू शकते का"https://www.navarashtra.com/topic/rbi"><span style="color: #3366ff;">RBI</span></a>) नियम काय सांगतात"https://www.navarashtra.com/technology/rbi-decision-digital-fraud-victims-to-get-compensation-up-to-rs-25000-1262248.html"><span style="color: #3366ff;"><strong>RBI Rules: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काळजी करू नका; RBIकडून 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद</strong></span></a></p>
<p><b>केवायसी म्हणजे काय?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">सर्वप्रथम, केवायसी (KYC) ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँका आपल्या ग्राहकांची ओळख, पत्ता, व्यवसाय आणि आर्थिक माहितीची पडताळणी करतात. बँकिंग सेवांचा वापर मनी लाँडरिंग, दहशतवादाला वित्तपुरवठा किंवा इतर बेकायदेशीर कामांसाठी केला जात नाही, याची खात्री करणे हा याचा उद्देश आहे.</span></p>
<p><b>बँक खात्याच्या KYC बाबत आरबीआयचे नियम</b></p>
<p><span style="font-weight: 400;"><a href="https://www.navarashtra.com/career/rbi-recruitment-2026-consultant-site-engineer-no-exam-jobs-salary-1268420.html"><span style="color: #3366ff;">आरबीआयच्या</span> </a>नियमांनुसार, बँक खाते उघडताना केवायसी करणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, इतर काही परिस्थितींमध्ये देखील केवायसी (KYC) आवश्यक आहे, जसे की-</span></p>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">बँकेत नवीन खाते उघडल्यावर</span></li>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">खाते नसलेल्या व्यक्तीने ५०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार केल्यास</span></li>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">आंतरराष्ट्रीय पैसे हस्तांतरणादरम्यान (International money transfer)</span></li>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">जर बँकेला ग्राहकाच्या माहितीबद्दल शंका असल्यास</span></li>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांच्या किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटच्या बाबतीत</span></li>
</ul><span class="bullet-text"><b>केवायसी (KYC) न केल्यामुळे बँक खाते गोठवले जाऊ शकते का"font-weight: 400;">आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, केवळ KYC update न केल्यामुळे बँक सूचना न देता अचानक खाते बंद किंवा गोठवू शकत नाही. तथापि, बँकेने वारंवार सूचना पाठवूनही ग्राहकाने केवायसी (KYC) पूर्ण न केल्यास, मनी लाँडरिंग प्रतिबंधक नियम, २००५ (Prevention of Money Laundering Rules, 2005) अंतर्गत, बँक योग्य सूचना देऊन खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">जर तुम्हाला तुमच्या बँकेकडून केवायसी (KYC) अद्ययावत करण्यासाठी संदेश किंवा सूचना मिळाली असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर केवायसी (KYC) अद्ययावत केल्याने बँकिंग सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहतात आणि खात्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध येण्याची शक्यता नसते.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/rbi-new-rule-to-apply-less-than-730-cibil-score-will-get-affected-loan-guideline-change-1256668.html"><span style="color: #3366ff;"><strong>RBI नवीन नियम करणार लागू! 730 पेक्षा कमी CIBIL Score असणाऱ्यांना बसणार मोठा फटका</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/dispute-arose-over-bringing-the-wife-home-incident-in-alephata-1268890.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:17:43 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:17:43 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2022/08/Some-important-events-in-the-life-of-Queen-Victoria-of-London-2022-08-17T171413.853_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Aalephata News]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268890</guid>

					<description><![CDATA[शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2022/08/Some-important-events-in-the-life-of-Queen-Victoria-of-London-2022-08-17T171413.853_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Dispute Arose Over Bringing The Wife Home Incident In Alephata"     /></figure><p><strong>आळेफाटा :</strong> पत्नीला घरी आणण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत झाल्याची घटना वडगाव आनंद येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/crime-news"> गुन्हा</a> </span>दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास सुरु आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलीम अब्दुल कुरेशी (वय २९, रा.वडगाव आनंद, ता.जुन्नर) हे वेल्डिंग व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, पत्नी सुमय्या या गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत असल्याने त्यांना घरी आणण्यासाठी ते रात्री गेले होते. त्यावेळी पत्नी व साडू मोसीन जाकीर शेख यांच्यासोबत वाद झाला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-evidence-seized-from-siyas-home-on-whom-exactly-does-police-suspicion-now-fall-1268894.html"><strong>Ketan Agrawal Muder Case : सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?</strong></a></span></p>
<p>दुसऱ्या दिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी घरी असताना मोसीन जाकीर शेख याने दरवाजाला लाथ मारून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत गुलाम जाफर कुरेशी, साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनीही घरात प्रवेश करून संगनमताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.</p>
<p>घटनेनंतर फिर्यादीने डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे उपचार घेतले. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थोरात करत आहेत.</p>
<p><strong>चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण</strong></p>
<p>मोबाईल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील संकल्प हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/amendment-to-law-for-protection-of-depositors-in-financial-institutions-yogesh-kadam-1268940.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:15:46 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:15:46 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T151327.642_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Financial News]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Government]]></category>
		<category><![CDATA[Yogesh Kadam]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268940</guid>

					<description><![CDATA[सुधारित कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे विशेष न्यायालयाच्या जप्ती किंवा इतर आदेशाविरोधात अपील दाखल करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला दावित्वाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T151327.642_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Amendment To Law For Protection Of Depositors In Financial Institutions Yogesh Kadam"     /></figure><ul>
<li><em><strong>ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल</strong></em></li>
<li><em><strong>तहकुबीवर निर्बंध घालण्याची तरतूद</strong></em></li>
<li><em><strong>अपीलसाठी ५० टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/financial">वित्तीय</a> </span></strong>संस्थांमधील ठेवीदारांचे हित अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी ठेवींची परतफेड जलद करण्याच्या उद्देशा महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्या महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल् आहेत. या सुधारणा विधेयकाचे सादरीकरण गृहराज्यमंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/yogesh-kadam">योगेश कदम</a></strong></span>, यांनी विधानसभेत केले. सभागृहात यावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. सुधारणांनुसार, क्रिप्टोकरन्सी, डिजिटल कॉइन्स आणि ब्लॉकचेनवर आधारित इतर आभासी डिजिटल मालमत्तांचाही कायद्याच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.</span><p><strong>तहकुबीवर निबंध घालण्याची तरतूद</strong><br />
अशा माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीवर कारवाई करण अधिक सुलभ होणार आहे, याशिवाय, तेवीदारांच्या परतफेडीशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयातील सुनावणी लवकर पूर्ण व्हावी, यास्वती तहकुबीवर निर्बंध घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता दोनपेक्षा अधिक तहकुबी देता येणार नाही, विशेष कारण असल्यासच अतिरिक्त तहकूब मंजूर करता येईल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/home-state-minister-yogesh-kadam-statement-about-tripple-talaq-act-law-news-1260788.html">Triple talaq: ‘राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची…’; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान</a></strong></span></p>
<p><strong>जप्तीसाठी ५० टक्के रक्कम जमा करावी लागणार</strong><br />
सुधारित कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे विशेष न्यायालयाच्या जप्ती किंवा इतर आदेशाविरोधात अपील दाखल करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला दावित्वाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील. केवळ परतफेडीला विलंब करण्यासाठी दाखल होणाऱ्या अपीलांना आळा घालणे आणि ठेवीदारांना लवकर न्याय मिळवून देणे हा या तरतुदीमागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित अधिक प्रभावीपणे संरक्षित होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/uniform-civil-code-maharashtra-committee-formed-yogesh-kadam-big-statement-1260472.html">Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती</a></span></p>
<p></strong><strong>गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान</strong></p>
<p>राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सना मलिक, अतुल भातखळकर, जयंत पाटील, मनीषा चौधरी, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-evidence-seized-from-siyas-home-on-whom-exactly-does-police-suspicion-now-fall-1268894.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:12:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:12:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-06-29T112544.625-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268894</guid>

					<description><![CDATA[केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. आरोपी सिया गोयलला तिच्या कोंढवा येथील घरी नेऊन घटनेच्या दिवशीचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. सिया आणि चेतन चौधरी यांच्या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-06-29T112544.625-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ketan Agrawal Murder Case Evidence Seized From Siyas Home On Whom Exactly Does Police Suspicion Now Fall"     /></figure><ul>
<li>सिया गोयलला कोंढवा येथील घरी नेऊन कपडे, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.</li>
<li>लोहगडावर हत्येचे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे.</li>
<li>सिया आणि चेतन चौधरी यांच्या कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>पुणे:</strong> केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गती घेत असून, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. लोहगडावर हत्येचे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांनी सियाला कोंढवा येथील तिच्या राहत्या घरी नेऊन झडती घेतली. घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.</span><p style="text-align: justify"><strong>पोलीस सियासोबत &#8216;लीलाकुंज&#8217;मध्ये दाखल</strong></p>
<p style="text-align: justify">पुण्यातील कोंढवा परिसरातील &#8216;लीलाकुंज&#8217; या निवासस्थानी पोलीस सियाला घेऊन पोहोचले. घटनेच्या दिवशी तिने वापरलेले कपडे जप्त करून त्यांचा पंचनामा करण्यात आला. पोलीस सुमारे एक तास सियाच्या घरी थांबले. पोलिसांच्या तपासानुसार, याच ठिकाणी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कटाची कथित तालीम केली होती. यावेळी सियाचे कुटुंबीयही घरी उपस्थित होते.</p>
<p><a title="केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित" href="https://www.navarashtra.com/crime/a-female-doctor-has-been-suspended-for-making-a-joke-about-ketan-agarwals-death-1268872.html"> केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित </a></p>
<p style="text-align: justify"><strong>तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचाही तपास</strong></p>
<p style="text-align: justify">या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास लोणावळा पोलीस करत आहेत. रिमांडदरम्यान पोलिसांनी न्यायालयात या अँगलने दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या कटामागे आणखी कोणी होते का, याबाबत उत्सुकता वाढली असून पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत नाव किंवा माहिती जाहीर केलेली नाही.</p>
<p>&nbsp;</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><a href="https://x.com/hashtag/WATCH">#WATCH</a> | Lonavala | Ketan Agarwal murder case | Police brings the accused, Siya, to her residence as the investigation into the murder of Ketan Agarwal continues <a href="https://t.co/qt9OItx5vU">pic.twitter.com/qt9OItx5vU</a></p>
<p>— ANI (@ANI) <a href="https://x.com/ANI/status/2072575126286299412">July 2, 2026</a></p></blockquote>
<p>&nbsp;</p>
<p style="text-align: justify"><strong>पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर</strong></p>
<p style="text-align: justify">आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा गोयल यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सिया आणि केतन यांचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. बालीला प्री-वेडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाकडूनही पोलिसांनी महत्त्वाची माहिती घेतली आहे.</p>
<p style="text-align: justify">दरम्यान, घटनेनंतर सियाच्या घरात पंचनामा करून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. ३ जुलै रोजी सियाची पोलीस कोठडी संपत असल्याने तपासाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, आरोपींची चौकशी आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असून, या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p><a title="Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…" href="https://www.navarashtra.com/crime/investigation-faces-a-challenge-due-to-the-absence-of-eyewitnesses-in-ketan-agrawal-case-1268739.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Case </span>: केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी… </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mechanical Engineering Courses: १२ वी PCM नंतर फक्त कॉम्प्युटर सायन्सच का? मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील &#8216;हे&#8217; टॉप कोर्सेस एकदा बघाच..</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/top-mechanical-engineering-courses-after-12th-pcm-jobs-salary-1268893.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:11:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:11:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mecanical_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[12th]]></category>
		<category><![CDATA[Engineering College]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268893</guid>

					<description><![CDATA[Mechanical Engineering Courses: १२ वी PCM नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर कसं करावं? जाणून घ्या रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईलमधील टॉप कोर्सेस, इस्रो-डीआरडीओ सारख्या संस्थांमधील नोकरीच्या संधी आणि सॅलरी पॅकेज.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mecanical_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Top Mechanical Engineering Courses After 12th Pcm Jobs Salary"     /></figure><p>Mechanical Engineering Courses:  १२ वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या डोक्यात पहिला विचार कॉम्प्युटर सायन्स (CS) किंवा आयटीचा येतो. परंतु, जर तुम्हाला मशिन्स, गाड्या, विमाने किंवा रोबोट्स डिझाइन करण्यात रस असेल, तर मेकॅनिकल क्षेत्र हा एक उत्तम पर्याय आहे. ऑटोमेशन, इलेक्ट्रिक व्हीकल्स (EV) आणि एआय (AI) मुळे हे क्षेत्र आता पूर्णपणे बदलले आहे.</p>
<h3>१२ वी नंतरचे टॉप मेकॅनिकल कोर्सेस</h3>
<p><strong>बी.टेक/बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग:</strong> हा ४ वर्षांचा मूळ कोर्स असून यात थर्मोडायनामिक्स, मटेरियल सायन्स आणि मशीन डिझायनिंग शिकवले जाते.</p>
<p><strong>बी.टेक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन/मेकाट्रॉनिक्स:</strong> मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा हा मिलाफ आधुनिक उद्योगांची पहिली पसंद आहे.</p>
<p><strong>बी.टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग:</strong> गाड्या आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) डिझाइन करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.</p>
<p><strong>डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग:</strong> ३ वर्षांच्या या शॉर्ट-टर्म कोर्सनंतर तुम्ही ज्युनिअर इंजिनिअर (JE) बनू शकता.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/is-canada-education-degree-worth-it-indian-students-job-struggle-pgwp-rules-1268731.html">Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव&#8230;</a></strong></span></p>
<h3>नोकरीच्या संधी आणि पदे</h3>
<p>प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, L&amp;T, गोदरेज आणि महिंद्रा यांसारख्या कंपन्या दरवर्षी मोठी नोकरभरती करतात. सरकारी क्षेत्रात भेल (BHEL), ओएनजीसी (ONGC), रेल्वे, भारतीय सैन्य आणि इस्रो (ISRO)-डीआरडीओ (DRDO) मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर्सना मोठी मागणी असते.</p>
<h3>प्रमुख पदे:</h3>
<p>१. मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर: CAD टूल्सवर मशिन्सचे लेआउट तयार करणे.<br />
२. प्रॉडक्शन इंजिनिअर: फॅक्टरीमधील उत्पादन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे.<br />
३. रोबोटिक्स इंजिनिअर: ऑटोमेशन आणि रोबोटिक सिस्टीम डिझाइन करणे.<br />
४. क्वालिटी कंट्रोल (QC) इंजिनिअर: उत्पादनांच्या दर्जाची तपासणी करणे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/iit-delhi-dropout-joins-microsoft-skills-vs-degree-ai-era-gen-z-1268586.html">Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?</a></strong></span></p>
<h3>वेतनश्रेणी</h3>
<p>या क्षेत्रात सुरुवातीचा पगार तुमच्या कौशल्यांवर आणि कॉलेजवर अवलंबून असतो. सामान्य कॉलेजमधून शिक्षण घेतल्यास फ्रेशरला वर्षाला ३.५ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळते. आयआयटी (IIT) किंवा एनआयटी (NIT) सारख्या नामांकित संस्थांमधून उत्तीर्ण झाल्यास हे पॅकेज ८ लाख ते १५ लाख रुपये प्रति वर्ष असू शकते. ५ ते ७ वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक पगार १५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Khashaba Teaser: नागराज मंजुळेंच्या &#8216;खाशाबा&#8217;चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण?</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/khashaba-teaser-nagraj-manjules-khashaba-teaser-out-a-big-mystery-hidden-in-the-promo-who-is-the-lead-actor-1268844.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:10:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:10:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-11_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Cinema]]></category>
		<category><![CDATA[mahesh manjrekar]]></category>
		<category><![CDATA[marathi movie]]></category>
		<category><![CDATA[Nagraj Manjule]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268844</guid>

					<description><![CDATA[नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र टीझरमध्ये मुख्य अभिनेता कोण आहे, याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. जाणून घ्या चित्रपटाची स्टारकास्ट, कथा आणि रिलीज डेट.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-11_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Khashaba Teaser Nagraj Manjules Khashaba Teaser Out A Big Mystery Hidden In The Promo Who Is The Lead Actor"     /></figure><p>राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Nagraj-Manjule"> नागराज मंजुळे</a></span> यांच्या बहुप्रतीक्षित &#8216;खाशाबा&#8217; चित्रपटाचा दमदार टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले खेळाडू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत होता. आता टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.</p>
<p>टीझरमध्ये खाशाबा जाधव यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि देशासाठी पदक जिंकण्याच्या प्रवासाची प्रभावी झलक पाहायला मिळते. दमदार पार्श्वसंगीत, भव्य दृश्यरचना आणि भावनिक मांडणीमुळे टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.</p>
<p>खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. नागराज मंजुळेंनी खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. मात्र या अभिनेत्याचे अजूनही गुलदस्त्यात असून त्याचा चेहरा देखील टीझरमध्ये दाखवण्यात आला नाही. पण लवकरच त्याचा चेहरा रिव्हिल करण्यात येईल. सध्या खाशाबा या चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझर जाहीर करण्यात आला आहे.</p>
<p><strong>मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फळी</strong></p>
<p>बहुप्रतीक्षित &#8216;खाशाबा&#8217; चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. जितेंद्र जोशी<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mahesh-manjrekar">, महेश मांजरेकर</a></span>, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी आणि ओम भूतकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती देखील या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहेत. दमदार स्टारकास्ट आणि प्रेरणादायी कथानकामुळे &#8216;खाशाबा&#8217; हा २०२७ मधील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 658px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/DaR3ik2oVlo/" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
</div>
</blockquote>
<p><script async onerror="var a=document.createElement('script');a.src='https://iframely.net/files/instagram_embed.js';document.body.appendChild(a);" src="https://www.instagram.com/embed.js"></script></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/actor-mandar-jadhav-reveals-he-once-considered-suicide-opens-up-about-the-toughest-phase-of-his-life-1268686.html"> <span class="color-red">Mandar Jadhav</span>: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’ </a></strong></span></p>
<p>&#8216;खाशाबा&#8217;च्या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, नेटकऱ्यांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली आहे. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते <strong data-start="303" data-end="318">खाशाबा जाधव</strong> यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा सिनेमा <strong data-start="364" data-end="383">१ जानेवारी २०२७</strong> रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="gs-title" dir="ltr" style="color: #3366ff;" href="https://www.google.com/url" target="_self" data-cturl="https://www.google.com/url" data-ctorig="https://www.navarashtra.com/sports/high-court-on-india-first-olympic-medalist-khashaba-jadhav-padma-vibhushan-1206984.html">Khashaba Jadhav: देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा &#8230;</a></strong></span></p>
<p><span class="zlAe0W_TextBase zlAe0W_Text rFU14q_Emphasis" data-w-component="bold" data-w-default-strong="" data-w-inline="">जिओ स्टुडिओज</span> आणि <span class="zlAe0W_TextBase zlAe0W_Text rFU14q_Emphasis" data-w-component="bold" data-w-default-strong="" data-w-inline="">आटपाट</span> निर्मित या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक <span class="zlAe0W_TextBase zlAe0W_Text rFU14q_Emphasis" data-w-component="bold" data-w-default-strong="" data-w-inline="">नागराज मंजुळे</span> यांनी केली होती. आता मात्र प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे <span class="zlAe0W_TextBase zlAe0W_Text rFU14q_Emphasis" data-w-component="bold" data-w-default-strong="" data-w-inline="">खाशाबा जाधव यांची मुख्य भूमिका कोण साकारणार?</span></p>
<p>सूत्रांच्या माहितीनुसार, नागराज मंजुळे यांनी या भूमिकेसाठी <span class="zlAe0W_TextBase zlAe0W_Text rFU14q_Emphasis" data-w-component="bold" data-w-default-strong="" data-w-inline="">महाराष्ट्रभर ऑडिशन्स घेतल्या</span> असून, एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्य भूमिकेत कोण झळकणार, याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/mira-bhayandar-20-trees-fall-in-three-days-rider-injured-civic-survey-questioned-1268962.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:09:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:09:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mira-bhyander_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[mira bhayandar]]></category>
		<category><![CDATA[Monsoon Update]]></category>
		<category><![CDATA[Rain News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268962</guid>

					<description><![CDATA[मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पावसामुळे अवघ्या तीन दिवसांत 20 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि छाटणी करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना, यंदा या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mira-bhyander_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mira Bhayandar 20 Trees Fall In Three Days Rider Injured Civic Survey Questioned"     /></figure><ul>
<li>३ दिवसांत २० झाडे कोसळली, दुचाकीस्वार गंभीर जखमी</li>
<li>झाडांच्या सर्वेक्षणाबाबत संभ्रम</li>
<li>धोकादायक झाडे तातडीने हटविण्याची नागरिक व विरोधकांची मागणी</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>विजय काते, भाईंदर :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mira-bhayandar">मिरा-भाईंदर</a></span> शहरात पावसाने जोर धरताच धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत शहरातील विविध भागांत सुमारे २० झाडे रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी एका गंभीर अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये काही झाडे महापालिकेच्या स्थापनेपूर्वीची असून काही खासगी मालकीची आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती हटविणे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे ही महापालिकेची जबाबदारी असते. यासाठी प्रशासनाकडून उद्यान विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातात.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/mira-bhayandar-kashigaon-metro-land-acquisition-compensation-proposal-narendra-mehta-seven-eleven-1266451.html"><span class="color-red">Mira Bhayandar News </span>: मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील भूसंपादन वाद अंतिम टप्प्यात; ‘सेव्हन इलेव्हन’ला 24.24 कोटींची भरपाई</a></span></p>
<p>मात्र, यंदा झाडांच्या सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच शहरात सलग झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बहुतांश झाडे नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागात कोसळल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कोसळलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र शहरात अजूनही अनेक धोकादायक झाडे उभी असून ती केव्हा कोसळतील याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संपूर्ण शहरातील झाडांचे नव्याने सर्वेक्षण करून धोकादायक झाडांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात येत आहे.</p>
<p>दरम्यान, भाईंदर पश्चिम येथील राई गाव परिसरात बुधवारी सायंकाळी खासगी मालकीच्या नारळाच्या झाडाचा बुंधा अचानक कोसळून तो रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळा अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे कोसळत असल्याने आगामी काळात अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने तातडीने धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी किंवा हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/mira-bhayandar-municipal-corporation-vs-police-commissionerate-security-fee-dispute-1265839.html"><span class="color-red">Mira Bhayandar News </span>: मिरा भाईंदर शहरात पोलीस-पालिका आमनेसामने! ५.२१ कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून नवा वाद</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>शेतात राजा, हायवेवर वजीर! ट्रॅक्टर चालवण्यासाठी &#8216;स्पेशल&#8217; लायसन्स लागतं का? जाणून घ्या कायदेशीर नियम</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/what-type-of-license-does-tractor-drivers-needs-auto-sector-news-1268852.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:08:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:08:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-07-02-at-3.07.45-PM_V_jpeg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268852</guid>

					<description><![CDATA[शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर वापरताना साधं  लायसन्स चालतं, पण व्यावसायिक मालवाहतुकीसाठी 'ट्रान्सपोर्ट' लायसन्स व पिवळी नंबर प्लेट अनिवार्य आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास आरटीओ दंड होऊ शकतो आणि अपघाताच्या वेळी विम्याचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1107" height="622" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-07-02-at-3.07.45-PM_V_jpeg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="What Type Of License Does Tractor Drivers Needs Auto Sector News"     /></figure><p>भारतामध्ये शेती आणि ट्रॅक्टर यांचं एक अतुट नातं आहे. शेतातील नांगरणीपासून ते बाजारात शेतीमाल नेण्यापर्यंत ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. पण, जेव्हा हाच ट्रॅक्टर शेतातून निघून डांबरी रस्त्यावर किंवा हायवेवर येतो, तेव्हा <a href="https://www.navarashtra.com/topic/rto">आरटीओ</a>चे नियम काय सांगतात? ट्रॅक्टर चालवण्यासाठी साधं लायसन्स चालतं की ट्रान्सपोर्ट लायसन्स लागतं? अनेक शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल संभ्रम असतो. चला तर मग, यातील कायदेशीर फरक सोप्या भाषेत समजून घेऊया,</p>
<p><strong>१. शेतात ट्रॅक्टर चालवणे: नियम काय सांगतो?</strong></p>
<p>कायद्यानुसार, जर तुम्ही ट्रॅक्टर फक्त तुमच्या स्वतःच्या खाजगी शेतजमिनीत चालवत असाल, तर तिथे ट्रॅफिकचे नियम लागू होत नाहीत. शेतात ट्रॅक्टर चालवताना कोणतीही पोलीस कारवाई किंवा आरटीओची तपासणी होत नाही. पण, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा अनुभव आणि मूलभूत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/why-engine-number-chasis-number-of-rc-book-is-important-auto-news-marathi-1268268.html">RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या</a></p>
<p><strong>२. हायवेवर ट्रॅक्टर आणणे: &#8216;</strong><strong>साधं&#8217; </strong><strong>लायसन्स की &#8216;</strong><strong>ट्रान्सपोर्ट&#8217;?</strong></p>
<p>सगळ्यात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे रस्त्यावर ट्रॅक्टर आणताना कोणते लायसन्स हवे? याचे उत्तर ट्रॅक्टरच्या वापरावरून ठरते,</p>
<ul>
<li><strong>साधं लायसन्स (नॉन-कमर्शियल):</strong> जर तुमचा ट्रॅक्टर &#8216;शेती कामासाठी&#8217; नोंदणीकृत असेल आणि तुम्ही त्याचा वापर स्वतःच्या शेतातील माल, खते किंवा बी-बियाणांची वाहतूक करण्यासाठी करत असाल, तर तुम्हाला LMV (Light Motor Vehicle) किंवा ट्रॅक्टरसाठीचे विशेष साधं लायसन्स पुरेसे असते. यासाठी ट्रॅक्टरला पांढरी नंबर प्लेट असणे आवश्यक आहे.</li>
<li><strong><a href="https://www.navarashtra.com/topic/transport">ट्रान्सपोर्ट</a> लायसन्स (कमर्शियल):</strong> जर तुम्ही ट्रॅक्टरचा वापर व्यावसायिक कामासाठी करत असाल, जसे की वीटभट्टीवरील विटा वाहणे, वाळू-दगड वाहतूक करणे, किंवा इतरांचे बांधकाम साहित्य भाड्याने वाहून नेणे, तर तो ट्रॅक्टर &#8216;कमर्शियल&#8217; मानला जातो. अशा वेळी चालकाकडे &#8216;ट्रान्सपोर्ट&#8217; किंवा &#8216;कमर्शियल&#8217; ड्रायव्हिंग लायसन्स असणे सक्तीचे आहे. या ट्रॅक्टरची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असते.</li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/automobile/m-parivahan-app-facilities-provided-auto-sector-1266068.html">‘परिवहन’ मोबाईल ॲप आपल्याला कोणकोणत्या सुविधा देते? जाणून घ्या</a></span><p><strong>३. कायदेशीर फरक आणि दंड</strong></p>
<p>अनेकदा शेतीच्या नावावर नोंदणी असलेला ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरला जातो. ट्रॅफिक पोलिसांनी किंवा आरटीओने जर शेतीच्या ट्रॅक्टरमध्ये व्यावसायिक मालाची वाहतूक करताना पकडले, तर मोठा दंड होऊ शकतो. विना-लायसन्स किंवा चुकीच्या लायसन्सवर ट्रॅक्टर चालवल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जाऊ शकतो.</p>
<p>थोडक्यात सांगायचं तर, स्वतःच्या शेतीसाठी साधं लायसन्स चालतं, पण व्यावसायिक भाडेतत्वावर काम करायचे असल्यास &#8216;कमर्शियल&#8217; लायसन्स आणि पिवळी नंबर प्लेट असणे कायद्याने बंधनकारक आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Instamart : इन्स्टामार्टच्या मुख्य व्यवसाय अधिकारीपदी गौतम स्वरूप; उत्पादन श्रेणी विस्तारावर भर</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/gautam-swaroop-appointed-as-chief-business-officer-of-instamart-1268937.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:06:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:06:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-3-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268937</guid>

					<description><![CDATA[भारतातील जलद वाणिज्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्स्टामार्टने गौतम स्वरूप यांची मुख्य व्यवसाय अधिकारी (सीबीओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ग्राहककेंद्री वाढ, उत्पादन श्रेणीचा विस्तार, श्रेणी व्यवस्थापन आणि ब्रँड भागीदारी मजबूत करण्याची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-3-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gautam Swaroop Appointed As Chief Business Officer Of Instamart"     /></figure><div class="qMYqUG_convSearchResultHighlightRoot">
<div class="" data-turn-id-container="request-WEB:faf834c8-56f3-498f-8422-3d999ee9b1dd-5" data-is-intersecting="true">
<section class="text-token-text-primary w-full focus:outline-none has-data-writing-block:pointer-events-none [&amp;:has([data-writing-block])&gt;*]:pointer-events-auto R6Vx5W_threadScrollVars scroll-mb-[calc(var(--scroll-root-safe-area-inset-bottom,0px)+var(--thread-response-height))] scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]" dir="auto" data-turn-id="request-WEB:faf834c8-56f3-498f-8422-3d999ee9b1dd-5" data-turn-id-container="request-WEB:faf834c8-56f3-498f-8422-3d999ee9b1dd-5" data-testid="conversation-turn-12" data-turn="assistant">
<div class="text-base my-auto mx-auto pb-10 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)">
<div class="[--thread-content-max-width:40rem] @w-lg/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn" data-conversation-screenshot-content="">
<div class="flex max-w-full flex-col gap-4 grow">
<div class="min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+&amp;]:mt-1" dir="auto" tabindex="0" data-message-author-role="assistant" data-message-id="8fe98034-ec79-4fb7-8b82-9569cf0cd82a" data-message-model-slug="gpt-5-5" data-turn-start-message="true">
<div class="flex w-full flex-col gap-1 empty:hidden">
<div class="markdown prose dark:prose-invert wrap-break-word w-full light markdown-new-styling">
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer" data-start="93" data-end="484">भारतातील जलद वाणिज्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्स्टामार्टने गौतम स्वरूप यांची मुख्य व्यवसाय अधिकारी (सीबीओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ग्राहककेंद्री वाढ, उत्पादन श्रेणीचा विस्तार, श्रेणी व्यवस्थापन आणि ब्रँड भागीदारी मजबूत करण्याची जबाबदारी ते सांभाळणार आहेत. या नियुक्तीमुळे इन्स्टामार्टच्या व्यावसायिक विस्ताराला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="तब्बल ₹10,94,18,53,25,000 च्या प्लांटच्या तयारी Gautam Adani, अनिल अग्रवालच्या वेदांताला कडवे आव्हान" href="https://www.navarashtra.com/business/adani-group-and-ihc-plant-to-invest-total-11-5-billion-dollars-in-odisha-aluminium-plant-a-stiff-challenge-for-anil-agarwal-s-vedanta-1268622.html">तब्बल ₹10,94,18,53,25,000 च्या प्लांटच्या तयारी Gautam Adani, अनिल अग्रवालच्या वेदांताला कडवे आव्हान</a></span></h3>
<p data-start="486" data-end="924">गौतम स्वरूप यांना सल्लागार, औषधनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात मॅकिन्से अँड कंपनीमधून केली. त्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये उदयोन्मुख बाजारपेठांतील व्यवसायात उल्लेखनीय वाढ घडवून आणली. तसेच ओयोच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमेरिका, ब्रिटन, युरोप, चीन आणि लॅटिन अमेरिका येथील व्यवसाय नफ्यात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.</p>
<p data-start="926" data-end="1244">स्विगीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी गिरीश मेनन यांनी सांगितले की, उत्पादन श्रेणीतील वैविध्य वाढवण्याच्या आणि ब्रँड भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या टप्प्यावर गौतम यांचे नेतृत्व कंपनीसाठी महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे ग्राहकांना अधिक चांगला आणि सोयीस्कर अनुभव देण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p data-start="1246" data-end="1493">नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना गौतम स्वरूप म्हणाले की, इन्स्टामार्टच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर संघात सामील होताना आनंद होत असून, ग्राहक आणि भागीदारांसाठी अधिक मूल्य निर्माण करत व्यवसायाच्या शाश्वत विस्तारासाठी काम करण्यास ते उत्सुक आहेत.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Tatkal Tickets: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम" href="https://www.navarashtra.com/business/indian-railways-upgraded-tatkal-booking-reservation-capacity-for-passengers-1268714.html"><span class="color-red">Tatkal Tickets</span>: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम</a></span></h3>
<p data-start="1495" data-end="1783" data-is-last-node="" data-is-only-node="">गौतम स्वरूप यांची नियुक्ती ही इन्स्टामार्टच्या नेतृत्व चमूला अधिक बळकट करण्याच्या धोरणाचा भाग आहे. याआधीही कंपनीने जाहिरात महसूलीकरण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकर आडवी आणि एफएमसीजी श्रेणी विभागाच्या सहाय्यक उपाध्यक्ष हरदीप कौर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नेतृत्व संघात समावेश केला आहे.</p>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</section>
</div>
</div>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Noida International University: &#8216;THE&#8217; इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये भारतातील &#8216;या&#8217; युनिव्हर्सिटीला मिळवलं मानाचं स्थान!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/noida-international-university-niu-the-impact-rankings-2026-sdg-global-rank-1268858.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:05:49 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:05:49 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/coll_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[College]]></category>
		<category><![CDATA[Top Marathi News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268858</guid>

					<description><![CDATA[Noida International University: नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (NIU) 'THE' इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. शाश्वत विकास, लैंगिक समानता आणि आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी मिळालेल्या जागतिक रँकिंगचा सविस्तर तपशील वाचा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/coll_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Noida International University Niu The Impact Rankings 2026 Sdg Global Rank"     /></figure><p>Noida International University: ग्रेटर नोएडा येथील नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (NIU) &#8216;टाइम्स हायर एज्युकेशन&#8217; (THE) इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचे शाश्वत विकास, सामाजिक जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. टाइम्स हायर एज्युकेशनचे हे प्रतिष्ठित मानांकन संयुक्त राष्ट्रांच्या &#8216;सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स&#8217; (SDGs) म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यातील जागतिक विद्यापीठांच्या योगदानाच्या आधारे जाहीर केले जाते.</p>
<p>या यशामुळे विद्यापीठाला जागतिक मंचावर नवी ओळख मिळाली असून, शिक्षणासोबतच सामाजिक विकासाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधिक घट्ट झाली आहे.</p>
<h3>कोणत्या &#8216;SDGs&#8217; मध्ये मानांकन मिळाले?</h3>
<p>SDG 12 : या अंतर्गत विद्यापीठाला ४०१-६०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार संस्थात्मक कार्यपद्धतीसाठी हे मानांकन मिळाले आहे.</p>
<p>SDG 5 : यामध्ये ६०१-८०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. कॅम्पसमध्ये महिलांना समान संधी देणे, नेतृत्व व संशोधनात त्यांचा सहभाग वाढवणे आणि सर्वसमावेशक वातावरण तयार केल्याबद्दल हा बहुमान मिळाला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/iit-delhi-dropout-joins-microsoft-skills-vs-degree-ai-era-gen-z-1268586.html">Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?</a></strong></span></p>
<p>SDG 3 : यामध्ये विद्यापीठाने ८०१-१००० दरम्यान जागतिक रँक मिळवली आहे. हे मानांकन आरोग्य शिक्षण, वैद्यकीय संशोधन आणि सामुदायिक आरोग्य सेवांमधील योगदान दर्शवते.</p>
<h3>ओव्हरऑल रँकिंगमधील कामगिरी काय?</h3>
<p>समग्र (Overall) &#8216;THE&#8217; इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये विद्यापीठाला १००१-१५०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. याच श्रेणीत SDG 17 अंतर्गत देखील १००१-१५०० ची जागतिक रँक मिळाली आहे. हे यश उद्योग क्षेत्र, सरकार, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत असलेल्या विद्यापीठाच्या मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे.</p>
<p>उत्तम शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित नसून समाज, उद्योग आणि जागतिक संस्थांसोबत मिळून काम केल्याने विद्यार्थ्यांना व्यापक संधी मिळतात, या विचारानेच विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/is-canada-education-degree-worth-it-indian-students-job-struggle-pgwp-rules-1268731.html">Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव&#8230;</a></strong></span></p>
<h3>व्यवस्थापनाने काय म्हटले?</h3>
<p>या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाचे चेअरमन डॉ. देवेश कुमार सिंह म्हणाले की, &#8220;हा सन्मान संपूर्ण विद्यापीठ कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे. संस्थेचा उद्देश केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नाही, तर समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदार नागरिक तयार करणे हा आहे.&#8221;</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/abb-innovation-center-bengaluru-organizes-6th-edition-of-abb-accelerator-industrial-ai-1268935.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:02:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:02:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/ABB-Innovation-Center-Bengaluru_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Bengaluru]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268935</guid>

					<description><![CDATA[बंगळुरू येथील एबीबी इनोव्हेशन सेंटरमध्ये ५ दिवसीय 'एबीबी ॲक्सिलरेटर' उपक्रम संपन्न झाला. औद्योगिक AI, ऑटोमेशन आणि शाश्वत विकासासाठी ४,००० तज्ज्ञ येथे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/ABB-Innovation-Center-Bengaluru_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Abb Innovation Center Bengaluru Organizes 6th Edition Of Abb Accelerator Industrial Ai"     /></figure><ul>
<li>एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले</li>
<li>औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती</li>
<li>वाचा संपूर्ण बातमी</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bengaluru">बंगळुरू</a></span> येथील एबीबी इनोव्हेशन सेंटरमध्ये (एआयसी) पाच दिवस चाललेल्या एबीबी अॅक्सिलरेटरच्या सहाव्या आवृत्तीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन सहकार्य केल्यास नवीन उत्पादने आणि उपाय अधिक वेगाने विकसित करता येतात, तसेच उद्योगांच्या बदलत्या गरजांसाठी आवश्यक असलेले भविष्यासाठी सज्ज कुशल मनुष्यबळ तयार करण्यासही मदत होते, हे दाखवून देण्यात आले. आजच्या काळात अनेक उद्योगक्षेत्र उद्योग सुरक्षितता वाढवणे, उत्पादकता सुधारणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला</span><p>एबीबी इनोव्हेशन सेंटर (एआयसी) चे पूर्णवेळ संचालक जी. एन. व्ही. सुब्बा राव यांनी सांगितले, &#8220;एबीबी अॅक्सिलरेटर हा एक जागतिक नवोन्मेष उपक्रम आहे. या उपक्रमात नवीन कल्पनांचे रूपांतर ग्राहकांसाठी उपयुक्त आणि प्रभावी उपायांमध्ये केले जाते. येथे विकसित होणारे नवोन्मेष केवळ प्रयोगांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचे मोठ्या प्रमाणावर वापरता येणाऱ्या उत्पादने आणि उपायांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे उद्योगांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अत्याधुनिक संशोधन व विकास (R&amp;D), उद्योगातील अनुभव, अभियांत्रिकी कौशल्य तसेच डिजिटल आणि एआय तंत्रज्ञान यांच्या मदतीने आम्ही ग्राहकांना अधिक मूल्य मिळवून देत आहोत आणि भविष्यातील उद्योगांसाठी आवश्यक क्षमता विकसित करत आहोत.&#8221;</p>
<p>एबीबी इनोव्हेशन सेंटर (एआयसी) हे एबीबीच्या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्रांपैकी एक आहे. येथे संशोधन व विकास (R&amp;D), अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये जवळपास 4,000 तज्ज्ञ कार्यरत आहेत. विविध उद्योगातील सखोल अनुभव, एआ, क्लाउड आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मदतीने हे केंद्र पुढील पिढीतील औद्योगिक तंत्रज्ञान विकसित करत आहे, नवीन उत्पादनांच्या विकासाला गती देत आहे आणि उद्योगांना अधिक स्वयंचलित पद्धतीने काम करण्याच्या दिशेने मदत करत आहे.</p>
<p><a title="India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा" href="https://www.navarashtra.com/business/fidelity-invests-rs-1864-crore-in-lodha-developers-india-housing-sector-confidence-1268764.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">India Real Estate </span>: भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा</span> </a></p>
<p>एबीबी ऑटोमेशनचे ग्लोबल चीफ डिजिटल ऑफिसर राजेश रामचंद्रन यांनी सांगितले, &#8220;एबीबी मध्ये आम्ही अॅक्सिलरेटर कडे असा प्रभावी मंच म्हणून पाहतो, जिथे नाविन्यपूर्ण कल्पनांचे उद्योगांसाठी उपयुक्त उपायांमध्ये रूपांतर केले जाते. एबीबी मधील तज्ज्ञ, भागीदार, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील विचारवंत यांना एकत्र आणून आम्ही औद्योगिक एआयच्या मदतीने भविष्यात अधिक स्वयंचलित, कार्यक्षम आणि शाश्वत उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरता येतील असे उपाय अधिक वेगाने विकसित करत आहोत.&#8221;</p>
<p>मागील आवृत्त्यांच्या यशानंतर एबीबी अॅक्सिलरेटर हा एबीबीच्या प्रमुख नवोपक्रम उपक्रमांपैकी एक बनला आहे. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमात 2,000 हून अधिक जणांनी सहभाग घेतला असून, एआय, ऑटोमेशन, क्लाउड आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित जवळपास 700 उपयुक्त संकल्पना आणि प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.</p>
<p>एबीबी अॅक्सिलरेटरच्या या यशाची जागतिक स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. 2025 मध्ये या उपक्रमाला तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यामध्ये इव्हेंट अवॉर्ड – हॅकाथॉन श्रेणीतील गोल्ड स्टीव्ही® अवॉर्ड, अचिव्हमेंट इन ग्लोबल कोलॅबोरेशन श्रेणीतील ब्राँझ स्टीव्ही® अवॉर्ड आणि सर्व्हिस आणि सोल्युशन श्रेणीतील इंटरनॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड यांचा समावेश आहे. हे पुरस्कार या उपक्रमाच्या यशाची दखल म्हणून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विविध देशांतील तज्ज्ञ, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना एकत्र आल्या असून, परस्पर सहकार्याच्या माध्यमातून उद्योगांसमोरील गुंतागुंतीच्या व्यावसायिक समस्यांवर प्रभावी उपाय विकसित करण्यात मदत झाली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Tatkal Tickets: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम" href="https://www.navarashtra.com/business/indian-railways-upgraded-tatkal-booking-reservation-capacity-for-passengers-1268714.html"> <span class="color-red">Tatkal Tickets</span>: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mission Aagaman: भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे ‘मिशन आगमन’; स्काय-रूटचे विक्रम-1 पहिल्यांदाच अवकाशात दाखल होणार</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/skyroot-aerospace-vikram-1-private-orbital-rocket-launch-date-mission-aagaman-sriharikota-isro-1268934.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:02:11 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:02:11 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[ISRO]]></category>
		<category><![CDATA[ISRO Scientists]]></category>
		<category><![CDATA[Space News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268934</guid>

					<description><![CDATA[भारतीय खाजगी अवकाश क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'स्कायरूट एअरोस्पेस' (Skyroot Aerospace) आपल्या 'विक्रम-१' (Vikram-1) या पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी सज्ज झाली असून या मोहिमेला 'मिशन आगमन' असे नाव देण्यात आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Skyroot Aerospace Vikram 1 Private Orbital Rocket Launch Date Mission Aagaman Sriharikota Isro"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">भारताची ऐतिहासिक अंतराळ मोहीम</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0"></b><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">प्रक्षेपण कालावधी जाहीर</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">अत्याधुनिक ३डी प्रिंटेड तंत्रज्ञान</b></span></li>
</ul>
<p><strong>मुंबई, 2 जुलै 2026:</strong> स्कायरूट एअरोस्पेसने आज आपल्या विक्रम-1 (<a href="https://www.navarashtra.com/topic/isro">ISRO</a>) या प्रक्षेपण यानाच्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी प्रक्षेपण कालावधी (Launch Window) खुला झाल्याची घोषणा केली. विक्रम-1 हे भारतात खाजगी क्षेत्रातून विकसित करण्यात आलेले पहिले ऑर्बिटल-श्रेणीतील रॉकेट आहे. टेस्ट फ्लाइट-1चे प्रक्षेपण 12 जुलै नंतर कोणत्याही दिवशी होण्याचे नियोजन असून, हे एसडीएससी-शार, श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळी असेंब्ली आणि चाचणी प्रक्रिया पूर्ण होणे, तसेच हवामान, सुरक्षा आणि प्रक्षेपण क्षेत्राची अंतिम मंजुरी यांवर अवलंबून असेल. हा प्रक्षेपण कालावधी 4 ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे.</p>
<p>पवन कुमार चंदाना, सह-संस्थापक &#8211; मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायरूट एअरोस्पेस,&#8221;मिशन आगमनचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विक्रम-1मधील प्रत्येक प्रणालीच्या प्रत्यक्ष उड्डाणादरम्यानच्या कार्यक्षमतेविषयीचा महत्त्वपूर्ण डेटा संकलित करणे. प्रक्षेपणापासून ते उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत हे यान कशा प्रकारे कार्य करते, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. हा डेटा केवळ जमिनीवरील चाचण्यांद्वारे पूर्णपणे मिळू शकत नाही. या डेटाच्या आधारे आम्ही आमच्या डिझाइनची पडताळणी करू आणि विश्वासार्ह, उच्च वारंवारतेचा व्यावसायिक प्रक्षेपण कार्यक्रम उभारण्यासाठी पुढील वाहन विकासाला दिशा देऊ. विक्रम-1चे उड्डाण होताच भारताचे खाजगी अवकाश उद्योगक्षेत्र यापूर्वी कधीही गाठले गेले नव्हते अशा एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचेल.&#8221;</p>
<p><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/vera-rubin-observatory-worlds-largest-digital-camera-lsst-project-indian-scientists-iucaa-gravitational-lensing-1268853.html">LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या ‘त्या’ सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग</a></span></strong></p>
<p>नागा भरत डाका, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायरूट एअरोस्पेस म्हणाले,&#8221;भारतात प्रक्षेपण यान तयार करण्याच्या स्वप्नापासून ते आता ऑर्बिटल उड्डाणाचा प्रयत्न करण्यापर्यंतचा हा प्रवास अतुलनीय राहिला आहे. 2022मध्ये विक्रम-एसद्वारे आम्ही आमच्या तांत्रिक पायाभूत क्षमतेची यशस्वी पडताळणी केली. आता विक्रम-1च्या माध्यमातून भारतात विकसित करण्यात आलेले भारतासाठी आणि जगासाठी असलेल्या विश्वासार्ह व उच्च वारंवारतेचे प्रक्षेपण कार्यक्रमाच्या दिशेने आम्ही आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल टाकत आहोत. ही मोहीम तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आणि शिकण्याची संधी या दोन्ही उद्देशांनी आखण्यात आली आहे. भारत सरकार, इन-स्पेस, इस्रो, आमचे गुंतवणूकदार, आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे.&#8221;</p>
<p><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/india-uae-brahmos-missile-deal-akash-teer-defense-export-saudi-pakistan-counter-balance-gulf-geopolitics-1268749.html">BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा</a></span></strong></p>
<p>विक्रम-1 हे सात मजली इमारती इतक्या उंचीचे, बहु-टप्पीय ऑर्बिटल प्रक्षेपण यान असून, ते पूर्णपणे कार्बन कॉम्पोझिट संरचनेत तयार करण्यात आले आहे. या यानात कंपनीने स्वतः विकसित केलेल्या प्रणोदन प्रणालींचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये 3D-प्रिंटेड इंजिन्स आणि उच्च-थ्रस्ट घन इंधन रॉकेट बूस्टर्सचाही समावेश आहे. लो-अर्थ ऑर्बिट मध्ये 350 किलो वजनापर्यंत छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या विक्रम-1च्या पहिल्या मोहिमेत 450 किमी उंचीवरील आणि 60-अंश ऑर्बिटल इन्क्लिनेशन असलेल्या कक्षेला लक्ष्य करण्यात येणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/land-has-been-approved-for-the-pimpri-chinchwad-police-headquarters-1268911.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 15:00:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 15:00:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/u7_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Pimpri Chinchwad]]></category>
		<category><![CDATA[Police News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268911</guid>

					<description><![CDATA[पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र मुख्यालयाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल व वन विभागाने मंगळवारी (दि. १) याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/u7_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Land Has Been Approved For The Pimpri Chinchwad Police Headquarters"     /></figure><p><strong>पिंपरी</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/pimpri-chinchwad">पिंपरी-चिंचवड</a> पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र मुख्यालयाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या वळुमाता प्रक्षेत्रातील २० हेक्टर (सुमारे ५० एकर) शासकीय जमीन पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर अनुषंगिक सुविधांसाठी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल व वन विभागाने मंगळवारी (दि. १) याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र प्रशासकीय संकुल आणि परेड ग्राऊंडसाठी जागेचा प्रश्न कायम होता. विविध पर्यायांचा विचार केल्यानंतर अखेर ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील वळुमाता प्रक्षेत्रातील एकूण ६७.९४ हेक्टर क्षेत्रापैकी सलग २० हेक्टर जमीन पोलीस आयुक्तालयासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेवर मुख्यालयासह परेड ग्राऊंड आणि आवश्यक प्रशासकीय सुविधा उभारल्या जाणार आहेत.</p>
<p>शासन निर्णयानुसार संबंधित जमीन पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या नावे वर्ग करण्यात येणार असून, तिचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठीच करता येणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ही जमीन विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा, गहाण किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरता येणार नाही. तसेच या जमिनीचे उपविभाजन करण्यासही परवानगी राहणार नाही.</p>
<p><strong>प्राण्यांना त्रास नको</strong></p>
<p>पशुसंवर्धन विभागाच्या ताथवडे येथील पशुपैदास प्रक्षेत्राच्या जैवसुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने विशेष अटी घातल्या आहेत. मुख्यालय आणि परेड ग्राऊंडमधील हालचालींमुळे प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तालयाने स्वतःच्या खर्चाने ध्वनीरोधक उभारावेत. तसेच रस्ते, पाणीपुरवठा, वीज किंवा अन्य पायाभूत सुविधांमध्ये बदल आवश्यक ठरल्यास त्याचा संपूर्ण खर्च गृह विभागानेच उचलायचा आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/red-alert-for-rain-in-pune-for-the-next-three-days-1268860.html">हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज</a></p>
<p><strong>तीन वर्षांच्या आत वापर बंधनकारक</strong></p>
<p>शासनाने या जागेच्या वापराबाबतही स्पष्ट अटी घातल्या आहेत. जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर उद्देशासाठी प्रत्यक्ष वापर सुरू करणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे संबंधित विकासासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक परवानग्या घेणेही आवश्यक राहणार आहे. भविष्यात शासनाला सार्वजनिक कारणासाठी ही जमीन आवश्यक वाटल्यास ती परत घेण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. तसेच शासन निर्णयातील अटींचे उल्लंघन झाल्यास जमीन पुन्हा शासन जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.</p>
<blockquote><p>&#8220;पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र मुख्यालय, परेड ग्राऊंड व अन्य प्रशासकीय सुविधांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने भविष्यातील पायाभूत विकासाला गती मिळणार आहे. या जागेवर टप्प्याटप्प्याने आधुनिक प्रशासकीय सुविधा उभारण्यात येतील. त्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच नागरिकांना अधिक सक्षम व परिणामकारक पोलीस सेवा देण्यास मदत होईल.&#8221;</p>
<p><strong>-विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.</strong></p></blockquote>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;मामाच्या गोव्याला जाऊया&#8217;चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,&#8217;एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/mamachya-govyala-jauya-music-launch-held-amid-grand-celebrations-high-energy-songs-win-hearts-of-the-audience-1268879.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:58:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:58:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-1-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Cinema]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[marathi movie]]></category>
		<category><![CDATA[santosh juvekar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268879</guid>

					<description><![CDATA['मामाच्या गोव्याला जाऊया' चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पार पडला. 'लागले', 'डार्लिंग' आणि शीर्षकगीताची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. ३१ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी जाणून घ्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-1-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mamachya Govyala Jauya Music Launch Held Amid Grand Celebrations High Energy Songs Win Hearts Of The Audience"     /></figure><p>मैत्री, मस्ती आणि गोव्याच्या भन्नाट ट्रिपची झलक दाखवणारा &#8216;मामाच्या गोव्याला जाऊया&#8217; हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, आता त्यातील गाण्यांनी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य म्युझिक लॉन्च सोहळ्यात &#8216;लागले&#8217; या गाण्याचे अनावरण करण्यात आले, तर &#8216;डार्लिंग&#8217; आणि शीर्षकगीत &#8216;मामाच्या गोव्याला जाऊया&#8217; यांची झलकही सादर करण्यात आली.</p>
<p>ठाण्यात पार पडलेल्या या सोहळ्याला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, चित्रपटाची संपूर्ण टीम, कलाकार आणि संगीतकार उपस्थित होते. कार्यक्रमात कलाकारांनी शूटिंगदरम्यानचे अनेक मजेशीर अनुभव सांगितले. गोव्यातील लोकेशन्स, मैत्रीचे किस्से आणि चित्रपटाच्या निर्मितीमागील आठवणींनी उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.</p>
<p>&#8216;लागले&#8217; या गाण्याला गायक रवींद्र खोमणे यांचा दमदार आवाज लाभला असून, अनुराग गोडबोले यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विजू माने यांनी लिहिले आहेत. आकर्षक संगीत, जोशपूर्ण सादरीकरण आणि हटके हूक स्टेपमुळे हे गाणे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.</p>
<p>संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, या चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या मूडचे आहे. मैत्री, प्रवास, प्रेम आणि गोव्याचा उत्साह यांचे सुंदर मिश्रण संगीतामधून साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही गाणी प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये कायमची जागा मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स" href="https://www.navarashtra.com/entertainment/abhijeet-sawant-returns-to-the-indian-idol-stage-after-20-years-special-performance-to-air-in-weekend-special-episode-1268608.html"> <span class="color-blue">Abhijeet Sawant </span>: 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स </a></strong></span></p>
<p>चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने म्हणाले की, &#8220;&#8216;मामाच्या गोव्याला जाऊया&#8217; हा फक्त गोव्याच्या ट्रिपचा चित्रपट नाही, तर मित्रांच्या नात्याचा, आठवणींचा आणि भरपूर मनोरंजनाचा प्रवास आहे. गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदी आहोत. आता प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावरही हा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा आहे.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/actor-mandar-jadhav-reveals-he-once-considered-suicide-opens-up-about-the-toughest-phase-of-his-life-1268686.html"> <span class="color-red">Mandar Jadhav</span>: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’ </a></strong></span></p>
<p>&#8216;विजुमेनिया प्रा. लि.&#8217; आणि &#8216;लाईट अँड शेड&#8217; प्रस्तुत या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/santosh-juvekar">संतोष जुवेकर</a> </span>आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्री आणि धमाल मनोरंजनाचा हा प्रवास ३१ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>130th  Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/30th-constitutional-amendment-bill-2025-pm-cm-resign-30-days-jail-1268889.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:57:06 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:57:06 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-57_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[Central government]]></category>
		<category><![CDATA[Modi government]]></category>
		<category><![CDATA[national news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268889</guid>

					<description><![CDATA[देशातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये डोळेझाक करत नाहीत. एखाद्या पंतप्रधानांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यांना जामीन मंजूर करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे."]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-57_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="30th Constitutional Amendment Bill 2025 Pm Cm Resign 30 Days Jail"     /></figure><p><strong>130th Constitutional Amendment Bill: </strong> संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे, पण या अधिवेशनापूर्वीच एका विधेयकाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात आधीच खळबळ उडाली आहे. हे विधेयक म्हणजे १३० वी घटनादुरुस्ती विधेयक, २०२५ होय. यानुसार, गंभीर प्रकरणात अटक झाल्यानंतर ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपोआप पदावरून दूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० ऑगस्ट, २०२५ रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले होते. पण विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध आणि गदारोळ झाल्यानंतर, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. आता जेपीसी १७ जुलै, २०२६ रोजी आपला अहवाल सादर करणार आहे.</p>
<h3>१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकातील तरतुदी कोणत्या</h3>
<p><strong>&#8211; हे कोणाला लागू होईल:</strong> पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री</p>
<p><strong>&#8211; कधी कारवाई केली जाईल:</strong> जर त्यांना ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गंभीर गुन्ह्यासाठी अटक झाली आणि ते सलग ३० दिवस न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) राहिले तर.</p>
<p><strong>&#8211; काय होईल:</strong> ३१ व्या दिवशी त्यांचे पद आपोआप रिक्त होईल. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बाबतीत राष्ट्रपती आणि राज्यांच्या बाबतीत राज्यपाल औपचारिकता पूर्ण करतील.</p>
<p><strong>&#8211; केवळ अटकेमुळे पद रिक्त होईल का?:</strong> नाही. केवळ अटकेमुळे पद जाणार नाही. ही तरतूद केवळ ३० दिवस तुरुंगात राहिल्यानंतरच लागू होईल.</p>
<p><strong>&#8211; कोणत्या घटनात्मक कलमांमध्ये बदल केला जाईल?</strong> हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम ७५, १६४ आणि २३९एए मध्ये मोठ्या दुरुस्त्या प्रस्तावित करते.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश’; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा" href="https://www.navarashtra.com/india/donations-worth-20000-crores-stolen-from-ram-mandir-top-leaders-also-involved-in-the-irregularities-says-ramgopal-yadav-1268359.html">‘राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश’; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा</a></span></h3>
<h3>
भाजप सरकारला हा कायदा का आणायचा आहे?</h3>
<p>सरकारचे म्हणणे आहे की, &#8220;घटनात्मक नैतिकता&#8221; जपण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या मते,</p>
<p><strong>तुरुंगातून सरकार चालवता येत नाही:</strong> गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, &#8220;पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत. तुरुंगातून सरकार चालवणे हा लोकशाहीचा अपमान आहे. जेव्हा राज्यघटनेचा मसुदा तयार केला जात होता, तेव्हा भविष्यात तुरुंगात असतानाही सरकार चालवणारे नेते उदयास येतील, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती.&#8221;</p>
<p><strong>पंतप्रधान मोदींनी स्वतः आपल्या पदाचा समावेश केला:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आग्रह धरला होता की, या विधेयकात पंतप्रधान पदाचाही समावेश करण्यात यावा. अमित शाह यांनी असेही सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ३९ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंतप्रधानांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवले होते. मात्र, मोदी सरकारने पंतप्रधान पदालाही या विधेयकाच्या कक्षेत आणले आहे.</p>
<p><strong>जामिनासाठी अनेक संधी:</strong> सरकारच्या मते, आरोपीला ३० दिवसांच्या आत जामिनासाठी अर्ज करण्याच्या किमान तीन संधी उपलब्ध असतील. या कालावधीतही जामीन मिळाला नाही, तर संबंधित प्रकरण गंभीर असल्याचे मानले जाईल.</p>
<p><strong>न्यायालये डोळेझाक करत नाहीत:</strong> अमित शाह म्हणाले, &#8220;देशातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये डोळेझाक करत नाहीत. एखाद्या पंतप्रधानांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यांना जामीन मंजूर करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे.&#8221;</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="केवळ नोंदणीमुळे हिंदू विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही, विधींचे पालन करणेही आवश्यक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय" href="https://www.navarashtra.com/india/gujarat-high-court-historic-verdict-marriage-registration-not-valid-without-hindu-rituals-and-seven-pheras-1268278.html">केवळ नोंदणीमुळे हिंदू विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही, विधींचे पालन करणेही आवश्यक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय</a></span></h3>
<h3>विरोधी पक्ष या तरतुदीला विरोध का करत आहेत?</h3>
<p>विरोधी पक्ष या विधेयकाला &#8220;असंवैधानिक, संघराज्यीय रचनेच्या विरोधात आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे&#8221; असल्याचे म्हणत आहेत.</p>
<p><strong>दोष सिद्ध होण्यापूर्वी शिक्षा:</strong> काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, हे विधेयक &#8220;दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानण्याच्या मूलभूत कायदेशीर तत्त्वाचे&#8221; उल्लंघन करते. या विधेयकात शिक्षेऐवजी अटकेलाच पदावरून दूर करण्याचा आधार बनवण्यात आला आहे.</p>
<p><strong>घटनेच्या मूलभूत संरचनेवर आघात:</strong> पीआरएस इंडियाच्या अहवालानुसार, हे विधेयक राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेतील अनेक तत्त्वांचे उल्लंघन करू शकते.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="प्रदूषणाचा कहर! ‘या’ राज्यातील सरकारचा मोठा निर्णय! ५०% कर्मचाऱ्यांसाठी WFH अनिवार्य, पार्किंग शुल्कात दुप्पट वाढ" href="https://www.navarashtra.com/india/delhi-government-announces-50-percent-work-from-home-parking-charges-doubled-due-to-pollution-1268079.html">प्रदूषणाचा कहर! ‘या’ राज्यातील सरकारचा मोठा निर्णय! ५०% कर्मचाऱ्यांसाठी WFH अनिवार्य, पार्किंग शुल्कात दुप्पट वाढ</a></span></h3>
<p><strong>राजकीय गैरवापराचा धोका:</strong> विरोधी पक्षांच्या मते, सत्ताधारी पक्ष विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करू शकतो. त्यामुळे &#8220;कोणत्याही न्यायालयीन निर्णयाशिवाय निवडून आलेल्या सरकारांमध्ये बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो,&#8221; अशी त्यांची भीती आहे.</p>
<p><strong>संघराज्यीय रचनेवर परिणाम:</strong> विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, हा कायदा राज्य सरकारांची स्वायत्तता कमी करून केंद्र सरकारचे अधिकार अधिक बळकट करणारा ठरू शकतो.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-sweet-potato-gulab-jamun-at-home-benefits-of-eating-sweet-potato-1268814.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:51:38 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:51:38 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-10_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[cooking tips]]></category>
		<category><![CDATA[easy food recipes]]></category>
		<category><![CDATA[food recipe]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268814</guid>

					<description><![CDATA[आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे गुलाबजाम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा गोड पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. रताळी खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-10_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="How To Make Sweet Potato Gulab Jamun At Home Benefits Of Eating Sweet Potato"     /></figure><p>जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मिठाई, साखर किंवा चाॅकलेट इत्यादी पदार्थ विकत आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ सगळ्यांच खाऊसा वाटतो. अशावेळी तुम्ही मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम बनवून खाऊ शकता. उपावासाच्या दिवशी अतिशय आवडीने रताळी खाल्ली जातात. रताळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन सी, फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात रताळ्यांचा समावेश करावा. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात रताळ्यांचा समावेश करावा. रताळ्यामध्ये आढळणारे विटामिन ए डोळ्यांचे रक्षण करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.त्यामुळे कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास रताळ्याचे गुलाबजाम नक्की बनवून पाहावे. हे गुलाबजाम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात आणि लवकर खराब होत नाहीत. चला तर जाणून घेऊया रेसिपी<strong>.(फोटो सौजन्य – istock)</strong></p>
<p><a title="Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’" href="https://www.navarashtra.com/lifestyle/monsoon-special-recipe-make-crispy-and-tasty-bread-pakoda-at-home-for-an-evening-snack-1268441.html"><strong> <span class="color-red">Monsoon Special Recipe </span>: संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’</strong> </a></p>
<h3>साहित्य:</h3>
<ul>
<li>रताळी</li>
<li>साखर</li>
<li>केशर</li>
<li>वेलची पावडर</li>
<li>राजगिरा पीठ</li>
<li>तूप</li>
<li>पाणी</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद" href="https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-lemon-coriander-soup-at-home-monsoon-special-recipe-soup-recipe-1268476.html"><strong> १० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद</strong> </a></span></span><h3>कृती:</h3>
<ul>
<li>गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात साखर आणि केशर काड्या घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.</li>
<li>उकडलेली रताळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून हाताने मॅश करून घ्या. मॅश केलेल्या रताळ्यामध्ये राजगिरा पीठ आणि वेलची पावडर घालून पीठ मळून घ्या.</li>
<li>चपातीच्या पिठासारखा मऊ गोळा मळून झाल्यानंतर काहीवेळ झाकण मारून पीठ बाजूला ठेवा.</li>
<li>कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या पीठाचे छोटे गुलाबजाम बनवून कढईमधील गरम तेलात तळण्यासाठी सोडा.</li>
<li>गॅस मंद आचेवर ठेवून गुलाबजाम भाजा. यामुळे गुलाबजाम व्यवस्थित भाजले जातील आणि गुलाबजाम काळे होणार नाहीत.</li>
<li>भाजलेले गुलाबजाम तयार केलेल्या साखरेच्या पाकात घालून मुरण्यासाठी ठेवा.</li>
<li>तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे मऊ लुसलुशीत गुलाबजाम. हा पदार्थ घरातील सगळ्यांच खूप जास्त आवडेल.</li>
</ul>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या &#8216;त्या&#8217; सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/vera-rubin-observatory-worlds-largest-digital-camera-lsst-project-indian-scientists-iucaa-gravitational-lensing-1268853.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:49:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:49:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[digital]]></category>
		<category><![CDATA[scientific approach]]></category>
		<category><![CDATA[Space News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268853</guid>

					<description><![CDATA[चिलीमधील वेरा रुबिन वेधशाळेने एलएसएसटी (LSST) प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांची प्रमुख भूमिका आहे. या १० वर्षांच्या सर्वेक्षणात विश्वातील सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने रात्रीच्या आकाशाची छायाचित्रे घेतली जातील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Vera Rubin Observatory Worlds Largest Digital Camera Lsst Project Indian Scientists Iucaa Gravitational Lensing"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">महाकाय डिजिटल कॅमेरा सज्ज</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे योगदान</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">विश्वातील गूढ उकलणार</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="32,0,0"><strong>Vera Rubin Observatory LSST camera 2026 :</strong> खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चिलीमधील पर्वतांवर उभारण्यात आलेल्या वेरा रुबिन वेधशाळेने (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/space-news">Vera C. Rubin Observatory</a></span>) अधिकृतपणे आपला १० वर्षांचा महत्त्वाकांक्षी &#8216;लेगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम&#8217; (LSST) प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मानवाने तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. हा कॅमेरा दररात्री आकाशाची अत्यंत सखोल आणि सलग छायाचित्रे घेणार आहे. सर्वात अभिमानास्पद बाब म्हणजे, या संपूर्ण जागतिक मोहिमेचे सारथ्य करणाऱ्या मुख्य टीममध्ये भारताच्या अग्रगण्य शास्त्रज्ञांचा समावेश आहे.</p>
<p data-path-to-node="10">या अवाढव्य कॅमेऱ्याची क्षमता इतकी अफाट आहे की, तो पृथ्वीवरून कोट्यवधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या आकाशगंगांपासून ते आपल्या सूर्यमालेत फिरणाऱ्या छोट्या लघुग्रहांपर्यंतच्या (Asteroids) प्रत्येक हालचालीवर अचूक नजर ठेवू शकतो. दर काही दिवसांनी संपूर्ण आकाशाचा नकाशा पुन्हा तयार करणे हे या कॅमेऱ्याचे काम असेल. यामुळे शास्त्रज्ञांना अंतराळात अचानक घडणाऱ्या घटना, जसे की ताऱ्यांचे स्फोट (Supernova), कृष्णविवरे आणि इतर खगोलीय बदल अगदी सुरुवातीच्या टप्प्यात टिपता येतील. पुण्याच्या इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (NCRA-TIFR) येथील भारतीय संशोधक या डेटाचा वापर करून विश्वाचा इतिहास उलगडण्याचे काम करत आहेत.</p>
<p data-path-to-node="10"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/india-uae-brahmos-missile-deal-akash-teer-defense-export-saudi-pakistan-counter-balance-gulf-geopolitics-1268749.html">BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0">खगोलशास्त्रातील एका नवीन पर्वाची सुरुवात</b></h3>
<p data-path-to-node="12">या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना रुबिन-IUCAA कार्यक्रम व्यवस्थापक सुरहुद मोरे म्हणाले की, &#8220;रुबिन LSST सर्वेक्षण खगोलशास्त्रासाठी एका संपूर्णपणे नवीन युगाची सुरुवात करण्याचे आश्वासन देते.&#8221; हे केवळ साधे सर्वेक्षण नसून अंतराळ विज्ञानाचा चेहरा बदलून टाकणारी मोहीम आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांना अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करता येईल ज्या आजवर मानवी डोळ्यांना किंवा जुन्या दुर्बिणींना कधीच दिसू शकल्या नव्हत्या.</p>
<p data-path-to-node="13">शास्त्रज्ञांना सूर्यमालेची निर्मिती कशी झाली हे समजून घेण्यात रस असो, किंवा स्फोट होणाऱ्या ताऱ्यांचा शोध घेणे असो, हा कॅमेरा प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक डेटा पुरवणार आहे. इतकेच नाही तर ताऱ्यांना अक्षरशः तुकडे-तुकडे करून गिळंकृत करणाऱ्या महाकाय कृष्णविवरांचा (Black Holes) शोध घेणे आणि विश्वाच्या अर्ध्या भागातील अदृश्य अशा &#8216;डार्क मॅटर&#8217;चा (Dark Matter) अचूक नकाशा तयार करणे या कॅमेऱ्यामुळे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात आपले विश्व कसे बदलेल आणि त्याचा विस्तार कसा होईल, याचे अचूक गणित मांडता येईल.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">The moment we&#8217;ve all been waiting for is finally here…</p>
<p>On June 29, 2026, NSF–DOE Rubin Observatory officially began the Legacy Survey of Space and Time (LSST)!</p>
<p><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f517_V_png--1280x720-4g.webp" alt="🔗" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" />: <a href="https://t.co/uovjz1hbPW">https://t.co/uovjz1hbPW</a> <a href="https://t.co/tvNZt0Hzrc">pic.twitter.com/tvNZt0Hzrc</a></p>
<p>— NSF-DOE Rubin Observatory (@VRubinObs) <a href="https://x.com/VRubinObs/status/2071972800185733165">June 30, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<h3 data-path-to-node="13">आईनस्टाईन यांचा सिद्धांत आणि अंतराळातील &#8216;देजा वू&#8217;</h3>
<p data-path-to-node="15"><span class="text-block-with-attachment">या प्रकल्पात भारतीय संशोधकांचे सर्वात मोठे आणि कौतुकास्पद योगदान हे &#8216;गुरुत्वीय भिंगाचा&#8217; (Gravitational Lensing) अभ्यास करणे हे असणार आहे. गुरुत्वीय भिंग ही महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांतात (General Theory of Relativity) वर्तवलेली एक अद्भूत खगोलीय घटना आहे. यामध्ये जेव्हा दूरवरच्या आकाशगंगेतून येणारा प्रकाश वाटेत असलेल्या एखाद्या प्रचंड वस्तूच्या (उदा. मोठ्या आकाशगंगांचा समूह) गुरुत्वाकर्षण क्षेत्राजवळून जातो, तेव्हा ते गुरुत्वाकर्षण प्रकाशाला एखाद्या काचेच्या भिंगाप्रमाणे (Lens) वाकवते. यामुळे मागच्या बाजूला असलेल्या मूळ वस्तूच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा समोर तयार होतात.</span></p>
<div class="attachment-container unknown"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/panama-canal-history-indian-workers-bhag-singh-us-china-conflict-donald-trump-warning-france-failure-1268700.html">Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी</a></span></strong></div>
<p data-path-to-node="18">एलएसएसटी स्ट्रॉंग लेन्सिंग सायन्स कोलॅबोरेशनच्या सह-अध्यक्ष अनुप्रीता मोरे यांनी याबद्दल अत्यंत रंजक माहिती दिली. त्यांच्या मते, या नवीन वेधशाळेमुळे पुढील १० वर्षांत १०,००० हून अधिक अशा गुरुत्वाकर्षण लेन्सचा शोध लागण्याची दाट शक्यता आहे. काही अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना, जसे की सुपरनोव्हा किंवा किलोनोव्हा (Supernova or Kilonova), या गुरुत्वीय भिंगामुळे असामान्यपणे तेजस्वी तर दिसतातच, पण त्या एकाच वेळी एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यासारख्या भासतात. यामुळे शास्त्रज्ञांना अंतराळात &#8216;देजा वू&#8217; (पूर्वी अनुभवल्यासारखे वाटणे) झाल्याची एक अनोखी आणि विलक्षण भावना अनुभवायला मिळते. या घटना केवळ नेत्रदीपक दृश्येच देत नाहीत, तर विश्वाचे अचूक वय किती आहे आणि त्याचा प्रसरणाचा (Expansion Rate) वेग काय आहे, हे मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.</p>
<h3 data-path-to-node="19"><b data-path-to-node="19" data-index-in-node="0">२० अब्ज आकाशगंगांचा इतिहास तपासणार भारतीय टीम</b></h3>
<p data-path-to-node="20">भारतीय शास्त्रज्ञ रुबिन वेधशाळेकडून मिळणाऱ्या या अथांग डेटाचा वापर करून आकाशगंगांचा आजवरचा सर्वात मोठा आणि सखोल अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. एलएसएसटी गॅलेक्सीज सायन्स कोलॅबोरेशनचे महत्त्वाचे सदस्य आणि एनसीआरए-टीआयएफआर (NCRA-TIFR) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ योगेश वाडाडेकर यांनी सांगितले की, या अत्याधुनिक दुर्बिणीतून मिळणाऱ्या प्रतिमा इतक्या स्पष्ट आणि सखोल असतील, ज्यामुळे शास्त्रज्ञांना सुमारे २० अब्ज वेगवेगळ्या आकाशगंगांचा अतिशय बारकाईने अभ्यास करता येईल.</p>
<p data-path-to-node="21">विशेष म्हणजे, यातील प्रत्येक आकाशगंगेचा स्वतःचा इतिहास असून तो अब्जावधी वर्षांपूर्वीचा आहे. विश्वाच्या सुरुवातीच्या काळात या आकाशगंगा कशा तयार झाल्या, त्यांचा विकास कसा झाला आणि आज आपण पाहत असलेले ब्रह्मांड कसे आकाराला आले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांचे हे संशोधन जागतिक स्तरावर मैलाचा दगड ठरणार आहे.</p>
<p data-path-to-node="13">
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Hoor Coke Studio : &#8216;हूर&#8217; मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/hoor-new-song-that-represents-culture-of-whole-kashmir-coke-studio-india-1268892.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:49:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:49:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[jammu kashmir]]></category>
		<category><![CDATA[New Song]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268892</guid>

					<description><![CDATA[भारतातील लोकसंगीत आणि प्रादेशिक सांगीतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कोक स्टुडिओ भारतच्या चौथ्या सीझनमधील चौथे गाणे 'हूर' प्रदर्शित झाले आहे. काश्मीरच्या शतकानुशतके जुन्या मौखिक कथाकथन परंपरेवर आधारित या गाण्यात प्रेम, विरह आणि भक्तीची कथा आधुनिक संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project-2-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hoor New Song That Represents Culture Of Whole Kashmir Coke Studio India"     /></figure><p>भारतातील लोकसंगीत आणि प्रादेशिक सांगीतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या <em>कोक स्टुडिओ भारत</em>च्या चौथ्या सीझनमध्ये आता काश्मीरच्या सांगीतिक वारशाची झलक पाहायला मिळत आहे. या सीझनमधील चौथे गाणे &#8216;हूर&#8217; प्रदर्शित झाले असून, काश्मीरच्या शतकानुशतके जुन्या कथाकथन परंपरेवर आधारित ही लोककथा आधुनिक संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/nerul-electric-shock-case-mns-demands-fir-against-nmmc-officials-contractors-1268845.html"><span class="color-red">Navi Mumbai News </span>: नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी</a></span></h3>
<p>&#8216;हूर&#8217; या गाण्याची प्रेरणा काश्मीरमधील मौखिक कथाकथन परंपरेतून घेतली आहे. पूर्वी गायक-संगीतकार मैफिलींमध्ये एकत्र येऊन राजे, प्रेमीयुगुल, भटके आणि गूढ कथांचे गायन करत असत. त्याच परंपरेला आधुनिक संगीताची जोड देत हे गाणे तयार करण्यात आले आहे. &#8216;शेख&#8217; आणि &#8216;हूर&#8217; या दोन पात्रांच्या प्रवासातून प्रेम, विरह आणि भक्तीच्या भावना उलगडत जातात. विविध आवाजांचे स्तर, पारंपरिक वाद्ये आणि रॉक संगीताचा संगम या गाण्याला वेगळी ओळख देतो. हे गाणे गायक-गीतकार फहीम अब्दुल्ला, संगीतकार व गायक अर्सलान निजामी आणि उस्ताद कैसर निजामी यांनी साकारले आहे. काश्मीरी लोककथांच्या शैलीत पुढे सरकणारे हे गाणे ऐकताना जिवंत मैफिलीत बसल्याचा अनुभव देते. विशेष म्हणजे, गाण्याचा शेवट काश्मीरी काव्यपंक्तीने होत असल्याने श्रोत्यांना त्या संस्कृतीशी अधिक जवळीक वाटते.</p>
<p>कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स लीड शंतनू गांगणे यांनी सांगितले की, भारतातील प्रत्येक प्रदेशात वेगळ्या कथा आणि सांस्कृतिक वारसा दडलेला आहे. &#8216;हूर&#8217;च्या माध्यमातून काश्मीरच्या या समृद्ध परंपरेला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, कलाकारांनी मूळ भाव कायम ठेवत गाण्याला जागतिक दर्जाची मांडणी दिली आहे.</p>
<p>फहीम अब्दुल्ला यांच्या मते, &#8216;हूर&#8217; ही पिढ्यानपिढ्या जपली गेलेली कथा असून, कोक स्टुडिओ भारतमुळे ती अधिक मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. तर अर्सलान निजामी यांनी काश्मीरी लोकसंगीतातील कथाकथनाची शैली हीच या गाण्याची खरी ताकद असल्याचे सांगितले. उस्ताद कैसर निजामी यांनीही मोठ्या मंचावर सादर करताना गाण्यातील आत्मीयता जपण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/actor-mandar-jadhav-reveals-he-once-considered-suicide-opens-up-about-the-toughest-phase-of-his-life-1268686.html"><span class="color-red">Mandar Jadhav</span>: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’</a></span></h3>
<p>&#8216;ऐ अजनबी&#8217;, &#8216;बुल्लेया वे&#8217; आणि &#8216;कचौडी गली&#8217;नंतर &#8216;हूर&#8217;ने कोक स्टुडिओ भारतच्या चौथ्या सीझनमध्ये आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण लोकसांगीतिक परंपरेची भर घातली आहे. काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक संगीताच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे हे गाणे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/smart-meter-compulsion-protest-satara-ncp-sharad-pawar-led-morcha-collector-office-1268896.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:47:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:47:14 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Satara_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[mahavitaran]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268896</guid>

					<description><![CDATA[साताऱ्यात राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Satara_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Smart Meter Compulsion Protest Satara Ncp Sharad Pawar Led Morcha Collector Office"     /></figure><ul>
<li>स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा</li>
<li>जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक</li>
<li>सरकारला आंदोलनाचा इशारा</li>
</ul><span class="bullet-text"><strong>सातारा दि २ ( प्रतिनिधी):</strong> राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/satara-news">सातारा जिल्ह्याच्या</a></span> नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.</span><p>आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mahavitaran">महावितरणकडून</a></span> स्मार्ट मीटर मोफत बसविण्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला. स्मार्ट मीटरचा खर्च भविष्यात वीजदरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असून, ही योजना वीज क्षेत्राच्या खासगीकरणाकडे नेणारे पाऊल असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.</p>
<p>निवेदनात वीज कायदा २००३ अंतर्गत ग्राहकांना मीटर निवडीचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सध्या वापरात असलेले पोस्टपेड मीटर कायम ठेवावेत, स्मार्ट मीटरचे तांत्रिक तपशील, अचूकता चाचणी अहवाल, डेटा सुरक्षेचे धोरण, रिमोट डिस्कनेक्शनचे नियम, तक्रार निवारण यंत्रणा तसेच स्मार्ट मीटर सक्तीबाबतचा शासन निर्णय किंवा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/satararevenue-minister-orders-probe-into-satara-club-forum-case-government-land-misuse-1267981.html"><span class="color-red">Satara Politics</span>: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश</a></p>
<p>सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात अर्चना देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, प्रदेश सरचिटणीस तेजस शिंदे, प्रदेश सचिव प्रविण धसके, नरेश देसाई, नागेश साळुंखे, आर. जी. तांबे, नंदाताई भिसे, निर्मला पाटील, सचिन जाधव, रोहित रोकडे, दयानंद नागटिळक, अमोल खुडे, असलम तडसरकर, श्रीरामकुमार पशी, नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील काळेकर, नेजपाल वाघ, तेजस जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.</p>
<p>तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, महादेव डोंगरे, रमेश पिसाळ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहर सुधार समिती, सर्व श्रमिक कामगार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही मोर्चात सहभाग नोंदवून स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सरकारने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-menavali-nehar-odha-bridge-defective-construction-dangerous-for-commuters-1266043.html"><span class="color-red">Wai News</span>: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ENG W Vs SA W: साऊथ आफ्रिका की इंग्लंड? फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण शड्डू ठोकणार? आज फैसला</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/icc-womens-t20-world-cup-south-africa-vs-england-semi-final-2026-final-against-austrelia-1268850.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:48:39 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:48:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T143912.936_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[cricket news]]></category>
		<category><![CDATA[England vs South Africa]]></category>
		<category><![CDATA[Womens T20 World Cup]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268850</guid>

					<description><![CDATA[पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T143912.936_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Icc Womens T20 World Cup South Africa Vs England Semi Final 2026 Final Against Austrelia"     /></figure><ul>
<li><em><strong>आज इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दुसरी सेमीफायनल</strong></em></li>
<li><em><strong>सेमीफायनल जिंकणारा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार </strong></em></li>
<li><em><strong>दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी जिंकले 4 सामने </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>South Africa womens Vs England Womens Semi final 2026:</strong> आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2026 चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच फायनलमध्ये दाखल झाला आहे. आज दुसरी सेमीफायनलमध्ये <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/England">इंग्लंड</a> </strong></span>विरुद्ध <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/south-africa">साऊथ आफ्रिके</a></strong></span>चा संघ खेळणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक &#8216;द किया ओव्हल&#8217; मैदानावर टूर्नामेंटचा दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे.</span><p>पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना &#8216;करो या मरो&#8217; असा असणार आहे. आज रात्री हा सामना भारतीय वेळेनुसार 11 वाजता सुरू होणार आहे. इंग्लंड महिला संघाने ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.</p>
<p class="query-text-line ng-star-inserted"><strong>सामन्याचे तपशील</strong></p>
<p class="query-text-line ng-star-inserted"><strong>सामना &#8211;</strong> इंग्लंड महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला</p>
<p class="query-text-line ng-star-inserted"><strong>तारीख &#8211;</strong> गुरुवार, २ जुलै २०२६</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/aus-w-vs-wi-w-australia-reach-womens-t20-world-cup-2026-final-1267571.html">AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर</a></strong></span></p>
<p>इंग्लंडने सर्व साखळी सामने जिंकले आहेत. त्यांनी ग्रुप स्टेजमधील सर्व ५ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट दुखापतग्रस्त झाली होती. मात्र आजच्या सेमीफायनलमध्ये खेळण्यासाठी ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्यांनी मागील ५ पैकी ४ सामने जिंकून  सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.</p>
<p><strong>ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री</p>
<p></strong>महिला टी२० विश्वचषक २०२६ (Womens t 20 world Cup 2026) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या पहिल्या सेमिफायनल सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह त्यांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने केवळ १३ षटकांत दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत" href="https://www.navarashtra.com/sports/jai-moondra-linkedin-profile-viral-open-to-work-india-vs-ireland-1266034.html"><span class="color-red">IND vs IRE</span>: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत</a></strong></span></p>
<p>सलामीवीर बेथ मूनीने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावा करून शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूज आणि शिनेल हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. ऑस्ट्रेलिया आता, ५ जुलै रोजी होणाऱ्या फायनलमध्ये दुसऱ्या सेमिफायनल सामन्याच्या विजेत्या संघाशी भिडेल. ऑस्ट्रेलियाकडे ७ व्यांदा विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/a-female-doctor-has-been-suspended-for-making-a-joke-about-ketan-agarwals-death-1268872.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:42:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:42:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/agrwal-case_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agarwal]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal Murder Case]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268872</guid>

					<description><![CDATA[केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/agrwal-case_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Female Doctor Has Been Suspended For Making A Joke About Ketan Agarwals Death"     /></figure><p><strong>पुणे</strong> : <a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">पुण्यातील</a> लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. अशातच आता केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले असून, तिच्यावर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अॅण्ड सर्जन्स असोसिएशनने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच पाच वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>केतन अग्रवालच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, डॉ. सोनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेची थट्टा करणारी एक &#8216;स्टोरी&#8217; पोस्ट केल्याचा आरोप आहे. संघटनेने ही पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह, अपमानजनक आणि संघटनेच्या नैतिक मूल्यांशी विसंगत असल्याचे मानले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-affected-by-the-purandar-airport-project-will-be-allotted-land-plots-1268675.html">हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट</a></p>
<p><strong>मुस्कान नेमके काय म्हणाली?</strong></p>
<p>डेंटल असलेल्या डॉ. मुस्कान सोनी हिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये असे ऐकू येतेय की, तो माणूस टक्कल असलेला होता. अशा पुरुषांनी मरायलाच हवे, दोन जणांचा मृत्यू झालाय आणि संपूर्ण समाज दहशतीखाली आहे&#8217;, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि मुस्कान सोनीला जोरदार ट्रोल केले जाऊ लागले. ट्रोलिंग वाढल्यानंतर सोनीने एक व्हिडीओ शेअर केला आणि माफी मागितली. इतक्या संवेदनशील विषयाची थट्टा करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, असं तिनं स्पष्ट केले.</p>
<blockquote><p>मी वापरलेल्या शब्दांसाठी मनापासून माफी मागते. लिंगाच्या आधारावर मी कधीही कोणाचाही अवमान करत नाही. मी माझ्या पोस्ट्समध्ये #ihatemen हा हॅशटॅग वापरते हे खरंय. तो काढून टाकण्याची माझी तयारी आहे. मात्र, माझ्या आयुष्यात घडलेल्या काही विशिष्ट घटनांमुळेच मला हा हॅशटॅग वापरावा लागला.</p>
<p><strong>&#8211; डॉ. मुस्कान सोनी.</strong></p></blockquote>
<p><strong>केतन अग्रवाल हत्या प्रकरण</strong></p>
<p>पुण्यातील नामांकित बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा गेल्या महिन्या, 18 जून रोजी लोहगडावरून खाली कोसळून मृत्यू झाला. आधी सर्वांना हा अपघात वाटत होता,मात् केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच कट रचून त्याला खाली ढकलून त्याची हत्या केली अशी माहिती समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. दोन्ही आरोपींनी केतनला किल्ल्यातील एका उंच ठिकाणी नेऊन, तिथून त्याला खोल दरीत ढकलले. घटनेनंतर, आरोपींनी मोठ्या चलाखीने केतन घसरून झालेला अपघात असल्याचे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्स तपासल्यावर आणि कसून चौकशी केल्यावर सत्य उघडकीस येऊ लागलं. केतनचा अपघात नसून, एक पूर्वनियोजित, खुनी कट असल्याचे निष्पन्न झाले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vastu Tips: धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती; कोणामुळे मिळतो अधिक लाभ</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/vastu-tips-which-is-more-auspicious-to-keep-in-the-house-a-photo-of-a-running-horse-or-an-elephant-statue-1268848.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:40:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:40:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/vastu_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[vastu news]]></category>
		<category><![CDATA[Vastu Shastra]]></category>
		<category><![CDATA[Vastu Tips]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268848</guid>

					<description><![CDATA[प्रत्येकाला आपले घर सजवायला आवडते. ज्यावेळी घराची सजावट वास्तुशास्त्रानुसार केली जाते, त्यामुळे त्याचे सौंदर्य वाढत नाही तर घरात सकारात्मकता, आनंद आणि शांती येण्याची शक्यताही वाढते. घरामध्ये धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्ती असणे काय आहे शुभ, जाणून घ्या]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/vastu_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Vastu Tips Which Is More Auspicious To Keep In The House A Photo Of A Running Horse Or An Elephant Statue"     /></figure><ul>
<li>धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती घरात काय असणे आहे शुभ</li>
<li>करिअर आणि व्यवसायातील प्रगतीसाठी लावा हे चित्र</li>
<li>दोन्ही प्रतीकांचे महत्त्व वेगवेगळे असल्याने गरजेनुसार त्यांची निवड करावी</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/vastu-shastra">वास्तुशास्त्र</a></span> आणि फेंगशुईमध्ये घराच्या सजावटीच्या अनेक वस्तूंचे वर्णन आहे, ज्यांना सकारात्मकता आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. यामध्ये धावणाऱ्या घोड्यांच्या आणि हत्तींच्या मूर्तींचा समावेश आहे. दरम्यान, लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की आपल्या घरात धावणाऱ्या घोड्याची मूर्ती ठेवावी की हत्तीची. वास्तुशास्त्रानुसार, दोघांचेही वेगवेगळे फायदे आहेत आणि आपल्या गरजेनुसार एकाची निवड करणे उत्तम ठरते. या दोन्हींशी संबंधित वास्तु नियम आणि फायदे जाणून घेऊया.</p>
<h3>धावणारा घोडा: यशाचे प्रतीक</h3>
<p>वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार, धावणारे घोडे हे ऊर्जा, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याच्या प्रेरणेचे प्रतीक मानले जातात. त्यांना आपल्या घरात किंवा कार्यालयात ठेवल्याने करिअर, व्यवसाय आणि अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता वाढते, असा विश्वास आहे. म्हणूनच ते विशेषतः नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.</p>
<h3><a title="Vastu Tips: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ" href="https://www.navarashtra.com/religion/vastu-tips-important-vastu-rules-related-to-keeping-dried-flowers-in-the-house-auspicious-or-inauspicious-1267653.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Vastu Tips</span>: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या फुलांशी संबंधित महत्त्वाचे वास्तू नियम</span> </a></h3>
<h3>याप्रकारे ठेवा घोड्यांचा फोटो</h3>
<p>वास्तूशास्त्रानुसार, धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र किंवा मूर्ती सर्वात शुभ मानली जाते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी घोड्यांचे तोंड आतल्या दिशेला असल्याची खात्री करा. चुकीच्या दिशेला ठेवलेल्या मूर्तीमुळे अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता कमी असते.</p>
<h3>हत्तीची मूर्ती: स्थिरता आणि सुरक्षितता</h3>
<p>वास्तुशास्त्रानुसार, हत्तीची मूर्ती ही शक्ती, बुद्धिमत्ता आणि सुदैवाचे प्रतीक मानली जाते. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने कुटुंबात शांती व आनंद येतो आणि आर्थिक परिस्थितीत स्थिरता येते, असा विश्वास आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी हे शुभ मानले जाते.</p>
<h3>हत्ती ठेवण्याचे वास्तू नियम</h3>
<p>वास्तुशास्त्रानुसार, सोंड वर उचललेला हत्ती शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की तो धन आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. हत्तींच्या जोड्या किंवा सोंडा एकमेकांत गुंतवलेल्या हत्तींच्या मूर्ती कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, सलोखा आणि परस्पर विश्वास वाढवतात असे मानले जाते.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Vastu Tips: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या" href="https://www.navarashtra.com/religion/vastu-tips-why-are-swan-or-duck-pair-paintings-considered-auspicious-know-their-impact-on-love-and-relationships-1261347.html"><span class="color-red">Vastu Tips</span>: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या</a></span></h3>
<h3>कोणते निवडावे</h3>
<p>भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्याच्या आणि हत्तीच्या पुतळ्याचे महत्त्व वेगवेगळे मानले जाते. जर तुमचे ध्येय करिअरमध्ये प्रगती करणे किंवा व्यवसायात यश मिळवणे असेल, तर भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्याचा फोटो हा एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय आहे. जर तुम्हाला घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक वातावरण हवे असेल, तर हत्तीचा फोटो किंवा मूर्ती ही एक चांगली निवड आहे.</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/red-alert-for-rain-in-pune-for-the-next-three-days-1268860.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:34:40 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:34:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/raigad-rain_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Pune Weather]]></category>
		<category><![CDATA[Rain Update]]></category>
		<category><![CDATA[Red Alert]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268860</guid>

					<description><![CDATA[पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहिल्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/raigad-rain_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Red Alert For Rain In Pune For The Next Three Days"     /></figure><p><strong>पुणे :</strong> शहर आणि परिसरात नैऋत्य मोसमी<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rain">पावसा</a></span>ने पुन्हा प्रगती करत दिलासादायक सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिवसभर झालेल्या संततधारेमुळे मोठा दिलासा मिळाला. बुधवारी (दि.1) देखील शहरात दिवसभर अधूनमधून रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.</p>
<p>हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, बंगाल उपसागर ते ईशान्य अरबी समुद्रापर्यंत वरच्या पातळीवर द्रोणीय रेषा (ट्रफ) सक्रिय आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून &#8216;रेड अलर्ट&#8217; जारी करण्यात आला आहे.</p>
<p>पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहिल्या. त्यामुळे हवामानात गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले.</p>
<p>गुरुवारी (ता. २) कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान २२ अंश राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, आकाश सामान्यतः ढगाळ राहिल्याचे दिसून आले. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार, पाऊस होताना दिसत आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस घाटमाथा परिसरात रेड अलर्ट कायम राहणार आहे.</p>
<p><strong>पावसाची नोंद</strong></p>
<p>ठिकाण &#8211; पाऊस (मिमी)</p>
<p>गिरिवन &#8211; ३४.०<br />
भोर &#8211; २०.०<br />
चिंचवड &#8211; ११.५<br />
पाषाण &#8211; ११.०<br />
शिवाजीनगर &#8211; १०.०<br />
दापोडी &#8211; ९.५<br />
तळेगाव &#8211; ८.५<br />
एनडीए &#8211; ६.५<br />
राजगुरुनगर &#8211; ६.०<br />
माळीन &#8211; ६.०<br />
हडपसर &#8211; ४.५<br />
दुधुळगाव &#8211; ३.५<br />
निमगिरी &#8211; ३.०<br />
शिरूर &#8211; १.५<br />
दौंड &#8211; ०.५</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-rain-update-heavy-rain-likely-again-between-1-and-5-july-weather-department-alert-1263133.html"><strong>Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा ! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/india-vs-england-1st-t20-shreyas-iyer-becomes-first-indian-captain-to-score-50-in-eng-record-5000-international-runs-virat-kohli-1268830.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:33:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:33:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/si_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[IND Vs ENG]]></category>
		<category><![CDATA[IND vs ENG T-20 Match]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<category><![CDATA[Virat Kohli]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268830</guid>

					<description><![CDATA[Shreyas iyer Become First Captain to Score Fifty against Eng:  भारताचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने १८९ धावांच्या डावात शानदार अर्धशतक झळकावत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. अय्यर इंग्लंडच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आणि या कामगिरीसह विराट कोहलीलाही मागे टाकले.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="960" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/si_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Vs England 1st T20 Shreyas Iyer Becomes First Indian Captain To Score 50 In Eng Record 5000 International Runs Virat Kohli"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक विक्रम</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>विराट कोहलीलाही टाकले मागे</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<p style="text-align: justify;">भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी -२० सामना पावसामुळे रद्द झाला. चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १८९ धावा केल्या, ज्यात भारताचा नवनियुक्त टी-२० कर्णधार <a href="https://www.navarashtra.com/topic/shreyas-iyer">श्रेयस अय्यरने</a> पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. यासह, अय्यर इंग्लंडच्या भूमीवर टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. यासोबतच अय्यरने विराट कोहलीला मागे टाकले.</span><p><a title="Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय" href="https://www.navarashtra.com/sports/belgium-beat-senegal-historic-comeback-3-2-win-fifa-world-cup-2026-round-of-16-1268734.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Bel vs Sen FIFA 2026</span>: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">श्रेयस अय्यरने कोहलीचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला</h3>
<p style="text-align: justify;">श्रेयस अय्यर आता इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम <a href="https://www.navarashtra.com/topic/virat-kohli">विराट कोहलीच्या</a> नावावर होता, ज्याने २०१८ मध्ये कार्डिफ येथे झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून ४७ धावा केल्या होत्या. आता अय्यरने कोहलीला मागे टाकत हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात, जेव्हा श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा भारतीय संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर, अय्यरने केवळ अभिषेक शर्मासोबत डाव सावरला नाही, तर संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. श्रेयस अय्यरने या सामन्यात ४७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा केल्या. यासह तो इंग्लंडच्या मैदानावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.</p>
<h3 style="text-align: justify;">भारताने १८९ धावा केल्या</h3>
<p style="text-align: justify;">श्रेयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले. अभिषेक शर्माने पहिल्याच षटकात गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने २४ चेंडूंमध्ये तुफान फटकेबाजी करत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. अखेरीस, शिवम दुबेने नाबाद ४२ धावा करून भारताला १८९ धावांपर्यंत पोहोचवले. परंतु सामन्यात पावासाने खोळंबा घातला. त्यामुळे पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला.</p>
<h3 style="text-align: justify;">अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या ५००० धावा</h3>
<p style="text-align: justify;">इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरने ६८ धावांची खेळी करत, तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा गाठण्यासाठी अय्यरला पहिल्या सामन्यात ३७ धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. अय्यरने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण १४७ सामने खेळले असून, त्यात त्याने ३९.६१ च्या सरासरीने ५०३१ धावा केल्या आहेत. या काळात अय्यरने ६ शतके आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="KCA lifts ban: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार" href="https://www.navarashtra.com/sports/kerala-cricket-association-lift-ban-from-s-sreesanth-after-3-years-1267972.html"> <span class="color-red">KCA lifts ban</span>: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार? क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण&#8230; कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/man-caught-stealing-gold-earrings-thrashed-by-mob-at-gwalior-railway-station-video-viral-1268855.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:32:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:32:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[Gwalior]]></category>
		<category><![CDATA[Video Viral]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268855</guid>

					<description><![CDATA[People Beat Theif : रेल्वे स्थानकावर चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून कुशीतल्या चिमुकल्याने हंबरडा फोडला अन् दृष्य पाहून यूजर्स भावूक झाले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-Project_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Man Caught Stealing Gold Earrings Thrashed By Mob At Gwalior Railway Station Video Viral"     /></figure><ul>
<li>रेल्वे स्थानकावर चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला जमावाने रंगेहात पकडलं.</li>
<li>मारहाणीदरम्यान त्याचं कुटुंबही घटनास्थळी उपस्थित होतं, ज्यामुळे वातावरण भावूक झालं.</li>
<li>घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.</li>
</ul><span class="bullet-text">चोरांचा सुळसुळात वाढला असून रेल्वेतही चोरीचे प्रकरण वाढू लागले आहे. अशाच एक चोराला ग्वालियरमध्ये रंगेहात पकडण्यात आलं. माहितीनुसार, ग्वालियर रेल्वे स्थानकावर एका चोराला महिलेचे दागिने चोरताना जमावाने पकडलं. यानंतर लोकांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि एखाद्या जनावराप्रमाणे त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानकावर अधिकतर लोक हे फक्त चोराला मारण्यासाठी जमले होते. काहींनी चोराचे कपडे पकडले तर काहींनी लाथांनी त्याला तुडवलं. यादरम्यान चोराचे कुटुंबही घटनेस्थळी उपस्थित होते. चिमुकल्याने वडिलांना मारहाण होताना पाहून रडायला सुरुवात केली आणि हे दृष्य पाहून यूजर्स भावूक झाले. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/video-viral-king-cobra-vomits-dead-female-snake-during-rescue-in-shivpuri-viral-news-in-marathi-1268562.html"><strong> धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral</strong> </a></span></p>
<p><strong>काय घडलं व्हिडिओत?</strong></p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालियर रेल्वे स्थानकावर चोर, त्याची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा असे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यावेळीच चोराने एका महिलेचे सोन्याचे कानातले आणि काही सामान चोरण्याचा प्रयत्न केला. या चोरीदरम्यान काही प्रवाशांनी त्याला रंगेहात पकडलं आणि मग स्थानकावरच चोराला जबर मारहाण करण्यात आली. घटनास्थळी लोकांचा जमाव निर्माण झाला आणि प्रत्येकाने आपला राग बाहेर काढण्यासाठी हाती आलेल्या चोराला मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने त्याची पँट पकडली तर एक फिल्मी अंदाजात उड्या मारतच चोराला मारहाण करु लागला.</p>
<p><strong>चिमुरड्याने केलं भावूक</strong></p>
<p>या मारहाणीदरम्यानच काही वेळाने चोराची पत्नी लहान मुलाला घेऊन मध्यस्ती बनून आली. तिने जमावाला रोखण्याचा आणि पतीला मारहाण न करण्याची विनंती केली. चोराने आपल्या बाळाला कुशीत घेतले आणि लोकांजवळ आपल्या चुकीची माफी मागितली. लहान मूल मात्र हा सर्व गोंधळ पाहून खूप घाबरला आणि त्याने तिथेच रडायला सुरुवात केली. यानंतर लोकांनी आपली मारहाण थांबवली आणि चोराला GRP/RPF च्या ताब्यात दिले.</p>
<p><strong>यूजर्सच्या प्रतिक्रिया</strong></p>
<p>घटनेचा <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/viral">व्हिडिओ</a> </span><strong>@gharkekalesh</strong> नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की &#8216;एका महिलेचे सोन्याचे कानातले आणि मौल्यवान वस्तू चोरताना एक चोर पकडला गेला. गर्दीने त्याला पळून जाण्यापासून रोखले, त्याला थोडा मारहाण केली आणि त्यानंतर जीआरपी (GRP) किंवा आरपीएफ (RPF) च्या ताब्यात दिले&#8217;.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Gwalior Railway Station: Passenger thief caught stealing woman’s gold earrings &amp; valuables</p>
<p>Crowd stopped him fleeing, briefly beat him, then handed over to GRP/RPF. <a href="https://t.co/GfqDJjGTUw">pic.twitter.com/GfqDJjGTUw</a></p>
<p>— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) <a href="https://x.com/gharkekalesh/status/2072550639385915460">July 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट" href="https://www.navarashtra.com/viral/1454-feet-high-proposal-on-empire-state-building-goes-viral-police-arrested-couple-1268697.html"><strong><span class="color-red">VIDEO</span>: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई</strong> </a></span></p>
<p>दरम्यान अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोकांनी फक्त स्वत:च्या आनंदासाठी ही मारहाण केली असे काहींचे म्हणणे आहे तर चोरी केली मग मारहाण तर होणारचं असे काहींचे मत आहे. एका यूजरने म्हटले की, “साखळी चोरणाऱ्याला इतकी जबर मारहाण केली जाते, मग कोट्यवधींची चोरी करणाऱ्या आयएएस (IAS) अधिकारी आणि राजकारण्यांचे काय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरोखरच खूप वेदनादायी आहे&#8230;लोक न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर फक्त आपल्या मजेसाठी मारहाण करत होते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कॅमेरा दिसला की कोणालातरी पकडून आपली निराशा बाहेर काढता येईल असं प्रत्येकाला वाटतं; पण जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच दुसऱ्याचा जीव घेत असते, तेव्हा हे &#8216;शूर&#8217; भित्रे लोक मध्ये पडायची हिंमतही करत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की तिथे त्यांची चालणार नाही”.</p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/us-iran-negotiations-6-billion-frozen-assets-release-doha-1268748.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:31:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:31:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/US-Iran-Negotiations-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[US-Iran Ceasefire]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268748</guid>

					<description><![CDATA[US Iran Negotiations : अमेरिका-इराण वाटाघाटी चर्चा सकारात्मक दिशेने सुरु असून दोन्ही देशांत नुकतीच पार पडलेली चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेनुसार, इराणला लवकरच अमेरिकेने गोठवलेली संपती परत मिळणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/US-Iran-Negotiations-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Us Iran Negotiations 6 Billion Frozen Assets Release Doha"     /></figure><ul>
<li><strong>अमेरिका-इराणमध्ये पडद्यामागे मोठा करार?</strong></li>
<li><strong>५७,००० हजार कोटींच्या निधीवर मोठा निर्णय</strong></li>
<li><strong>वाचा काय घडलं चर्चेत?</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>US Iran Negotiations News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/america">अमेरिका</a> </span></strong>आणि इराणमध्ये कतारची राजधानी दोहा येथे अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांत ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या अमंलबजावणीवरील चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत  अमेरिकेने इराणची जप्त केलेल्या मालमत्ता, होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक आणि दोन्ही देशांतील संवाद यंत्रणा या मुद्द्यावर वाटाघाटी सुरु आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/greece-wildfire-father-son-die-fire-alert-issued-1268551.html">Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी</a></span></strong></p>
<h3>इराणला ५७ कोटींचा निधी परत मिळणार?</h3>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/iran-news">इराण</a></span></strong>चे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेत इराणच्या ६ अब्ज डॉलरच्या म्हणजे ५७ हजार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा झाली. ही मालमत्ता इराणला टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील  व्यापारी वाहतूकही सुरळित करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केले.</p>
<p>भविष्यात कोणताही वाद झाल्यास तो संवादातून सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली असल्याचे गरीबाबादी यांनी सांगितले. पंरतु या चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत कोणतीही वाटाघाटी करण्यात आलेली नाही.</p>
<h3>मध्यस्थीची भूमिका</h3>
<p>सध्या अमेरिका-इराण चर्चेत कतार आणि <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pakistan">पाकिस्तान</a> </span></strong>मध्यस्थ म्हणून कार्य करत आहे. या देशांच्या प्रनिधींमार्फत स्वतंत्र चर्चा सुरु आहे. दोन्ही देश आपल्या अटी या देशांमार्फत एकमेकांपर्यंत पोहोचवत आहे. कतारने ही वाटाघाटी सकारात्मक झाली असल्याचे सांगितले असून पुढील चर्चा ०९ जुलै नंतर होण्याची शक्यता आहे.</p>
<h3>अमेरिकेची भूमिका</h3>
<p>अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस यांनी चर्चा योग्य दिशेने सुरु असल्याचे म्हटले. पंरतु या कराराचे भवितव्य इराणवर अवलंबून असेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील ताणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा केली जाईल असे व्हेंस यांनी सांगितले.</p>
<p>सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य दोन्ही देशांतील चर्चेकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील चर्चा यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच मध्यपूर्वेत स्थिरता येईल आणि होर्मुझचा मार्ग सुरळित झाल्यास इंधन आणि गॅस वाहतूक पुन्हा सुरळितपणे सुरु होईल. यामुळे पुढी वाटाघाटीत इराणच्या अणु कार्यक्रमावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/venezuela-red-sky-after-earthquake-viral-video-fact-check-1268616.html">Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/kalyan-news-woman-dies-after-coming-into-contact-with-an-exposed-live-wire-while-out-to-buy-snacks-for-her-children-husband-levels-serious-allegations-against-the-police-1268793.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:36:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:36:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-07-02-at-2.33.02-PM_V_jpeg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[kalyan]]></category>
		<category><![CDATA[kalyan news]]></category>
		<category><![CDATA[thane]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268793</guid>

					<description><![CDATA[कल्याण पूर्वेतील हनुमान नगर येथे पावसादरम्यान रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागून 24 वर्षीय शशी राहुल चक्र यांचा मृत्यू झाला. त्या मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. या घटनेनंतर महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून, मृत महिलेच्या पतीने एका पोलीस कर्मचाऱ्यावर 'खर्चा-पाणी' मागितल्याचाही गंभीर आ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1273" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-07-02-at-2.33.02-PM_V_jpeg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kalyan News Woman Dies After Coming Into Contact With An Exposed Live Wire While Out To Buy Snacks For Her Children Husband Levels Serious Allegations Against The Police"     /></figure><ul>
<li>पावसाच्या पाण्यात वीजप्रवाह पसरल्याने 24 वर्षीय शशी राहुल चक्र यांचा शॉक लागून मृत्यू झाला.</li>
<li>नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.</li>
<li>मृत महिलेच्या पतीने शासकीय प्रक्रिया पूर्ण करताना एका पोलीस कर्मचाऱ्याने &#8216;खर्चा-पाणी&#8217;ची मागणी केल्याचा आरोप केला.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>कल्याण:</strong> <a href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai">कल्याण</a> येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन लहान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 24 वर्षीय महिलेचा रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, मृत महिलेच्या पतीने तपासादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने &#8216;खर्चा-पाणी&#8217;ची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. घडलेली घटना कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात घडली.</span><p style="text-align: justify"><strong>काय घडलं नेमकं?</strong></p>
<p style="text-align: justify">शशी चक्र असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या आपले पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह कल्याण पूर्वेतील हनुमान नगर भागात राहत होत्या. बुधवारी परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. याच दरम्यान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. मात्र, रस्त्यावर महावितरणची मुख्य वीज वाहिनी उघड्यावर तुटून पडलेली होती. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात विजेचा करंट पसरला होता. या पाण्यातून जात असताना शशी चक्र यांना विजेचा जोरदार झटका बसला. हा शॉक इतका भीषण होता की, शशी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.</p>
<p><a title="भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…" href="https://www.navarashtra.com/crime/the-police-have-arrested-a-husband-and-wife-who-were-robbing-homeowners-1268811.html"> भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल… </a></p>
<p style="text-align: justify"><strong>पतीचा पोलिसांवर गंभीर आरोप</strong></p>
<p style="text-align: justify">या प्रकरणाचा तपास डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस करत आहेत. पती राहुल चक्र यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप करत आहे. &#8220;माझी पत्नी आम्हाला सोडून गेली, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलं आईसाठी रडत आहेत. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये कायदेशीर आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेलो, तेव्हा तिथे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आमच्याकडे थेट &#8216;खर्चा-पाणी&#8217; देण्याची मागणी केली. हॉस्पिटलमध्ये काही खर्च करावा लागेल, आम्हाला काही द्यावं लागेल, असं तो म्हणाला.</p>
<p style="text-align: justify"><strong>महावितरणचे अधिकारी जबाबदार</strong></p>
<p style="text-align: justify">पावसाळ्यापूर्वी महावितरणने उघड्या वीज वाहिन्या, उघडे डीपी बॉक्स दुरुस्त करणे बंधनकारक असतानाही हनुमान नगर भागात निष्काळजीपणा करण्यात आला. त्यामुळे या अपघाताला पूर्णपणे महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.</p>
<blockquote class="wp-embedded-content" data-secret="hMgRrC8V0F"><p><a href="https://www.navarashtra.com/crime/beed-crime-perceived-lack-of-due-respect-at-the-wedding-and-a-demand-for-10-lakh-for-a-scorpio-car-married-woman-subjected-to-brutal-harassment-1268737.html">Beed Crime: लग्नात मानपान कमी, &#8216;स्कॉर्पिओ&#8217;साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ</a></p></blockquote>
<p><iframe loading="lazy" class="wp-embedded-content" sandbox="allow-scripts" security="restricted"  title="&#8220;Beed Crime: लग्नात मानपान कमी, &#8216;स्कॉर्पिओ&#8217;साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ&#8221; &#8212; Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War" src="https://www.navarashtra.com/crime/beed-crime-perceived-lack-of-due-respect-at-the-wedding-and-a-demand-for-10-lakh-for-a-scorpio-car-married-woman-subjected-to-brutal-harassment-1268737.html/embed#" data-secret="hMgRrC8V0F" width="500" height="282" frameborder="0" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no"></iframe></p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-sakinaka-man-falls-into-open-manhole-rescue-operation-underway-news-marathi-1268856.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:41:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:41:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Sakinaka-Manhole-Incident_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Monsoon Update]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Rain News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268856</guid>

					<description><![CDATA[मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, संबंधित व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Sakinaka-Manhole-Incident_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mumbai Sakinaka Man Falls Into Open Manhole Rescue Operation Underway News Marathi"     /></figure><ul>
<li>मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना</li>
<li>साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून मृत्यू</li>
<li>महापालिकेची पोलखोल</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Sakinaka Manhole Incident News Marathi :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mumbai">मुंबईत</a></span> गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.</span><p>अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर गुरुवारी (2 जुलै 2026) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला आहे. अस्लम शेख असे ५५ वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी यासंदर्भात माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करत होते.</p>
<h3>पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच</h3>
<p>मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दादर, प्रभादेवी, माटुंगा, सायन, अंधेरी, मुंब्रा, नालासोपारा, कळंबोलीसह अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अशा परिस्थितीत साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आता मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने पावसाळ्यातील सुरक्षाव्यवस्थेवर टीका होत आहे.</p>
<p>पावसात पाणी साचल्याने कार्यालयात जाणे अशक्य झाल्यामुळे अस्लम शेख घरी माघारी फिरण्याच्या तयारीत होते. यावेळी अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर असलेल्या सन्मान हॉटेलच्या समोर असलेल्या मॅनहोलजवळ आले असताना, पावसाच्या पाण्यामुळे त्यांना मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते एका उघड्या जागेत पडले. त्यानंतर ते वाहत जाऊन १० ते १५ फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलजवळ दिसले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/bombay-high-court-sikh-turban-helmet-exemption-not-based-on-religion-1268738.html"> हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा </a></span></p>
<h3>मॅनहोलचे झाकण उघडे असल्याची प्राथमिक माहिती</h3>
<p>प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मॅनहोलशी संबंधित काम सुरू असल्याने त्याचे झाकण उघडे होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उघडा मॅनहोल दिसून न आल्याने संबंधित व्यक्ती त्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.</p>
<h3>अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी</h3>
<p>घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष बचाव पथकाच्या मदतीने मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन तब्बल चार तासानंतर मृत्यू व्यक्तीला बाहेर काढण्यात आले.</p>
<h3>नागरिकांना सतर्कतेचे आवाहन</h3>
<p>मुंबईत पुढील काही दिवस <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mumbai-rain">मुसळधार पावसाचा</a></span> अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे, उघड्या मॅनहोलपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस" href="https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-politics-rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers-1268618.html"> <span class="color-red">Maharashtra Politics</span>: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sanjay Raut vs BJP: &#8216;ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू&#8221; संजय राऊतांचे थेट आव्हान</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/hand-over-the-ed-and-cbi-to-us-and-we-will-tear-the-bjp-into-ten-pieces-in-ten-minutes-sanjay-rauts-direct-challenge-1268812.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:11:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:11:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/sanjay-raut_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[CBI]]></category>
		<category><![CDATA[ED]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Political]]></category>
		<category><![CDATA[sanjay raut]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268812</guid>

					<description><![CDATA[संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला करत, सत्ता बदलताच अवघ्या १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तामिळनाडूत आमदार फोडण्यासाठी ३५ कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/sanjay-raut_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hand Over The Ed And Cbi To Us And We Will Tear The Bjp Into Ten Pieces In Ten Minutes Sanjay Rauts Direct Challenge"     /></figure><ul>
<li>&#8216;ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू&#8217;</li>
<li>संजय राऊतांचे थेट आव्हान</li>
<li>वाचा संपूर्ण बातमी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई:</strong> ठाकरे गटाचे नेते <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Sanjay-Raut">संजय राऊत (Sanjay Raut)</a></span> यांनी म्हटले आहे की, भाजप नेत्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून एक गोष्ट स्पष्ट होते: अशी वेळ येईल जेव्हा <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/PM-Narendra-modi">पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)</a> </span>आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) एकमेकांचेच लचके तोडण्यास टपलेले असतील. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी टिप्पणी केली की, भाजप सदस्यांना पक्ष फोडण्याचे जणू वेडच लागले आहे. भविष्यात, जेव्हा फोडण्यासाठी इतर कोणतेही पक्ष उरणार नाहीत, तेव्हा ते एकमेकांविरुद्धच उभे ठाकतील. राजकारणात अशी परिस्थिती स्वीकारार्ह मानली जाऊ शकत नाही.</span><p>त्यांनी तामिळनाडूतील राजकीय परिस्थितीचाही उल्लेख केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, तामिळनाडूमध्ये केवळ १-२ कोटींचा नव्हे, तर ३५ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. सरकार पाडण्याच्या उद्देशाने टीव्हीके (TVK) च्या १५ आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला गेला. जोपर्यंत एखादा पक्ष फोडण्यात त्यांना यश येत नाही, तोपर्यंत या लोकांना चैन पडत नाही किंवा झोपही लागत नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-on-bhausaheb-wakchaure-shirdi-mp-criticism-100-crore-allegation-1265757.html">‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा</a></span></p>
<p>शिवाय, राऊत म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहता अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला भावी पिढ्यांना सांगावे लागेल की या देशात एकेकाळी लोकशाही अस्तित्वात होती. त्यांनी लोकशाही पूर्णपणे मोडीत काढली आहे आणि तिच्या मूळ तत्त्वांवरच प्रहार केला आहे.</p>
<p>त्यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्ष भविष्यात अस्तित्वहीन ठरण्याचा धोका आहे, कारण भाजप त्यांना फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहे. त्यांनी ठामपणे जाहीर केले की, ज्या दिवशी भाजपची सत्ता जाईल आणि आमची बाजू सत्तेवर येईल, तेव्हा आम्ही याच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपचे दहा तुकडे करू आणि तेही अवघ्या दहा मिनिटांत. जर ईडी आणि सीबीआय आमच्या ताब्यात केवळ एका तासासाठीही दिल्या, तर हे घडायला वेळ लागणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-allegations-on-omraje-nimbalkar-dharashiv-rally-1265403.html">धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/nerul-electric-shock-case-mns-demands-fir-against-nmmc-officials-contractors-1268845.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 14:03:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 14:03:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Nerul_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[MNS]]></category>
		<category><![CDATA[Navi Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Nerul]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268845</guid>

					<description><![CDATA[नेरुळ एल.पी. नाका पुलाखाली साचलेल्या पावसाच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि देखभाल कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Nerul_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nerul Electric Shock Case Mns Demands Fir Against Nmmc Officials Contractors"     /></figure><ul>
<li>एल.पी. नाका करंट दुर्घटनेला राजकीय वळण</li>
<li>निष्काळजी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मनसेची मागणी</li>
<li>संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर FIRची मागणी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>सावन वैश्य / नवी मुंबई :</strong> नेरुळ एल.पी. नाका पुलाखाली पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या घटनेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील संबंधित अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि देखभाल कंत्राटदारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mns"> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने</a></span> केली आहे.</span><p>या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष तथा प्रवक्ते गजानन श्रीकृष्ण काळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मयूर भुजबळ यांना निवेदन सादर केले. निवेदनात या घटनेला संबंधित यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण म्हटले असून, सार्वजनिक ठिकाणी पथदिव्यांच्या विद्युत यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात झालेल्या हलगर्जीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/nerul-water-electrocution-two-school-girls-injured-lp-naka-bikaner-sweets-circle-mahavitaran-report-1268062.html">नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर</a></span></p>
<p>महावितरणने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार संबंधित पथदिवा, वीजजोडणी आणि आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची फौजदारी चौकशी करून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरील सदोष केबल, मीटर बॉक्स, विद्युत सुरक्षा उपकरणे, सीसीटीव्ही फुटेज, देखभाल नोंदी, सुरक्षा तपासणी अहवाल आणि कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे तातडीने जप्त करून वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याचीही मागणी मनसेने केली आहे.</p>
<p>दरम्यान, विजेचा धक्का लागलेल्या दोन्ही विद्यार्थिनींवर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून दिला आहे.</p>
<h3>नेमकं प्रकरण काय?</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/navi-mumbai">नवी मुंबईत</a></span> सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्याच रस्त्यावर एल.पी. ब्रिज खाली जवळील बिकानेर स्वीट्समोर इलेक्ट्रिक वायर तुटून शॉर्टसर्किट झालं. त्याचा झटका दोन स्कूटरवरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना लागला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="gs-title" dir="ltr" style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/8-km-traffic-jam-on-mumbai-nashik-highway-thousands-of-vehicles-stranded-for-hours-1268212.html/amp" target="_self" data-cturl="https://www.google.com/url" data-ctorig="https://www.navarashtra.com/maharashtra/8-km-traffic-jam-on-mumbai-nashik-highway-thousands-of-vehicles-stranded-for-hours-1268212.html/amp">Mumbai-Nashik Highway Traffic Jam: पावसाचा हाहाकार! मुंबई-नाशिक &#8230;</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/belgium-beat-senegal-historic-comeback-3-2-win-fifa-world-cup-2026-round-of-16-1268734.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:41:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:41:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/belgium_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Fifa]]></category>
		<category><![CDATA[Fifa World Cup]]></category>
		<category><![CDATA[Football Tournament]]></category>
		<category><![CDATA[Senegal]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268734</guid>

					<description><![CDATA[Belgium Beat Senegal In FIFA World Cup 2026 Round of 32: फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 32 मध्ये बेल्जियमने 2-0 च्या पिछाडीवरून अविश्वसनीय कमबॅक करत अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या क्षणी गोल करत सेनेगलवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह बेल्जियमने राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/belgium_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Belgium Beat Senegal Historic Comeback 3 2 Win Fifa World Cup 2026 Round Of 16"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>बेल्जियमचा थरारक विजय</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>2-0 च्या पिछाडीवरून ऐतिहासिक कमबॅक</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>अखेरच्या क्षणी सेनेगलचा पराभव</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/fifa-world-cup">फिफा विश्वचषक २०२६</a> च्या (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील राउंड ऑफ ३२ मध्ये बुधवारी (दि. १) एक असा सामना खेळला गेला, ज्याची गणना फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक आणि थरारक सामन्यांमध्ये केली जाईल. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही बेल्जियमने जोरदार कमबॅक केले. बेल्जियमने निर्धारित वेळेच्या शेवटच्या मिनिटांमध्ये दोन गोल करून सामना अतिरिक्त वेळेत नेला आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेच्या अगदी शेवटच्या सेकंदांमध्ये गोल करून सेनेगलला ३-२ ने पराभूत केले. या अविश्वसनीय विजयासह, बेल्जियमचा संघ स्पर्धेच्या &#8216;१६ संघांच्या फेरीत&#8217; पोहोचला आहे.</span><p><a style="color: #3366ff;" title="ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज" href="https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-ishan-kishan-world-no-1-abhishek-sharma-second-suryakumar-yadav-drop-1267874.html">ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज</a></p>
<h3>रोमेलू लुकाकूच्या गोलमुळे दमदार कमबॅक</h3>
<p style="text-align: justify;">बेल्जियमच्या ऐतिहासिक पुनरागमनाची सुरुवात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अनुभवी रोमेलू लुकाकूने ८६ व्या मिनिटाला एक शानदार गोल करून बेल्जियमला सामन्यात जिवंत ठेवले. ज्यानंतर युरी टिलेमन्सने युरी टिलेमन्सने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला आणि अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या स्टॉपेज टाइममध्ये विश्वचषक इतिहासातील सर्वात उशिरा गोल करून आपल्या संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फिफा विश्वचषकाच्या गेल्या ११ हंगामांच्या नॉकआउट इतिहासात, २ किंवा अधिक गोलांनी पिछाडीवर असूनही एखाद्या संघाने सामना जिंकण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे, बेल्जियमने यापूर्वी २०१८ च्या विश्वचषकात जपानविरुद्ध ही कामगिरी केली होती.</p>
<h3 style="text-align: justify;">सेनेगलने घेतली २-० अशी भक्कम आघाडी</h3>
<p style="text-align: justify;">सामन्यात एका क्षणी <a href="https://www.navarashtra.com/topic/senegal">सेनेगलचे</a> पूर्णपणे वर्चस्व असल्याचे दिसत होते. २४ व्या मिनिटाला, हबीब दियाराने एक शानदार गोल करून सेनेगलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, ५१ व्या मिनिटाला, इस्माईला सारने या विश्वचषकातील एक गोल केला. त्याने मौसा नियाखाटेकडून आलेला लांब पास छातीने नियंत्रित केला आणि बेल्जियमचा गोलकीपर थिबॉ कोर्तुआला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. २-० ने पिछाडीवर असताना, बेल्जियमच्या प्रशिक्षकाने ५६ व्या मिनिटाला केविन डी ब्रुयन आणि जेरेमी डोकू या स्टार खेळाडूंना बाहेर काढून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर गोलकीपर कोर्तुआने तीन शानदार डिफेन्स करून सेनेगलला आघाडी घेण्यापासून रोखले आणि बेल्जियमच्या आशा जिवंत ठेवल्या.</p>
<h3 style="text-align: justify;">विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा अखेरच्या क्षणी केलेला गोल</h3>
<p style="text-align: justify;">अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत असताना आणि सामना पेनल्टी शूटआऊटकडे जाईल असे वाटले. शेवटच्या काही सेकंदांमध्ये बॉक्सच्या आत एका बेल्जियन खेळाडूवर फाऊल झाला. व्हिडिओ रिव्ह्यू (VAR) नंतर, पंचांनी बेल्जियमच्या बाजूने पेनल्टी दिली. सेनेगलच्या खेळाडूंनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला. पेनल्टीच्या निर्णयामुळे सेनेगलचे खेळाडू इतके नाराज झाले होते की, बचावपटू पाथे सिसे निषेध म्हणून पेनल्टी स्पॉटवर आडवा झाला, ज्याला नंतर बाहेर काढण्यात आले. परंतु, अतिरिक्त वेळेच्या १२५ व्या मिनिटाला, युरी टिलेमन्सने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून बेल्जियमला ​​३-२ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात लांब अंतरावरून झालेला गोल आहे. बेल्जियम आता सोमवारी सिएटलमध्ये होणाऱ्या राऊंड ऑफ १६ मध्ये अमेरिका (USA) किंवा बोस्निया-हर्झेगोविना यांच्यापैकी एकाचा सामना करेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="KCA lifts ban: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार" href="https://www.navarashtra.com/sports/kerala-cricket-association-lift-ban-from-s-sreesanth-after-3-years-1267972.html"> <span class="color-red">KCA lifts ban</span>: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार? क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी &#8216;बंटी-बबली&#8217; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/the-police-have-arrested-a-husband-and-wife-who-were-robbing-homeowners-1268811.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:35:08 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:35:08 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/arrested-5_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[House Theft]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268811</guid>

					<description><![CDATA[भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/arrested-5_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="The Police Have Arrested A Husband And Wife Who Were Robbing Homeowners"     /></figure><p><strong>नाशिक</strong> : भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या &#8216;बंटी-बबली&#8217; म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पती-पत्नीला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने <a href="https://www.navarashtra.com/topic/arrested">अटक</a> केली आहे. या कारवाईत सुमारे २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब वाकचौरे (रा. विजयनगर, नाशिक) यांच्या घरातून २३ जून रोजी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये एका संशयित महिलेची हालचाल आढळून आली.</p>
<p>त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित महिलेची ओळख निश्चित केली. आधारकार्डच्या माहितीच्या आधारे आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बोईसर (जि. पालघर) येथून नवनीत मधुकर नाईक (वय ५६, रा. भांडुप, मुंबई) व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक (वय ४२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्यावेळच्या चोरीतील सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा माल, ज्याची सध्याची बाजारभावानुसार किंमत २१ लाख ११ हजार रुपये इतकी आहे, तो जप्त करण्यात आला. तसेच ८ मोबाईल फोन, एक लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.</p>
<p><strong>&#8216;बंटी-बबली&#8217; दाम्पत्य जेरबंद; अनेक गुन्हे उघडकीस</strong></p>
<p>तपासात धक्कादायक बाब समोर आली असून हे दोन्ही आरोपी पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांमध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. घर घेताना ते कोणताही अधिकृत भाडेकरार करत नसत. तसेच स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता किंवा खरी ओळखही देत नसत. काही दिवस घरमालकांचा विश्वास संपादन करून योग्य संधी साधत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पसार होत असत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना भाडेकरू ठेवताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आरोपींविरोधात अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळूज, भोर, बडनेरा, पोयनाड,, कोपरगाव, वाशी (मुंबई), सदर बाजार, छावणी, मालेगाव तालुका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आणखी अनेक घरफोड्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/brother-repeatedly-stabbed-right-in-front-of-his-sister-incident-in-chhatrapati-sambhaji-nagar-1263494.html">हे सुद्धा वाचा : बहिणीसमोरच भावावर चाकूने केले सपासप वार; कॉलेज परिसरात हल्ला झाल्याने एकच खळबळ</a></p>
<p>ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, अनिल गाढवे, मयूर पवार, योगेश शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भाडेकरूच्या आडून घरफोड्या करणाऱ्या या &#8216;बंटी-बबली&#8217; दाम्पत्याचा पर्दाफाश झाला असून, त्यांच्या अटकेमुळे राज्यातील आणखी अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; &#8216;या&#8217; ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/ahilyadevi-holkar-shetkari-karjmukti-yojana-2026-aadhaar-linking-pending-1268776.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:27:41 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:27:41 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-2026-07-02T132554.485_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[Chhatrapati Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268776</guid>

					<description><![CDATA[छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत १.८० लाख शेतकऱ्यांचे १६३२ कोटींचे कर्ज माफ झाले आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-2026-07-02T132554.485_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026 Aadhaar Linking Pending"     /></figure><ul>
<li>छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी</li>
<li>&#8216;या&#8217; ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!</li>
<li>वाचा संपूर्ण बातमी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी):</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/farmer">शेतकऱ्यांसाठी</a></span> शासनाने &#8216;पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६&#8217; जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार १७६ खातेदार कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास पात्र ठरले असून त्यांचे सगळ्यांचे मिळून १६३२ कोटी १२ लक्ष रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रियकृत, सहकारी बँकामार्फत कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम १६३२ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे. आधार संलग्नीकरणानंतर ही आकडेवारी बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेली आहे.</span><h3>खातेदारांनी तत्काळ आधार संलग्निकरण करावे</h3>
<p>आणखीन खातेदारांचे आधार संलग्निकरण व अन्य प्रक्रिया पार पडल्यावर या संख्येत वाढ होऊ शकते, असेही मोघे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अद्याप ७१२ खातेदार असे आहेत की ज्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यात बँक ऑफ इंडिया-१, बँक ऑफ बडोदा-४८४, बँक ऑफ महाराष्ट्र-१६२, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया-२, जिल्हा मध्यवर्ती बँक-५, महाराष्ट्र ग्रामिण बैंक-१२, स्टेट बैंक ऑफ इंडिया-४०, युनियन बैंक ऑफ इंडिया-६ असे एकूण ७१२ खातेदार आहेत. या खातेदारांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आधार संलग्निकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मोघे यांनी केले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/vaijapur-woman-labourer-electrocuted-to-death-due-to-msedcl-negligence-1267793.html">महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या</a></span></p>
<h3>७१२ जणांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित</h3>
<p>ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस अंतर्गत अदा केली जाईल. २०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांचा ओटीएस लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.</p>
<h3>काय आहेत निकष</h3>
<p>१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/rohit-pawars-elgar-agitation-temporarily-called-off-following-girish-mahajans-mediation-1265828.html"><span class="color-red">Rohit Pawar</span>: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>BrahMos:  UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार &#8216;किंगमेकर&#8217;? तज्ज्ञांचा मोठा खुलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/india-uae-brahmos-missile-deal-akash-teer-defense-export-saudi-pakistan-counter-balance-gulf-geopolitics-1268749.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:26:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:26:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/India-UAE-BrahMos-missile-deal-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[India UAE Trade]]></category>
		<category><![CDATA[UAE]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268749</guid>

					<description><![CDATA[भारत संयुक्त अरब अमिरातीला आपल्या अत्याधुनिक संरक्षण प्रणाली निर्यात करण्यासाठी प्रगत वाटाघाटी करत आहे, ज्यामध्ये सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाश तीर हवाई संरक्षण प्रणालीचा समावेश आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/India-UAE-BrahMos-missile-deal-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Uae Brahmos Missile Deal Akash Teer Defense Export Saudi Pakistan Counter Balance Gulf Geopolitics"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">ब्रह्मोस आणि आकाश तीरचा महाकरार</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">जागतिक संरक्षण बाजारात भारताचा दबदबा</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">सौदी-पाकिस्तान अक्षाला मूक प्रतिउत्तर</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="7">जागतिक संरक्षण क्षेत्रात आणि भू-राजकीय (Geopolitical) समीकरणांमध्ये भारताने एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक झेप घेतली आहे. भारत आता केवळ जगातील सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश राहिला नसून, तो जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्रे निर्यात करणारा महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अत्यंत विश्वासार्ह सूत्रांनी आणि रॉयटर्सच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, भारत सध्या संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आपले जगप्रसिद्ध &#8216;ब्रह्मोस&#8217; (BrahMos) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि &#8216;आकाश तीर&#8217; (Akash Teer) स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणाली निर्यात करण्यासाठी अत्यंत प्रगत पातळीवर वाटाघाटी करत आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून, यामुळे आखाती देशांमधील (Gulf Region) सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.</p>
<p data-path-to-node="8">ब्रह्मोस हे रशिया आणि भारताने संयुक्तपणे विकसित केलेले जगातील सर्वात घातक आणि वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट म्हणजेच &#8216;मॅक ३&#8217; (Mach 3) च्या गतीने प्रवास करते. हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र, पाणबुडी किंवा हवेतूनही अचूक मारा करण्यास सक्षम आहे. आखाती देशांमध्ये युएई हा संरक्षण उपकरणांचा अत्यंत चोखंदळ खरेदीदार मानला जातो. सध्या युएईकडे जगातील सर्वोत्तम अमेरिकन आणि युरोपियन संरक्षण प्रणाली उपलब्ध आहेत. अशा अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत युएईने भारताच्या ब्रह्मोस आणि आकाश तीर प्रणालीमध्ये दाखवलेला रस हा भारतीय शस्त्रास्त्रांची जागतिक गुणवत्ता आणि विश्वासार्हता सिद्ध करणारा आहे.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/panama-canal-history-indian-workers-bhag-singh-us-china-conflict-donald-trump-warning-france-failure-1268700.html">Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">भारताचा आत्मविश्वास वाढणार; &#8216;अ&#x200d;ॅक्ट ईस्ट, लिंक वेस्ट&#8217; धोरणाला बळ</b></h3>
<p data-path-to-node="10">भारतीय लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल ए. बी. शिवणे यांच्या मते, हा करार भारताच्या संरक्षण क्षेत्राचा आत्मविश्वास अभूतपूर्व पातळीवर वाढवणारा ठरेल. भारत हा नेहमीच शस्त्रे आयात करणारा देश म्हणून ओळखला गेला, परंतु आता हा करार भारताला एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून जागतिक नकाशावर स्थापित करेल. या करारामुळे केवळ अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होणार नाही, तर आखाती प्रदेशातील एका अत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारासोबत भारताचे संबंध कमालीचे घट्ट होतील. या कराराच्या माध्यमातून जगाला हा स्पष्ट संदेश जाईल की, भारताची संरक्षण प्रणाली केवळ कागदावर किंवा सरावापुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्ष युद्धात सिद्ध झालेली (War-Tested) आणि खरेदीयोग्य आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f1ee-1f1f3_V_png--1280x720-4g.webp" alt="🇮🇳" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f1e6-1f1ea_V_png--1280x720-4g.webp" alt="🇦🇪" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> India and the UAE are reportedly in talks for the BrahMos supersonic cruise missile and Akashteer air defence system.</p>
<p>The BrahMos would significantly enhance the UAE&#8217;s long-range precision strike capabilities while highlighting India&#8217;s emergence as a leading global defence… <a href="https://t.co/6uuboVwiV3">pic.twitter.com/6uuboVwiV3</a></p>
<p>— Asia Nexus (@nexusasian) <a href="https://x.com/nexusasian/status/2072201498684227682">July 1, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="11">अशोका विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक उदय चंद्र यांच्या मते, युएईसोबतचा हा संभाव्य करार मध्य-पूर्वेतील इतर देशांनाही (Middle East Countries) भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करू शकतो. युएई केवळ ब्रह्मोसच नाही, तर भारताची &#8216;आकाश&#8217; जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, &#8216;पिनाका&#8217; मल्टी-बॅरल रॉकेट प्रणाली, अचूक मार्गदर्शित शस्त्रे (Precision Guided Munitions) आणि सागरी सुरक्षेसाठी आधुनिक ड्रोन खरेदी करण्यातही स्वारस्य दाखवत आहे. भारताच्या &#8216;मेक इन इंडिया&#8217; (Make in India) कार्यक्रमासाठी आणि हिंद महासागराच्या दोन्ही बाजूला राजनैतिक संबंध मजबूत करणाऱ्या &#8216;अॅक्ट ईस्ट, लिंक वेस्ट&#8217; या परराष्ट्र धोरणाला गती देण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरणार आहे.</p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">सौदी-पाकिस्तान संरक्षण अक्षाला भारताचे थेट प्रतिउत्तर!</b></h3>
<p data-path-to-node="13">या महाकराराचा सर्वात मोठा सामरिक फटका सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या देशांना बसणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर संजय अय्यर यांनी स्पष्ट केले की, युएईसोबत सुरू असलेली ही वाटाघाटी भारताच्या पूर्वेकडील फिलिपिन्स किंवा व्हिएतनामसोबत झालेल्या करारांपेक्षा खूप मोठी आणि अत्यंत गंभीर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नुकतेच संपलेले इराण युद्ध. इराणला लक्ष्य केल्यानंतर आखाती देशांमध्ये, विशेषतः अबुधाबीमध्ये आपल्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. युएईला आता आपल्या हवाई सुरक्षेसाठी केवळ वॉशिंग्टन (अमेरिका) किंवा पॅरिस (फ्रान्स) वर अवलंबून राहायचे नाही. त्यांना त्यांच्या पुरवठादारांमध्ये विविधता आणि सामरिक स्वातंत्र्य हवे आहे.</p>
<p data-path-to-node="14">ब्रिगेडियर अय्यर यांच्या मते, हा करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या गुप्त संरक्षण कराराला भारताचे एक &#8216;मूक प्रतिसंतुलन&#8217; (Silent Counter-Balance) आहे. सौदी आणि पाकिस्तानच्या वाढत्या लष्करी जवळीकीवर नवी दिल्लीचे बारीक लक्ष आहे. अशा परिस्थितीत युएईला ब्रह्मोससारखे आक्रमक शस्त्र देऊन भारताने या संपूर्ण क्षेत्रातील शक्ती संतुलन (Balance of Power) आपल्या बाजूने झुकवले आहे. यामुळे आखाती देशांमधील बहुध्रुवीय संरक्षण बाजारपेठेची सुरुवात होईल, जिथे भारताचा दबदबा सर्वाधिक असेल.</p>
<p data-path-to-node="14"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/japan-pm-sanae-takaichi-india-visit-16th-annual-summit-modi-meeting-indo-pacific-defence-energy-resilience-1268576.html">Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="15"><b data-path-to-node="15" data-index-in-node="0">संरक्षण निर्यातीत भारताचा नवा विक्रम</b></h3>
<p data-path-to-node="16">भारताने यापूर्वी २०२४ मध्ये फिलिपिन्ससोबत ३७५ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा ब्रह्मोस करार यशस्वीपणे पूर्ण केला आहे, तर व्हिएतनामसोबतही ६२९ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण संरक्षण निर्यात वार्षिक तुलनेत तब्बल ६२.६६ टक्क्यांनी वाढून ४.११ अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.</p>
<p data-path-to-node="17">प्राध्यापक उदय चंद्र यांच्या मते, संभाव्य जागतिक खरेदीदारांना स्वस्त किंमत आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता यांचे आकर्षक संयोजन देणे भारतासाठी फायदेशीर ठरत आहे. महागडी लढाऊ विमाने किंवा मोठ्या युद्धनौकांच्या बाजारपेठेत उतरण्याऐवजी, मध्यम-किंमतीच्या परंतु अत्यंत घातक असणाऱ्या क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रणालीच्या विभागात स्पर्धा करणे भारतासाठी सोपे आणि फायदेशीर आहे. शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेसोबतच भारताकडून दिले जाणारे प्रशिक्षण, देखभाल (Maintenance) आणि विश्वसनीय वितरण यामुळे जगाचा भारतावरील विश्वास सातत्याने वाढत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एकेकाळचे &#8216;जय-वीरू&#8217; आज भिडणार! Ronaldo की Modric? फुटबॉल चाहत्यांसाठी असणार पर्वणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/today-knockout-match-ronaldo-vs-modric-in-fifa-world-cup-2026-1268733.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:27:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:27:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T132202.016_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Cristiano Ronaldo]]></category>
		<category><![CDATA[Fifa World Cup]]></category>
		<category><![CDATA[Football Tournament]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268733</guid>

					<description><![CDATA[मैदानात एकमेकांना सहकार्य करणारे हे दोन जिवलग मित्र आपापल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि 'फिफा वर्ल्ड कप' जिंकण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत  भिडणार आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T132202.016_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Today Knockout Match Ronaldo Vs Modric In Fifa World Cup 2026"     /></figure><ul>
<li><strong><em>फिफा वर्ल्ड कप २०२६ ची बाद फेरी </em></strong></li>
<li><strong><em>ख्रिस्तियानो रोनाल्डो व लुका मोड्रिक येणार आमनेसामने</em></strong></li>
<li><strong><em>सर्वात मोठे आणि दिग्गज खेळाडू आमनेसामने<br />
</em><em><br />
</em></strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Fifa World Cup 2026:</strong> सध्या<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/fifa-world-cup"> फिफा वर्ल्डकप</a></strong></span> 2026 चा थरार सुरू आहे. आज राऊंड ऑफ 32 च्या बाद फेरीत दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. कॅनडातील टोरंटो येथील &#8216;बीएमओ फील्ड&#8217; या स्टेडियमवर युरोपमधील दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आज फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आजचा सामना अत्यंत महत्वाचा आसल्याने दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमनेसामने येणारे दोन्ही खेळाडू.</span><p>पोर्तुगालचा स्टार खेळाडू <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cristiano-ronaldo">ख्रिस्तियानो रोनाल्डो</a></strong></span> ४१ वर्षांचा आहे. तर क्रोएशियाचा मुख्य मिडफिल्डर लुका मोड्रिक ४० वर्षांचा आहे. एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही महानायकांसाठी आपला हा ६ वा वर्ल्ड कप असून, कदाचित हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्ड कप सामना ठरू शकतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुका मोड्रिक यांनी स्पॅनिश क्लब &#8216;रियल माद्रिद&#8217;साठी एकत्र खेळताना ६ मोसमात तब्बल ४ युरोपियन चॅम्पियन्स लीग जेतेपदे जिंकली आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/kylian-mbappe-world-record-breaks-88-year-record-france-vs-sweden-scored-10-goals-fifa-world-cup-2026-1267704.html">Kylian Mbappe Record: एम्बाप्पेचा विश्वविक्रम! 88 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास, मेस्सीचा विक्रमही धोक्यात</a></strong></span></p>
<p><strong>सामना कधी सुरू होणार?</strong></p>
<p><strong>तारीख:</strong> ३ जुलै २०२६</p>
<p><strong>वेळ:</strong> पहाटे ४:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)</p>
<p><strong>स्थान:</strong> टोरंटो स्टेडियम , कॅनडा.</p>
<p>मैदानात एकमेकांना सहकार्य करणारे हे दोन जिवलग मित्र आपापल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि &#8216;फिफा वर्ल्ड कप&#8217; जिंकण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत  भिडणार आहेत. रोनाल्डोने उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन शानदार गोल करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/fifa-world-cup-2026-mexico-defeated-ecuador-in-knockouts-made-history-after-40-years-1267445.html">MEX vs ECU: 40 वर्षानंतर रचला इतिहास, मेक्सिकोने एक्वाडोरला नॉकआऊटमध्ये हरवलं</a></strong></span></p>
<p><strong>मेस्सीचा विक्रमही धोक्यात</p>
<p></strong>फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये फ्रान्सने स्वीडनला ३-० ने पराभूत करून अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयपेक्षा अधिक चर्चा कर्णधार किलियन एम्बाप्पेची झाली. दोन गोल करून, त्याने केवळ संघाला सहज विजय मिळवून दिला नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात जवळपास नऊ दशकांपासून अबाधित असलेला एक विक्रमही प्रस्थापित केला. कर्णधार किलियन एम्बाप्पेने या सामन्यात दोन गोल करून १० गोलांसह फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आणि ब्राझीलचे महान खेळाडू लिओनिडोस यांचा ८८ वर्षे जुना विक्रम मोडला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात&#8230; पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/best-places-to-visit-in-maharashtra-during-monsoon-travel-news-in-marathi-1268767.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:25:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:25:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Monsoon]]></category>
		<category><![CDATA[tourism]]></category>
		<category><![CDATA[travel news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268767</guid>

					<description><![CDATA[Travel News : पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील डोंगरदऱ्या, धबधबे आणि हिरवाईने नटलेली पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागतात. जर तुम्हीही या मॉन्सूनमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर ही ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Best Places To Visit In Maharashtra During Monsoon Travel News In Marathi"     /></figure><ul>
<li>पावसाळ्यात भेट द्यावी अशी महाराष्ट्रातील ६ निसर्गरम्य ठिकाणे.</li>
<li>धुकं, धबधबे आणि हिरवाईचा मनमुराद आनंद घेण्याची संधी.</li>
<li>वीकेंड ट्रिप किंवा वन-डे आउटिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स.</li>
</ul><span class="bullet-text">करड्या रंगाचे ढग दाटून येताच तहानलेली जमिन <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/monsoon">पावसांच्या</a> </span>सरीने अगदी ओलिचिंब होऊन जाते. निसर्ग धो-धो पाऊस अंगावर झेलत असताना पर्यटकांना भटकंतीचे वेड लागते. मग अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात चार सुखाचे क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात सहा सर्वोत्तम ठिकाणे आहेत. जून महिन्यात पावसाची चाहुल लागताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दाटून येणारे ढग, घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करतात. तुडुंब भरुन वाहणाऱ्या नद्या, डोंगरमाथ्यावरुन वाहणारे धबधबे, घनदाट जंगलांमध्ये पसरलेली हिरवळ चादर आणि निसर्गाची किमया डोळ्यांना थक्क करते.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/best-monsoon-road-trip-routes-in-maharashtra-lonavala-tamhini-amboli-varandha-kasara-1263064.html"><strong>पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन</strong></a></span></p>
<p><strong>१) जव्हार</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268790" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-8-1_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>पालघर जिल्ह्यात वसलेले जव्हार हे ठिकाण महाराष्ट्रातील ‘दार्जिलिंग’ म्हणून ओळखले जाते. बहुदा या ठिकाणाबाबत फार कमी पर्यटकांना माहिती आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाय जव्हारला आदिवासी सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. या परिसरातील शांतता पर्यटकांच्या मनाला स्पर्श करुन जाते. येथील ५०० फुटांपेक्षा अधिक उंचीवरुन कोसळणारा दाभोसा धबधबा राज्यातील उंच धबधब्यांपैकी एक आहे. हाच धबधबा जव्हारचे मुख्य आकर्षण आहे. पावसाची चाहुल लागताच शांतता आणि नैसर्गिक सानिध्यात राहण्याच्या उद्देशाने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या भागातील डोंगररांगांमध्ये वारली समुदाय पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहे. गावातील घरांच्या मातीच्या भिंतींवर पांढऱ्या रंगाने रेखाटलेली भौमितिक वारली चित्रकला त्यांच्या समृद्ध कलाकुसरीची साक्ष देतात.</p>
<p><strong>२)चिखलदरा</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268791" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-9-1_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>सातपुडा पर्वतरांगांमध्ये बहरलेले चिखलदरा महाराष्ट्रातील एकमेव कॉफीचे उत्पादन घेणारे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १,११८ मीटर उंचीवर वसलेला हा भाग म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या मुख्य गर्दीपासून दूर असल्यामुळे येथील शांत आणि निवांत वातावरण मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. जून महिन्यात निसर्गाने साद घालताच कॉफीच्या बागांनी नटलेला हा परिसर अधिकच नयनरम्य आणि विलोभनीय दिसतो. चिखलदरा जवळच असलेला मेळघाट व्याघ्रप्रकल्प सकाळच्या डोंगर-दऱ्यांच्या दाट धुक्यांमध्ये हरवून जातो. हे निसर्गाचे एक अनोखे रुप पाहणे म्हणजे स्वर्गसुखच आहे. तसेच घनदाट जंगलामधून झेपावणाऱ्या भीमकुंड धबधब्याचे रुप अनुभवण्यासारखे आहे. प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या या धबधब्याच्या सानिध्यात असताना प्रत्येकाच्या ओठांवरील शब्दच हरवून जातात.</p>
<p><strong>३)माथेरान</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268792" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-11_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>वाहनांच्या गजबजाटापासून दूर असलेले भारतातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. जून महिन्यात या ठिकाणाचे सौंदर्य अधिकच बहरते. दाट धुक्याची चादर पसरलेल्या घनदाट जंगलामधून मार्ग काढत टॉय ट्रेन जेव्हा धावते तेव्हा निसर्गाचे मनमोहक रुप अनुभवायला मिळते. लाल मातीचे रस्ते निवांत शांततेत विसावलेले बघताना मन बहरुन जाते. इको पॉईंट, पॅनोरमा पॉईंट आणि मंकी पॉईंट यांसारखी प्रसिद्ध प्रेक्षणीय ठिकाणे धुक्यामध्ये हरवून जातात. पण मजेशीर गोष्ट म्हणजे, निसर्गाचा हाच लपंडाव मनाला सर्वाधिक भुरळ पाडतो. डोळ्यांना दरीचे विस्तीर्ण रूप गवसण्यापूर्वीच तिचा आवाज आपल्या कानावर पडतो. पावसाळ्याच्या संथ लयीत हरवलेल्या या ठिकाणाकडे मन भरुन बघत असताना निसर्गाप्रती एक कृतज्ञतेची भावना दाटून येते.</p>
<p><strong>४)कोयनानगर</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268794" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-12_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>निवांत पर्यटन (Slow Tourism) या आधुनिक संकल्पनेचा पर्यटकांना परिचय होण्यापूर्वीच कोयना नगरमध्ये संथ आणि निवांत क्षण अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात अनुभवता येत आहेत. कोयना धरणाच्या आधारे निर्माण झालेल्या विस्तीर्ण शिवसागर तलावाच्या शेजारी वसलेले सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रात येते. हेच लक्षात घेऊन येथे जाणीवपूर्वक आणि गरजेनुसारच विकास मर्यादित ठेवण्यात आला आहे. जूनमध्ये पावसाचा जोर वाढत असताना येथील वनराईला नवा बहर येतो. दिवसागणिक जंगल अधिकच घनदाट रूप धारण करते. वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसागर तलावामधून बोटीने प्रवास करण्याचा अनुभव म्हणजे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. या प्रवासादरम्यान किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची उत्सुकता आणखीनच वाढते.</p>
<p><strong>५)माळशेजघाट</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268795" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-13_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>महाराष्ट्रातील पावसाळा अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेचा प्रवास जितका सुंदर वाटतो, तितकाच माळशेज घाटही मनाला भुरळ पाडतो. या दिवसांमध्ये माळशेज घाटात जाणे म्हणजे निसर्गाच्या पानावर उमटलेली एक कविता अनुभवण्यासारखे आहे. डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे घाटात पांढऱ्याशुभ्र चादरीसारखे भासतात. तसेच या ठिकाणाजवळच असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयामध्ये कधीकधी फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शनही घडते. चहूबाजूंनी दाट धुक्यामध्ये हरवलेल्या माळशेज घाटाचे रूप न्याहाळताना मन प्रसन्न होते. जवळच असलेला हरिश्चंद्रगड अनुभवी गिर्यारोहकांना साद घालतो. तसेच फक्त पावसात उभे राहून जगण्याचा निखळ आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांना हा घाट आपलेसे करतो.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-dark-tourism-lohagad-fort-ketan-agarwal-murder-case-sparks-tourist-interest-1268373.html"><strong> लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?</strong> </a></span></p>
<p><strong>६)आंबोली</strong></p>
<p><img loading="lazy" decoding="async" class="alignnone size-medium wp-image-1268797" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14-425x240_V_jpg--1280x720-4g.webp" alt="" width="425" height="240" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14-768x432_V_jpg 768w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-14_V_jpg 1280w" sizes="auto, (max-width: 425px) 100vw, 425px" /></p>
<p>महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या दक्षिण टोकाला वसलेले आंबोली हे खूप सुंदर पण अजूनही पर्यटकांच्या नजरेआड असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळातही येथील धबधबे आणि प्रेक्षणीय ठिकाणे एका नवीन प्रवासाचा अनुभव देतात. आंबोली घाटात सह्याद्रीतील सर्वात जास्त पाऊस पडतो. येथील जंगलात अतिशय दुर्मिळ असा &#8216;आंबोली बुश फ्रॉग&#8217; हा बेडूक आढळतो. निसर्गप्रेमी आणि वन्यजीव संशोधकांसाठी हे ठिकाण खऱ्या अर्थाने मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण परिसरात पसरलेली दाट धुक्यांची चादर, छोटे-मोठे धबधबे आणि बेडकांचे एकाच सुरात ओरडणे पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. आंबोली म्हणजे महाराष्ट्रातील पावसाळ्याचे सर्वात सुंदर आणि देखणे रुप आहे.</p>
<p>पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रभर भटकंती करत असताना अनेक गोष्टी साद घालतात. धो-धो पावसात भिजण्याची, प्रवासातील विलंबाचा आनंद लुटण्याची, नव्या वाटांवरुन प्रवास करण्याची, कधीतरी एखाद्या ढाब्यावर थांबून चहा पिण्याची, कुठेही पोहोचण्याची घाई नसताना वेळेचे भान विसरुन विसावण्याची तुमची तयारी असायला हवी. शेवटी हाच प्रवासाचा सर्वात सुंदर अनुभव आहे, हेच खरे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/why-do-onions-develop-black-layers-beware-black-mold-may-pose-serious-health-risks-to-the-kidneys-and-liver-1268676.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:21:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:21:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-14-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[liver care]]></category>
		<category><![CDATA[onion]]></category>
		<category><![CDATA[side effect]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268676</guid>

					<description><![CDATA[कांद्यावरील काळा थर शरीरासाठी जीवघेणा ठरतो. काळ्या थराचे वारंवार सेवन केल्यास किडनी आणि लिव्हरसबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-14-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Why Do Onions Develop Black Layers Beware Black Mold May Pose Serious Health Risks To The Kidneys And Liver"     /></figure><p><em>कांद्याचे सेवन करण्याचे फायदे?</em><br />
<em>कांद्यावर काळे थर का येतात?</em><br />
<em>काळा थर असलेला कांदा खाल्ल्यास लिव्हर खराब होते का?</em></p>
<p>भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. जेवणात जर कांदा नसेल तर पदार्थाला अजिबात चव लागत नाही. भाजी, आमटी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवताना कांद्याचा आवर्जून वापर केला जातो. बाजारातून एकदा किलोभर कांदे विकत आणले जातात. विकत आणलेले कांदे प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा काहींना फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. पण फ्रिजमध्ये ठेवलेला कांदा शरीरासाठी अजिबात चांगला नाही. कांदा सोलल्यानंतर काहीवेळा काळ्या रंगाचा थर दिसून येतो. अशावेळी कांदा पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच त्याचा वापर जेवणासाठी करतात. कांद्यावर असलेला काळा थर पाहून अनेक लोक दुर्लक्ष करतात.<strong>(फोटो सौजन्य – istock)</strong></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी" href="https://www.navarashtra.com/lifestyle/got-soaked-in-heavy-rain-follow-these-essential-body-care-tips-to-stay-healthy-and-reduce-the-risk-of-illness-1268348.html"><strong> मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी</strong> </a></span></p>
<p>कांद्यामधील गडद काळा थर किंवा रेषा निरुपद्रवी वाटतात, पण यामुळे लिव्हर आणि किडनीचे गंभीर नुकसान होते. कांद्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगांमुळे, विशेषतः लिव्हरच्या कार्याला मदत करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण गडद रंगाचा काळा थर कांद्यावर असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण आहे. याला ॲस्परजिलस नायजर असे म्हंटले जाते. ही बुरशी यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक मायकोटॉक्सिन्स तयार करू शकते. त्यामुळे कांद्यावर असलेला काळा थर पाहून दुर्लक्ष न करता कांदा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून नंतरच वापरावा. चला तर जाणून घेऊया कांद्यावर काळा थर कशामुळे तयार होतो? कांद्यावरील काळ्या थराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम.</p>
<p>जर्नल ऑफ डायबेटिस अँड मेटाबोलिक डिसऑर्डर्स&#8217; मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजसारख्या यकृताच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. स्वच्छ आणि भेसळ नसलेल्या कांद्याचे शरीराला फायदे होतात, अन्यथा कांदा शरीरासाठी घातक ठरतो. वारंवार काळा पडलेला किंवा बुरशी आलेला कांदा खाल्ल्याने लिव्हरमध्ये विषारी घटक तयार होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हरचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. किचनमध्ये जेवण बनवताना जर कांद्याचा रंग बदललेला असेल किंवा कांदा मऊ होऊन उग्र वास येत असेल तर कांद्याचा वापर अजिबात करू नका.</p>
<h3>कांद्यावर काळे थर का येतात?</h3>
<p>कांद्यावरील काळा थर सहसा बुरशीजन्य संसर्गामुळे येतो. ॲस्परजिलस नायजर ही एक बुरशी उष्ण आणि दमट परिस्थितीत वाढते आणि वाढीच्या काळात किंवा साठवणुकीदरम्यान कांद्यांना संक्रमित करू शकते. कांद्यावरील काळे डाग सगळ्यात आधी बाहेरील सालीवर येतात. त्यानंतर हळूहळू आतील कांद्यावर जमा होण्यास सुरुवात होते. योग्य साठवणूक आणि हाताळणीमुळे कांद्यांना बुरशी जन्य संसर्गापासून वाचवू शकता. काळे पापुद्रे असलेले कांदे खाल्ल्यास शरीरात मायकोटॉक्सिन्स प्रवेश करतात. हे विषारी घटक अयोग्यरित्या साठवलेल्या किंवा खराब झालेल्या कांद्यांमध्ये वाढणाऱ्या विशिष्ट बुरशीमुळे तयार होतात. वारंवार बुरशी जन्य कांद्याचे सेवन केल्यास यकृताचे आजार, पचनाच्या समस्या आणि इतर गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.</p>
<p><a title="पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात" href="https://www.navarashtra.com/lifestyle/monsoon-fruits-vegetables-storage-tips-keep-fresh-longer-1268231.html"><strong> पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात? ताज्या ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स</strong> </a></p>
<h3>काळे पडलेले किंवा बुरशी लागलेले कांदे कसे ओळखावेत:</h3>
<p>बाहेरील किंवा आतील थरांवर काळे किंवा गडद पट्टे<br />
कांदा मऊ पडून जाणे<br />
कुबट किंवा आंबट वास<br />
सामान्य पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाच्या मांसाव्यतिरिक्त असामान्य रंग बदल दिसून येणे</p>
<h3>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते &#8216;ही&#8217; मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/investigation-faces-a-challenge-due-to-the-absence-of-eyewitnesses-in-ketan-agrawal-case-1268739.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:18:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:18:14 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Ketan-Agrawal-murder-case_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal Murder Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268739</guid>

					<description><![CDATA[या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने संपूर्ण तपास परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Ketan-Agrawal-murder-case_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Investigation Faces A Challenge Due To The Absence Of Eyewitnesses In Ketan Agrawal Case"     /></figure><p><strong>पुणे :</strong> <a href="https://www.navarashtra.com/topic/ketan-agrawal-murder-case"><span style="color: #3366ff;">केतन अग्रवाल हत्ये</span></a>प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात पुणे पोलिसांसमोर ठोस पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, न्यायालयात खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडून अत्यंत काळजीपूर्वक आरोपपत्र तयार केले जात आहे.</p>
<p>तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने संपूर्ण तपास परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेला कोणीही प्रत्यक्ष पाहिले नसल्याने प्रत्येक पुरावा कायदेशीरदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. मेघालयातील चर्चित सोनम रघुवंशी हत्याप्रकरणात अटक प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे आरोपीला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची बाब लक्षात घेऊन पुणे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. अशा प्रकारच्या कायदेशीर त्रुटी टाळण्यासाठी सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.</p>
<p>दरम्यान, केतनचा मोबाईल काही काळ सिया गोयलकडे होता. नंतर तो अग्रवाल कुटुंबीयांकडे परत देण्यात आला. या मोबाईलमधील माहितीचा तपासात महत्त्वाचा वापर होण्याची शक्यता आहे. बुधवारी पोलिसांनी सहआरोपी चेतन चौधरीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (रिकन्स्ट्रक्शन) केली. या कारवाईत हत्येचा कट आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.</p>
<p><strong>राजस्थान कनेक्शनही चर्चेत</strong></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">पुण्यातील</a> केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा पोलिसांचा संशय असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबतही नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, चेतनच्या जोधपूरमधील मित्रांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील राजस्थान कनेक्शन चर्चेत आले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-ketans-mobile-was-with-siya-before-he-was-pushed-into-the-valley-major-revelation-in-police-investigation-1268502.html"><strong>Ketan Agrawal Muder Case : दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/is-canada-education-degree-worth-it-indian-students-job-struggle-pgwp-rules-1268731.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:17:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:17:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/canada_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Canada]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[Skill Development]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268731</guid>

					<description><![CDATA[Canada Education System: कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करूनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी का येत आहेत? जाणून घ्या पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिटचे (PGWP) नवे नियम आणि भारत-कॅनडाच्या शिक्षण पद्धतीमधील मोठा फरक.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/canada_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Is Canada Education Degree Worth It Indian Students Job Struggle Pgwp Rules"     /></figure><p>Reality of Canada Education &amp; Jobs:  शिक्षणाचा विचार केला तर कॅनडा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीमध्ये राहिला आहे. सध्या तेथे ४ लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि डिप्लोमा यांसारखे अनेक कोर्सेस उपलब्ध असण्यासोबतच, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे काम करण्याची संधीही मिळते. मात्र, गेल्या काही काळापासून कॅनडात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.</p>
<p>अशा परिस्थितीत, कॅनडाची पदवी खरोखरच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनवते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचे उत्तर कॅनडामध्ये शिक्षण घेतलेल्या सार्थक या भारतीय विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवावरून दिले आहे.</p>
<h3>PGWP (पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट) चे नियम काय आहेत?</h3>
<p>कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना &#8216;पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट&#8217; (PGWP) अंतर्गत काम करण्याची संधी मिळते. यासाठी विद्यार्थ्याचा कोर्स मान्यताप्राप्त डीएलआयमधून किमान ८ महिन्यांचा असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी &#8216;CLB 7&#8217; आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी &#8216;CLB 5&#8217; या पातळीचा भाषा स्कोअर (Language Score) अनिवार्य आहे.</p>
<p>कोर्स पूर्ण झाल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यापासून १८० दिवसांच्या आत PGWP साठी अर्ज करावा लागतो. ८ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या कोर्ससाठी तितक्याच कालावधीचे वर्क परमिट मिळते, तर मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल ३ वर्षांचे PGWP मिळू शकते. या परमिटच्या आधारे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात नोकरी करू शकतात.</p>
<h3>भारत आणि कॅनडाच्या शिक्षण पद्धतीत काय फरक आहे?</h3>
<p>सार्थक ऑगस्ट २०२३ मध्ये कॅनडाला गेला होता. त्याने आधी ओंटारियो येथे बिझनेस मॅनेजमेंट आणि नंतर कोनेस्टोगा कॉलेजमधून &#8216;सप्लाय चेन मॅनेजमेंट&#8217;चे शिक्षण घेतले. सध्या तो एका कंपनीत सिझनल टीम मेंबर म्हणून काम करत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/iit-delhi-dropout-joins-microsoft-skills-vs-degree-ai-era-gen-z-1268586.html">Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?</a></strong></span></p>
<p>त्याच्या अनुभवानुसार, भारत आणि कॅनडामधील शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे. भारतात शिक्षण अधिक पद्धतशीर आणि शिक्षकांवर केंद्रित असते, जिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवले जाते. याउलट, कॅनडामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः रिसर्च करणे, विषय समजून घेणे आणि क्लासरूमच्या बाहेरही शिकण्यासाठी पुढाकार घेतात.</p>
<h3>कॅनडाची पदवी खरोखरच फायदेशीर आहे का?</h3>
<p>सार्थकचे असे मत आहे की, जर एखादा विद्यार्थी केवळ परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करत असेल, तर त्याला कॅनडाच्या शिक्षण पद्धतीचा पूर्ण फायदा घेता येणार नाही. परंतु, जे विद्यार्थी नवीन कौशल्ये (Skills) शिकण्यास, विषय सखोल समजून घेण्यास आणि स्वतः मेहनत घेण्यास तयार असतात, त्यांना येथील प्राध्यापकांचे पूर्ण सहकार्य लाभते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/neet-2026-reform-parliamentary-committee-separate-exams-mbbs-ayush-nursing-1268698.html">NEET 2026 Reforms: NEET परीक्षा आता अभ्यासक्रमानुसार वेगळी होणार? स्वतंत्र परीक्षेबाबत संसदीय समितीचा मोठा सल्ला काय?</a></strong></span></p>
<p>कॅनडामधील बहुतांश कोर्सेस हे इंडस्ट्रीच्या गरजांनुसार डिझाईन केलेले असतात, पण यश त्याच विद्यार्थ्याला मिळते जो अभ्यासासोबतच आपल्या कौशल्यांवर आणि अनुभवावर सातत्याने काम करतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Beed Crime: लग्नात मानपान कमी, &#8216;स्कॉर्पिओ&#8217;साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/beed-crime-perceived-lack-of-due-respect-at-the-wedding-and-a-demand-for-10-lakh-for-a-scorpio-car-married-woman-subjected-to-brutal-harassment-1268737.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:17:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:17:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Navarashtra-2026-07-02T132158.168_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Beed]]></category>
		<category><![CDATA[Beed Crime]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268737</guid>

					<description><![CDATA[बीडच्या परळीत लग्नात योग्य मानपान न केल्याचा ठपका ठेवत विवाहितेकडे माहेरहून स्कॉर्पिओ गाडी खरेदीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Navarashtra-2026-07-02T132158.168_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Beed Crime Perceived Lack Of Due Respect At The Wedding And A Demand For 10 Lakh For A Scorpio Car Married Woman Subjected To Brutal Harassment"     /></figure><ul>
<li>लग्नातील मानपानाचे कारण देत विवाहितेकडे स्कॉर्पिओसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.</li>
<li>मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप.</li>
<li>पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरे, नणंद, नंदावा आणि सवतीवर गुन्हा दाखल.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>बीड:</strong> <a href="https://www.navarashtra.com/crime/beed-crime-bribery-racket-busted-in-beed-three-arrested-while-accepting-a-13000-bribe-to-issue-a-money-lending-license-1267297.html/amp">बीड</a> येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात मानपानात कमी आणि माहेरहून &#8216;स्कॉर्पिओ&#8217; (Scorpio) गाडी आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने विवाहितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.</span><p style="text-align: justify"><strong>काय नेमकं प्रकरण?</strong></p>
<p style="text-align: justify">या प्रकरणातील पीडित विवाहितेची नाव पूनम आडे असे आहे. पूनमचे विवाह वंजारवाडी (ता. सोनपेठ) येथील बालाजी आडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी लग्नातील मानपानाचे कारण पुढे करत छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांनी पूनम यांच्याकडे माहेरून &#8216;स्कॉर्पिओ&#8217; गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनतर आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.</p>
<p><a title="Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या" href="https://www.navarashtra.com/crime/gujarat-crime-believed-spouse-was-a-woman-for-three-years-murdered-by-bludgeoning-with-a-stone-upon-discovering-the-partner-was-actually-a-man-1268582.html"> <span class="color-red">Gujarat Crime</span>: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या </a></p>
<p style="text-align: justify"><strong>गुन्हा दाखल</strong></p>
<p style="text-align: justify">पूनम या छळाला कंटाळली आणि अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात [पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे पती आणि सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे,नणंद शांता बालू जाधव, नंदावा बालू शंकर जाधव आणि सवत मनीषा बालाजी आडे(सर्व राहणार वंजारवाडी, ता.सोनपेठ) यांच्याविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमान्वये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.</p>
<p style="text-align: justify"><strong>विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन</strong></p>
<p>बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सर्व आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. आंदोलनस्थळी गावकऱ्यांनीही ठिय्या देत कुटुंबाला पाठिंबा दिला. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.</p>
<p><a title="Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!" href="https://www.navarashtra.com/crime/nashik-shalarth-id-scam-nitin-upasani-nitin-bachhav-sit-chargesheet-1268684.html"> <span class="color-red">Shalarth ID Scam</span>: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन! </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/the-distribution-of-kunbi-caste-certificates-is-proceeding-rapidly-in-marathwada-1268736.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:17:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:17:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/kunbi_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[Manoj Jarange Patil]]></category>
		<category><![CDATA[maratha aarkshan]]></category>
		<category><![CDATA[Maratha Reservation]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268736</guid>

					<description><![CDATA[मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख ४ हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ लाख ४ हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/kunbi_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="The Distribution Of Kunbi Caste Certificates Is Proceeding Rapidly In Marathwada"     /></figure><p><strong>छत्रपती संभाजीनगर</strong> : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख ४ हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ लाख ४ हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर ४३० अर्ज नामंजूर करण्यात आले असून १६० अर्ज प्रलंबित आहेत. यात बीड जिल्हा अव्वल आहे तर <a href="https://www.navarashtra.com/topic/chhatrapati-sambhaji-nagar">संभाजीनगरात</a> २४ हजार ४३१ कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.</p>
<p>&nbsp;</p>
<p>मराठा कुणबी आरक्षणप्रश्नी नेमण्यात आलेल्या न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने मंगळवारी मराठवाड्‌यातील मराठा कुणबी ही प्रमाणपत्र वितरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी आढावा घेतला. आढावा बैठक झाली. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी., अप्पर विभागीय आयुक्त मंजुष मिसकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>बैठकीत मराठवाड्यात आतापर्यंत वितरित मराठा कुणबी प्रमाणपत्रांची माहिती देण्यात आली. त्यानुसार, बीड जिल्हयात सर्वाधिक २ लाख ४ हजार २५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ लाख ३ हजार ९८८ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, केवळ २७ अर्ज प्रलंबित आहेत. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जाची संख्या जास्त आहे. त्यांना दोन आठवड्यात प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-chhatrapati-sambhajinagar-where-a-man-was-murdered-by-his-own-friend-1268619.html">हे सुद्धा वाचा : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या</a></p>
<p><strong>मराठवाड्यात बीड जिल्हा वाटपात ठरला अव्वल</strong></p>
<p>छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ हजार ४९५ अजर्जापैकी २४ हजार ४३१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून एकही अर्ज प्रलंबित नाही. जालना येथे ५३, परभणी येथे ३८ आणि धाराशिव येथे ४२ अर्ज प्रलंबित आहेत. धाराशिवमध्ये २४५ अर्ज नामंजूर झाले आहेत. दरम्यान, १ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत मराठवाड्यात एकूण ६५ हजार ३० कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये बीड (४०,८६५) जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असून त्यानंतर परभणी (५,५७८), धाराशिव (५,०१९), छत्रपती संभाजीनगर (४,७७७) आणि हिंगोली (४,१८९) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-affected-by-the-purandar-airport-project-will-be-allotted-land-plots-1268675.html">हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vaibhav Sooryavanshi: ‘त्याला संधी मिळेपर्यंत उशीर होईल…’, गंभीर आणि श्रेयसच्या निर्णयावर सुनील गावस्करचा राग अनावर,</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/sunil-gavaskar-not-happy-with-shreyas-iyer-decision-about-no-including-vaibhav-sooryavanshi-in-playing-11-in-india-vs-england-1st-match-1268768.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:50:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:50:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/sunil-gavaskar-on-vaibhav-sooryavanshi_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[IND Vs ENG]]></category>
		<category><![CDATA[Sunil Gavaskar]]></category>
		<category><![CDATA[Vaibhav Sooryavanshi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268768</guid>

					<description><![CDATA[भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान केले आहे. श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीरच्या या निर्णयाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/sunil-gavaskar-on-vaibhav-sooryavanshi_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sunil Gavaskar Not Happy With Shreyas Iyer Decision About No Including Vaibhav Sooryavanshi In Playing 11 In India Vs England 1st Match"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय टीमसह इंग्लंडच्या दौऱ्यावर </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">पहिल्या सामन्यात बेंचवर बसवून ठेवल्यामुळे दिग्गजांचा राग अनावर </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">वैभवला का खेळवले नाही असा सगळीकडून प्रश्नांचा भडीमार </span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;"><a href="https://www.navarashtra.com/topic/vaibhav-suryavanshi"><span style="color: #3366ff;">वैभव सूर्यवंशीला</span></a> भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नाहीये. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून त्याला भारतीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली जात नाहीये. आयर्लंड मालिकेमध्ये बेंचवर बसून इतर सहकाऱ्यांना पाणी दिल्यानंतर, वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेट तज्ज्ञांना वाटले होते की, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संधी दिली जाईल. पण तसे झाले नाही आणि बुधवार, १ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नाही.</span></span><p><span style="font-weight: 400;">याचसंदर्भात आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यावर एक मोठे विधान केले आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना गावस्कर म्हणाले की, वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला होणारा विलंब संघावर अधिक दबाव टाकेल. त्यांनी कर्णधार <a href="https://www.navarashtra.com/sports/social-media-users-trolling-to-gautam-gambhir-and-shreyas-iyer-about-vaibhav-sooryavanshi-sanju-samsan-latest-cricket-news-1268382.html"><span style="color: #3366ff;">श्रेयस अय्यर</span></a> आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय आपला रागही त्यांनी व्यक्त केला.</span></p>
<p><b>वैभव सूर्यवंशीबद्दल सुनील गावस्कर यांचे मोठे विधान</b></p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f6a8_V_png--1280x720-4g.webp" alt="🚨" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> Sunil Gavaskar angry at Shreyas Iyer &amp; Gautam Gambhir <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f6a8_V_png--1280x720-4g.webp" alt="🚨" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /></p>
<p><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f5e3_V_png--1280x720-4g.webp" alt="🗣" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" />I don&#8217;t understand why coach Gautam Gambhir and Shreyas Iyer don&#8217;t want to give Vaibhav Suryavanshi a chance. Vaibhav was one of the top performers in the IPL, scoring plenty of runs and hitting the most sixes in a… <a href="https://t.co/mS3LGLG1mS">pic.twitter.com/mS3LGLG1mS</a></p>
<p>— Central Cricket (@arshdeep3444) <a href="https://x.com/arshdeep3444/status/2072261980556259840">July 1, 2026</a></p></blockquote>
<p><span style="font-weight: 400;">सुनील गावस्कर म्हणाले, “जेव्हा कधी वैभवला संधी मिळेल, तेव्हा या विलंबामुळे त्याच्यावर अधिक दबाव येईल. १५ वर्षांचे असताना तुम्ही दबावाचा फारसा विचार करत नाही. त्याला माहीत आहे की जर त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला तसेही चांगली कामगिरी करावी लागेल. पण तो संघात असल्यामुळे आनंदी आहे. भारतीय संघ उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला आहे, ज्यांच्याकडून वैभव बरेच काही शिकू शकतो.”</span></p>
<p><span style="font-weight: 400;">“मला समजत नाही की प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी का देऊ इच्छित नाहीत,” असेही ते पुढे म्हणाले. वैभव IPL मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, त्याने एका हंगामात भरपूर धावा केल्या आणि सर्वाधिक षटकार मारले. अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वैभवला आणखी काय करण्याची गरज आहे? माझ्या मते, इंग्लंड मालिकेच्या पहिल्या सामन्यापासूनच तो संघात असायला हवा होता.”</span></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ravi-shastri-angry-statement-about-team-india-management-not-given-chance-to-vaibhav-sooryvanshi-1268356.html"><strong>‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर</strong></a></span></p>
<p><b>श्रेयस अय्यर होतोय ट्रोल </b></p>
<p><span style="font-weight: 400;">भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस वैभव सूर्यवंशीबद्दल अय्यर म्हणाला होता की, &#8216;केवळ एकाच खेळाडूने (वैभव सूर्यवंशी) चांगली कामगिरी केली आहे असे नाही. इतर खेळाडूही चांगले खेळले आहेत. खेळाडूंना सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. तो संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे,&#8217; असे पत्रकार परिषदेत अय्यर म्हणाला होता.</span></p>
<p><b>इंग्लंडचा भारताविरुद्धचा पहिला टी-२० सामना अनिर्णित राहिला</b></p>
<p><span style="font-weight: 400;">१ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्माच्या ५९, श्रेयस अय्यरच्या ६८ आणि शिवम दुबेच्या ४२ धावांच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-england-second-t20-4-july-7-pm-vaibhav-sooryavanshi-1268620.html"><span style="color: #3366ff;"><strong>बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/fidelity-invests-rs-1864-crore-in-lodha-developers-india-housing-sector-confidence-1268764.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:12:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:12:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/lodha_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[india]]></category>
		<category><![CDATA[Lodha]]></category>
		<category><![CDATA[real estate]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268764</guid>

					<description><![CDATA[फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सने लोधा डेव्हलपर्समध्ये सुमारे 2 टक्के हिस्सा ₹1,864 कोटींना विकत घेतला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा कल असतानाही झालेली ही गुंतवणूक भारताच्या निवासी रिअल इस्टेट क्षेत्रावरील आणि लोधाच्या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेवरील जागतिक विश्वासाचे द्योतक मानली जात आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/lodha_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Fidelity Invests Rs 1864 Crore In Lodha Developers India Housing Sector Confidence"     /></figure><ul>
<li>फिडेलिटीची लोधा डेव्हलपर्समध्ये ₹1,864 कोटींची गुंतवणूक</li>
<li>भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रावर जागतिक विश्वास</li>
<li>भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रावर जागतिक विश्वास</li>
</ul><span class="bullet-text">जागतिक स्तरावरील आघाडीची गुंतवणूक संस्था फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सने लोधा डेव्हलपर्समध्ये सुमारे 2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अंदाजे ₹1,864 कोटी (सुमारे 200 दशलक्ष अमेरिकी डॉलर) किमतीच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या निवासी रिअल इस्टेट क्षेत्रावरील जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. संशोधनाधारित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फिडेलिटीचा हा निर्णय <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mangal-prabhat-lodha">लोधा</a></span> डेव्हलपर्सच्या मजबूत आर्थिक कामगिरीवर आणि भविष्यातील वाढीच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब करणारा मानला जात आहे.</span><h3>परदेशी गुंतवणूकदार विक्री करत असताना फिडेलिटीचा मोठा निर्णय</h3>
<p>फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सकडे जागतिक स्तरावर 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेने लोधामध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय अशा काळात घेतला आहे, जेव्हा अनेक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात निव्वळ विक्रेते राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर फिडेलिटीने लोधामध्ये जवळपास 2 टक्के हिस्सा विकत घेणे हे केवळ एका कंपनीतील गुंतवणूक नसून भारताच्या गृहनिर्माण क्षेत्रातील दीर्घकालीन संधींवर व्यक्त केलेला विश्वास मानला जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Tatkal Tickets: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम" href="https://www.navarashtra.com/business/indian-railways-upgraded-tatkal-booking-reservation-capacity-for-passengers-1268714.html"> <span class="color-red">Tatkal Tickets</span>: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम </a></span></p>
<h3>लोधाची आर्थिक कामगिरी ठरली गुंतवणुकीचे प्रमुख कारण</h3>
<p>सूचीबद्ध झाल्यापासून लोधा डेव्हलपर्सने सातत्याने मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये कंपनीने ₹205.3 अब्जांची विक्रमी प्री-सेल्स नोंदवली असून, गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात 28 टक्के वार्षिक सरासरी वाढ (CAGR) साधली आहे. याशिवाय, FY21 च्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा सहापटपेक्षा अधिक वाढून ₹34.3 अब्जांवर पोहोचला आहे. कंपनीने आपले कर्जही मोठ्या प्रमाणात कमी केले असून, निव्वळ कर्ज-ते-इक्विटी प्रमाण 3.5 पटांवरून 0.23 पटांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे.</p>
<h3>भविष्यातील वाढीसाठी मजबूत प्रकल्पसाठा</h3>
<p>लोधा डेव्हलपर्सकडे सध्या जवळपास ₹2 ट्रिलियन इतक्या एकूण विकास मूल्याच्या (Gross Development Value) प्रकल्पांचा साठा आहे. यामुळे कंपनीकडे आगामी वर्षांमध्ये सातत्याने वाढ नोंदवण्याची मोठी क्षमता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.</p>
<h3>भारतीय गृहनिर्माण क्षेत्राला मिळाला सकारात्मक संदेश</h3>
<p>फिडेलिटीची ही गुंतवणूक केवळ लोधापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण भारतीय निवासी <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/real-estate">रिअल इस्टेट</a></span> क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. वाढते शहरीकरण, नागरिकांचे वाढते उत्पन्न, प्रीमियम घरांची वाढती मागणी आणि संघटित रिअल इस्टेट कंपन्यांकडे ग्राहकांचा वाढता कल यामुळे भारतातील गृहनिर्माण बाजारपेठेला दीर्घकालीन गती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, फिडेलिटीसारख्या जागतिक गुंतवणूक संस्थेची मोठी गुंतवणूक भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीच्या संधींवर जागतिक स्तरावर व्यक्त झालेला ठोस विश्वास असल्याचे मानले जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="तब्बल ₹10,94,18,53,25,000 च्या प्लांटच्या तयारी Gautam Adani, अनिल अग्रवालच्या वेदांताला कडवे आव्हान" href="https://www.navarashtra.com/business/adani-group-and-ihc-plant-to-invest-total-11-5-billion-dollars-in-odisha-aluminium-plant-a-stiff-challenge-for-anil-agarwal-s-vedanta-1268622.html"> तब्बल ₹10,94,18,53,25,000 च्या प्लांटच्या तयारी Gautam Adani, अनिल अग्रवालच्या वेदांताला कडवे आव्हान </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्&#8230;, Video Viral</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/girl-making-reel-on-mid-road-video-viral-1268702.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:03:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:03:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Girl-Making-Reel-on-Mid-Road-in-Rain_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[Stunt video]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268702</guid>

					<description><![CDATA[Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील सांगता येत नाही. सध्या असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुणी थेट रस्त्याच्या मधोमध रिल बनवत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Girl-Making-Reel-on-Mid-Road-in-Rain_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Girl Making Reel On Mid Road Video Viral"     /></figure><ul>
<li>पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी</li>
<li>मागून भरधाव बस आली अन्..</li>
<li>पाहा काय घडलं?</li>
</ul><span class="bullet-text">सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. पावसाळा आल्यावर तर निसर्गरम्य वातावरणात रिल बनवण्याचे तरुणाईला वेडच लागते. यासाठी स्वत:चा आणि आपल्या आसपासच्या लोकांचा जीवही तरुण मंडळी धोक्यात घालतात. आता हेच पहा ना, एक तरुणी पावसात रिल बनवण्यात एवढी मग्न आहे की, तिला मागू एक भरधाव बस आलेली देखील लक्षात येत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/gold-bra-diamond-bikini-found-at-mp-house-viral-fact-check-1268461.html">VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?</a></span></strong></p>
<h3>काय आहे व्हिडिओत ?</h3>
<p>व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुणी भर पावसात सुंदर निसर्गरम्य वातावरणात मोकळ्या रस्त्याच्या मधोमध रिल बनवत आहे. पर्वत से काली घटा या गाण्यावर डान्स करत आहे. आजूबाजूला शांतता आहे. तरुणी रिल बनवण्यात मग्न आहे. पण तेवढ्यात मागून एक बस भरधाव वेगात येत आहे. बसचा वेग पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकले. परंतु बस चालकाने प्रसंगावधान राखत बस अगदी तरुणीच्या जवळ जाण्यापूर्वीच ब्रेक दाबला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यानंतरही तरुणी घाबरलेली नसून रिल बनवण्यात व्यस्त आहे. तिने आपला डान्स सुरुच ठेवला आहे.</p>
<h3>व्हायरल व्हिडिओ</h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi">बीच सड़क पर कभी भी रील नहीं बनानी चाहिए।</p>
<p>छोटी सी लापरवाही कभी कभी बड़ा नुकसान कर सकती है। <a href="https://t.co/Pd3yw8AkZB">pic.twitter.com/Pd3yw8AkZB</a></p>
<p>— Ruby <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1fa77_V_png--1280x720-4g.webp" alt="🩷" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> (@rabiyask2021) <a href="https://x.com/rabiyask2021/status/2072165218067878189">July 1, 2026</a></p></blockquote>
<h3><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया</h3>
<p>व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rabiyask2021 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले स्वत:च्या जीवाची काळजी नाही, पण चालकाचा तरी विचार करा. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या तरुणाईचा निष्काळजीपणाच त्यांचे आयुष्य संपवणार आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने तरुणीला बस येते असल्याचे कळल्यानंतरही रिल बनवणे थांबवले नाही, हे कसलं वेड आहे असा प्रश्न केला आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/europe-heatwave-woman-tennis-player-racket-melts-in-hand-video-viral-1268417.html">धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल &#8216;इतकं&#8217; मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/shraddha-kapoor-who-plays-the-role-of-vithabai-narayangaonkar-in-the-film-eetha-has-reportedly-charged-a-hefty-fee-of-15-crore-for-the-project-1268719.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:03:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:03:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/kapoor-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[bollywood movies]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[Shraddha Kapoor]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268719</guid>

					<description><![CDATA[Shraddha Kapoor Fees for Eetha: 'ईठा' चित्रपटात विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरने तब्बल इतके कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/kapoor-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shraddha Kapoor Who Plays The Role Of Vithabai Narayangaonkar In The Film Eetha Has Reportedly Charged A Hefty Fee Of 15 Crore For The Project"     /></figure><p>Shraddha Kapoor Fees for Eetha: २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला &#8216;ईठा&#8217; पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अभिनेत्री<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Shraddha-Kapoor"> श्रद्धा कपूर</a> </span>मुख्य भूमिका साकारत असून, तिच्या मानधनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.</p>
<p><strong>&#8216;ईठा&#8217; चित्रपटासाठी तब्बल इतके कोटी</strong><br />
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने &#8216;ईठा&#8217; चित्रपटासाठी तब्बल १५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी तिने &#8216;स्त्री २&#8217;साठी सुमारे ५ कोटी रुपये, तर &#8216;तू झूठी मैं मक्कार&#8217;साठी ७ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे &#8216;ईठा&#8217;साठी तिच्या मानधनात मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.</p>
<p>चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांना श्रद्धा कपूरच्या या भूमिकेवर मोठा विश्वास असून, हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मानले जात आहे. त्यामुळे हे मानधन योग्य असल्याचेही बोलले जात आहे.</p>
<p>लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित &#8216;ईठा&#8217; हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/actor-mandar-jadhav-reveals-he-once-considered-suicide-opens-up-about-the-toughest-phase-of-his-life-1268686.html"> <span class="color-red">Mandar Jadhav</span>: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’ </a></strong></span></p>
<p>दरम्यान, चित्रपटाच्या शीर्षकावरून वादही निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने &#8216;ईठा&#8217; या नावाला आक्षेप घेत, चित्रपटाचे नाव &#8216;विठा&#8217; किंवा &#8216;विठाबाई&#8217; ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सध्याचे शीर्षक विठाबाई नारायणगावकर यांच्या वारशाला न्याय देणारे नाही.</p>
<p>या मागणीला विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलाश नारायणगावकर, राजेश नारायणगावकर आणि नातू मोहित नारायणगावकर यांनीही पाठिंबा दिला आहे.</p>
<p>चित्रपटातील अभिनेता अनंत व्ही. जोशी यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी थेट नाव वापरण्यात आले नाही. मात्र, कुटुंबाची हरकत नसती तर मूळ नाव वापरल्याने चित्रपट अधिक वास्तववादी वाटला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स" href="https://www.navarashtra.com/entertainment/abhijeet-sawant-returns-to-the-indian-idol-stage-after-20-years-special-performance-to-air-in-weekend-special-episode-1268608.html"> <span class="color-blue">Abhijeet Sawant </span>: 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स </a></strong></span></p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! &#8216;या&#8217; नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/bombay-high-court-sikh-turban-helmet-exemption-not-based-on-religion-1268738.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:03:39 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:03:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Bombay-High-Court_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Bombay High Court]]></category>
		<category><![CDATA[High court]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268738</guid>

					<description><![CDATA[देशभरात हेल्मेट सक्तीचा नियम लागू असला आणि उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या दंडाची तरतूद असली, तरी काही विशिष्ट नागरिकांना कायद्यानुसार हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली आहे. ही सूट धार्मिक नव्हे, तर मोटार वाहन कायद्यातील विशेष तरतुदींवर आधारित आहे. नेमके कोणाला ही सवलत मिळते आणि त्यामागील कायदेशीर कारण काय आहे, ते जाणून घ्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Bombay-High-Court_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bombay High Court Sikh Turban Helmet Exemption Not Based On Religion"     /></figure><ul>
<li>पगडीधारी शीखांना हेल्मेटमधून सूट धर्मामुळे नाही</li>
<li>बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा</li>
<li>हेल्मेट सूट वादावर बॉम्बे उच्च न्यायालयाचा निर्णय</li>
</ul><span class="bullet-text">देशभरात वाढत्या<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/road-accident"> रस्ते अपघातांवर</a></span> नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षात घेता, मोटार वाहन कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या चालकांवर तसेच मागे बसलेल्या प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई केली जाते. अनेक राज्यांमध्ये या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.</span><p>मात्र, हेल्मेट सक्तीचा हा नियम सर्व नागरिकांसाठी सारखाच लागू होत नाही. मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांनुसार काही विशिष्ट वर्गाला हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर हेल्मेट नसल्यामुळे पोलीस कारवाई करू शकत नाहीत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/movies/allu-arjun-appears-virtually-in-hyderabad-court-pushpa-2-stampede-case-1259834.html">सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!</a></span></p>
<p>मुंबई उच्च न्यायालयाने पगडी घालणाऱ्या शीख पुरुषांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यापासून दिलेल्या सवलतीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ही सवलत धर्माच्या आधारावर नव्हे, तर वाजवी वर्गीकरणाच्या आधारावर देण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी सोमवारी २३ वर्षीय विद्यार्थी कीर्तेश चौधरी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.</p>
<h3>उच्च न्यायालयाने काय म्हटले?</h3>
<p>या याचिकेत मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ ला आव्हान देण्यात आले होते, जे ही सवलत देते. याचिकाकर्त्याने दावा केला की, ही तरतूद संविधानाने हमी दिलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते. उच्च न्यायालयाने म्हटले की, ही याचिका एका गैरसमजावर आधारित दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानाचे कलम १४ (समानतेचा अधिकार) एका विशिष्ट वर्गाच्या बाजूने मनमानी कायद्यांना प्रतिबंधित करते, परंतु वाजवी आणि तार्किक आधारावर वर्गीकरणास परवानगी देते.</p>
<h3>शीख समुदायाला कोणत्या आधारावर सूट देण्यात आली होती?</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bombay-high-court">उच्च न्यायालयाने</a></span> म्हटले आहे की, अनुच्छेद १४ वाजवी वर्गीकरणास परवानगी देतो, म्हणजेच जर वैध आणि तार्किक आधार आणि सार्वजनिक उद्देश असेल, तर सरकार वेगवेगळ्या गटांसाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करू शकते. न्यायालयाने म्हटले की, शीख समुदायाच्या सदस्यांना दिलेली सूट जात, पंथ किंवा धर्मावर आधारित नाही. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ नुसार, दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या कलमातील एका तरतुदीनुसार, पगडी घालणाऱ्या शीख व्यक्तीला हा नियम लागू होत नाही.</p>
<h3>याचिकेला विरोध करताना काय म्हटले गेले?</h3>
<p>याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, कायद्यासमोर समानता म्हणजे कोणत्याही व्यक्तीला किंवा वर्गाला कोणतेही विशेष अधिकार नसावेत. केंद्र सरकारने ही सूट एक वाजवी वर्गीकरण असल्याचा दावा करत याचिकेला विरोध केला. उच्च न्यायालयाने म्हटले की, हेल्मेट घालण्याचा कायदा जीव वाचवण्यासाठी लागू करण्यात आला होता, परंतु ही सूट कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानली जाऊ शकत नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/mumbai-high-court-on-petition-against-rss-mohan-bhagwat-z-security-1207505.html">RSS मोहन भागवत यांच्या Z+ सुरक्षेचा खर्च कोण उचलणार? मुंबई हायकोर्टाचे सरसंघचालकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण विधान</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Panama Canal: जगातील &#8216;या&#8217; दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/panama-canal-history-indian-workers-bhag-singh-us-china-conflict-donald-trump-warning-france-failure-1268700.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:01:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:01:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Panama-Canal-history-and-Indian-workers_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[China]]></category>
		<category><![CDATA[India-China border Dispute]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268700</guid>

					<description><![CDATA[अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, ते चीनला पनामा कालव्याचा ताबा घेऊ देणार नाहीत. १९१४ मध्ये बांधलेला हा कालवा अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जातो. त्याच्या बांधकामात मोठ्या संख्येने भारतीयांचा सहभाग होता.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Panama-Canal-history-and-Indian-workers_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Panama Canal History Indian Workers Bhag Singh Us China Conflict Donald Trump Warning France Failure"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0">ट्रम्प यांचा चीनला उघड इशारा</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0"></b><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0">भारतीयांचे रक्त आणि घाम</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0">दोन महासत्तांमध्ये संघर्ष</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="26,0,0"><strong>Panama Canal history and Indian workers :</strong> जागतिक सागरी व्यापाराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या &#8216;पनामा कालव्या&#8217;वरून (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/india-china">Panama Canal</a></span>) आता दोन जागतिक महासत्तांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला अत्यंत कडाडून आणि उघड शब्दांत इशारा दिला आहे की, ते चीनला पनामा कालव्याचा ताबा कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पनामा कालव्याचे नियंत्रण स्थानिक पनामा सरकारकडे सोपवण्याच्या जुन्या निर्णयाला अमेरिकेची ऐतिहासिक &#8216;मोठी चूक&#8217; असे म्हटले आहे. चीन हळूहळू या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. मात्र, या संपूर्ण वादाच्या आणि आधुनिक अभियांत्रिकीच्या अद्भुत नमुन्याच्या मागे एक असा इतिहास दडला आहे, ज्याचा थेट संबंध भारताशी आणि भारतीय कामगारांच्या अथांग परिश्रमांशी आहे.</p>
<p data-path-to-node="6">मध्य अमेरिकेच्या दक्षिण टोकावर वसलेला पनामा देश भौगोलिकदृष्ट्या भारतापासून तब्बल १६,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. मात्र, भारत आणि पनामाचे संबंध आजचे नसून १२० वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. या ऐतिहासिक संबंधांची सुरुवात १९ व्या शतकाच्या मध्यावर झाली, जेव्हा भारतीय समुदायाचे लोक पनामा रेल्वेच्या कामासाठी तिथे पोहोचले. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा पनामा कालव्याच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक बांधकामाला सुरुवात झाली, तेव्हा हजारो भारतीय कामगारांनी तिथे जाऊन आपले रक्त आणि घाम गाळले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अधिकृत माहितीनुसार, आज पनामामध्ये अंदाजे १५,००० भारतीय राहतात, ज्यांचे पूर्वज प्रामुख्याने पंजाब, गुजरात आणि अविभाजित भारताच्या सिंध प्रांतातून तिथे गेले होते.</p>
<h3 data-path-to-node="7"><b data-path-to-node="7" data-index-in-node="0">पंजाबच्या &#8216;भाग सिंग&#8217; यांची शौर्यगाथा आणि कठीण परिस्थिती</b></h3>
<p data-path-to-node="8">या कालव्याच्या बांधकामात योगदान देणाऱ्या हजारो भारतीयांपैकी एक प्रातिनिधिक नाव म्हणजे पंजाबचे &#8216;भाग सिंग&#8217;. भाग सिंग हे लुधियानाजवळील जगरांव येथील &#8216;रुमी&#8217; गावचे रहिवासी होते. ते १९०४ मध्ये पनामामध्ये आले होते. १९१४ मध्ये जेव्हा पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले, त्यानंतरही त्यांनी तिथे पनामा कालवा-पनामा रेल्वे कंपनीमध्ये पहारेकरी (Security Guard) म्हणून आपली सेवा सुरू ठेवली. त्यांच्या या निष्ठेबद्दल त्यांना १९६८ पर्यंत नियमित निवृत्तीवेतन (Pension) मिळत होते. भाग सिंग जेव्हा भारतात परतले, तेव्हा त्यांना ब्रिटिश पासपोर्ट देण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग सिंग हे गावातील लोकांना कालवा बांधताना येणाऱ्या भीषण परिस्थितीच्या गोष्टी सांगत असत.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/ayatollah-ali-khamenei-funeral-iran-military-alert-mojtaba-public-appearance-mashhad-security-update-2-1267827.html">US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?</a></span></strong></p>
<p data-path-to-node="9">पनामा कालव्याचे बांधकाम हे मानवी इतिहासातील सर्वात धोकादायक आणि आव्हानात्मक कामांपैकी एक मानले जाते. तिथले अत्यंत उष्ण आणि दमट हवामान, तसेच जंगलांमधील डासांचा प्रादुर्भाव यामुळे कॉलरा आणि पिवळा ताप (Yellow Fever) यांसारखे प्राणघातक आजार पसरले होते. या आजारांमुळे आणि कठोर शारीरिक कष्टांमुळे दररोज शेकडो कामगारांचा मृत्यू होत असे. या जीवघेण्या परिस्थितीतही भारतीय कामगारांनी आपले काम थांबवले नाही. शेकडो बांधवांचा बळी देऊन आणि प्राणाची आहुती देऊन या भारतीयांनी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराला जोडणारा हा मानवनिर्मित जलमार्ग जगासाठी खुला केला.</p>
<h3 data-path-to-node="10"><b data-path-to-node="10" data-index-in-node="0">फ्रान्सचा अपयशी प्रयत्न आणि २०,००० लोकांचा बळी</b></h3>
<p data-path-to-node="11">पनामा कालवा बांधण्याचा पहिला प्रयत्न अमेरिकेने नाही, तर फ्रान्सने केला होता. इजिप्तमध्ये प्रसिद्ध सुएझ कालवा (Suez Canal) यशस्वीपणे बांधणारे फर्डिनांड डी लेसेप्स यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने १८८० मध्ये पनामामध्ये खोदकाम सुरू केले. मात्र, निसर्गाने फ्रेंचांना मोठी खीळ घातली. मलेरिया, पिवळा ताप आणि स्थानिक दुर्गम आजारांमुळे फ्रेंच अभियंते आणि कामगार मोठ्या संख्येने मरण पावले. नऊ वर्षांच्या अथक आणि अयशस्वी प्रयत्नांनंतर फ्रान्सने हा प्रकल्प सोडून दिला. या नऊ वर्षांत तब्बल २०,००० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता आणि फ्रान्स आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाला होता.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Trump says <a href="https://x.com/hashtag/China">#China</a> is planning to take over the Panama Canal and we won’t let that happen. <a href="https://t.co/9AMUp94nn0">pic.twitter.com/9AMUp94nn0</a></p>
<p>— Nepal Correspondence (@NepCorres) <a href="https://x.com/NepCorres/status/2072503994333716584">July 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="12">फ्रान्सचे अपयश पाहून अमेरिकेने या मोक्याच्या जलमार्गामध्ये रस दाखवला. १९०२ मध्ये अमेरिकेच्या सिनेटने पनामामधून कालवा बांधण्याच्या बाजूने ऐतिहासिक मतदान केले. त्या काळात पनामा हा स्वतंत्र देश नसून तो कोलंबिया (Colombia) देशाचा एक भाग होता. अमेरिकेने कोलंबिया सरकारसोबत कालव्याबाबत एक करार करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलंबियाने आर्थिक अटी अमान्य करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर अमेरिकेचे तत्कालीन धडाडीचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी पनामाच्या स्वातंत्र्य मोहिमेला थेट लष्करी आणि राजकीय पाठिंबा दिला. परिणामी, ३ नोव्हेंबर १९०३ रोजी पनामा हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. कृतज्ञता म्हणून पनामाच्या नवीन सरकारने अमेरिकेला कालवा बांधण्यासाठी १० मैल रुंदीचा जमिनीचा पट्टा कायमचा दिला. अमेरिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि भारतीय कामगारांच्या मदतीने १९१४ मध्ये हा कालवा पूर्ण केला.</p>
<p data-path-to-node="12"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/japan-pm-sanae-takaichi-india-visit-16th-annual-summit-modi-meeting-indo-pacific-defence-energy-resilience-1268576.html">Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण</a></span></strong></p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">US President Donald Trump said China is trying to expand its influence over the Panama Canal, a strategic waterway, which was previously under Washington&#8217;s control. He said the US should never have ceded the canal, accusing Panama of raising transit fees after taking control.… <a href="https://t.co/LcsB114kez">pic.twitter.com/LcsB114kez</a></p>
<p>— Mint (@livemint) <a href="https://x.com/livemint/status/2072528355568812061">July 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<h3 data-path-to-node="13"><b data-path-to-node="13" data-index-in-node="0">आता अमेरिका आणि चीनमध्ये संघर्षाची ठिणगी का?</b></h3>
<p data-path-to-node="14">१९१४ पासून ते १९९९ पर्यंत या कालव्यावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण होते. मात्र, १९९९ मध्ये एका करारानुसार अमेरिकेने या कालव्याचे नियंत्रण पनामा सरकारकडे सोपवले. सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, पनामा सरकारला या कालव्याचे नियंत्रण देणे ही अमेरिकेची सर्वात मोठी भू-राजकीय चूक होती. चीन सध्या पनामामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून, तिथल्या बंदरांचे (Ports) नियंत्रण मिळवून अप्रत्यक्षपणे पनामा कालव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.</p>
<p data-path-to-node="15">पनामा कालव्यातून होणाऱ्या जागतिक व्यापारावर जर चीनने नियंत्रण मिळवले, तर अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी सुरक्षेला खूप मोठा धक्का बसेल. म्हणूनच, अमेरिकेने आता पनामा कालव्याभोवती आपली पकड पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे येत्या काळात पूर्व आणि पश्चिम गोलार्धातील हा वाद जागतिक राजकारणात नवा तणाव निर्माण करू शकतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/the-amazing-history-and-religious-significance-of-shri-swami-samarth-atmalinga-padukas-1268668.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 13:00:22 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 13:00:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Swami-Samarth-Story_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[Shree Swami Samarth]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268668</guid>

					<description><![CDATA[मुंबईतील चेंबूरचा श्री स्वामी समर्थ मठ हा स्वामी संप्रदायाचा एक अनमोल आध्यात्मिक वारसा आहे. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या आत्मलिंग पादुकांमुळे या मठाला अद्वितीय महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रद्धेने येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती मिळते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Swami-Samarth-Story_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="The Amazing History And Religious Significance Of Shri Swami Samarth Atmalinga Padukas"     /></figure><ul>
<li>श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास</li>
<li>चेंबुरच्या स्वामी समर्थ मठाचे धार्मिक महत्त्व</li>
<li>मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी शककोत्तर वाटचाल करणारे मठ</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>&nbsp;</p>
<p>मुंबईतील चेंबूर येथे वसलेला <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/shree-swami-samarth">श्री स्वामी समर्थ</a></span> मठ हा संपूर्ण स्वामी संप्रदायातील अत्यंत पवित्र, जागृत आणि प्रासादिक मठ म्हणून ओळखला जातो. या मठाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्यक्ष अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रसाद म्हणून आपल्या परमशिष्य व मानसपुत्र श्री स्वामीसुत महाराजांना प्रदान केलेल्या &#8216;आत्मलिंग पादुका&#8217; विराजमान आहेत. या पादुकांमध्ये स्वामींचे चैतन्य आजही अनुभवल्याचा अनुभव असंख्य भक्त सांगतात.</p>
<p>सन २०१७ मध्ये या मठाने शताब्दी वर्ष पूर्ण केले. शंभर वर्षांहून अधिक काळ हा मठ स्वामीभक्ती, नामस्मरण, सेवा आणि अध्यात्माचा दीप अखंड प्रज्वलित ठेवत आहे. दररोज होणारी पूजा, आरती, नामजप, पारायण, भजन, प्रवचने आणि विविध धार्मिक उपक्रम यांमुळे या ठिकाणी एक विलक्षण सात्त्विक वातावरण अनुभवायला मिळते.</p>
<h3>शतकभराची आध्यात्मिक परंपरा</h3>
<p>चेंबूरचा हा मठ केवळ मंदिर नाही, तर स्वामीभक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि आत्मानुभूतीचे केंद्र आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामुदायिक नामस्मरण, अखंड नामजप, श्रीगुरुचरित्र पारायण, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकटदिन आणि श्री स्वामी समर्थ जयंती यांसारखे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.</p>
<h3><a title="Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे" href="https://www.navarashtra.com/religion/when-is-the-first-pradosh-vrat-in-the-month-of-july-muhurta-puja-method-importance-1268592.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Pradosh Vrat</span>: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व</span> </a></h3>
<p>विशेषत म्हणजे श्री स्वामी समर्थ जयंती हा उत्सव सलग तीन दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हजारो स्वामीभक्त या काळात मठात दर्शनासाठी येतात. पालखी सोहळा, भजन, कीर्तन, महाप्रसाद, नामस्मरण आणि धार्मिक प्रवचनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.</p>
<h3>श्री स्वामीसुत महाराज.. श्रीस्वामींचे मानसपुत्र</h3>
<p>श्री हरिभाऊ तावडे हे पुढे संपूर्ण स्वामी संप्रदायात श्री स्वामीसुत महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना अत्यंत प्रेमाने &#8220;माझा सुत&#8221; म्हणजेच &#8220;माझा पुत्र&#8221; असे संबोधत असत.</p>
<p>हरिभाऊ हे व्यापारी होते. त्यांचे मित्र गजानन खत्री यांच्यासह व्यापारात त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यांचे स्नेही लक्ष्मण पंडित यांनी मैत्रीखातर त्यांची हमी घेतली होती. त्यामुळे पंडित स्वतःही मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले. अत्यंत निराश अवस्थेत त्यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा नवस केला. काही दिवसांतच एका जुन्या व्यवहारातून त्यांना अनपेक्षितपणे मोठी रक्कम प्राप्त झाली. त्या पैशातून त्यांनी सर्व कर्जाची परतफेड केली. या अद्भुत घटनेमुळे सर्वांच्या मनात श्री स्वामी समर्थांविषयी अढळ श्रद्धा निर्माण झाली. त्यानंतर हरिभाऊ, गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित हे तिघे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले.</p>
<p><strong>&#8220;तू माझा सुत हो!&#8221; &#8211; स्वामी</strong></p>
<p>प्रथम दर्शनातच श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंकडे पाहून अत्यंत प्रेमाने सांगितले, &#8220;तू कुळावर पाणी सोड आणि माझा सुत हो!&#8221;<br />
स्वामींच्या या वचनाने हरिभाऊंच्या जीवनाला नवे वळण मिळाले. संसार, धन, वैभव यापेक्षा गुरूसेवा आणि अध्यात्म हाच जीवनाचा खरा मार्ग आहे, याची त्यांना जाणीव झाली. व्यवहारातून मिळालेल्या 300 रुपयांची रक्कम त्यांनी सोबत आणली होती. श्री स्वामी समर्थांनी त्या पैशांतून चांदीच्या पादुका तयार करून आणण्याची आज्ञा केली.</p>
<h3><a title="Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा" href="https://www.navarashtra.com/religion/sai-baba-what-is-the-remedy-for-cholera-and-wheat-flour-story-1268463.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Sai Baba Story</span>: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा</span> </a></h3>
<h3>&#8216;आत्मलिंग पादुका&#8217; आणि श्रीस्वामींचा दिव्य प्रसाद</h3>
<p>हरिभाऊंनी अत्यंत भक्तिभावाने चांदीच्या पादुका तयार करून स्वामींच्या चरणी अर्पण केल्या. श्री स्वामी समर्थांनी त्या पादुका सलग 14 दिवस स्वतः वापरल्या. त्या आपल्या चरणी धारण केल्या. त्या हात, पाय, मुख आणि शरीराला स्पर्श करून त्या पादुकांमध्ये स्वतःचे चैतन्य जागृत केले.</p>
<p>त्या काळात अनेक सेवेकऱ्यांची इच्छा होती की या पादुका प्रसाद म्हणून आपल्याला मिळाव्यात. परंतु श्री स्वामी समर्थांनी त्या कोणालाही न देता हरिभाऊंनाच प्रसाद म्हणून दिल्या.</p>
<p>पादुका देताना स्वामी समर्थ म्हणाले, &#8220;हे आत्मलिंग आहे. यामध्ये माझ्या आत्म्याचा निवास आहे.&#8221;<br />
यामुळेच या पादुका पुढे &#8216;आत्मलिंग पादुका&#8217; या नावाने संपूर्ण स्वामी संप्रदायात पूजनीय ठरल्या. आजही या पादुकांना श्री स्वामी समर्थांच्या साक्षात उपस्थितीचे प्रतीक मानले जाते.</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/nagpur-dr-babasaheb-ambedkar-airport-expansion-gmr-mil-master-plan-1268720.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:49:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:49:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-02T124447.740_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नागपूर]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Nagpur Airport]]></category>
		<category><![CDATA[Nagpur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268720</guid>

					<description><![CDATA[Nagpur Airport Expansion: एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात केवळ विमानसेवा आणि तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता विमानतळ परिसरातील जमिनींचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्याची संकल्पना वेगाने स्वीकारली जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-02T124447.740_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nagpur Dr Babasaheb Ambedkar Airport Expansion Gmr Mil Master Plan"     /></figure><ul>
<li>डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआरकडे</li>
<li><a href="https://www.navarashtra.com/topic/nagpur"><strong>नागपुरा</strong></a>त मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच स्थानिकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी</li>
<li>एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Nagpur Airport Expansion:</strong> डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआरकडे सोपवली आहे. या प्रकल्पासाठी विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्रातील सुमारे ९०० हेक्टर आणि शहरालगतच्या १०० हेक्टरसह एकूण १,००० हेक्टर जमीन ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय विमानतळालगतची २७१ हेक्टर (सुमारे ६७० एकर) अतिरिक्त जमीन व्यावसायिक विकासासाठी वापरण्याची तयारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ने सुरू केली आहे.<a href="https://www.navarashtra.com/topic/nagpur-airport"><span style="color: #3366ff;"><strong> (Nagpur Airport News)</strong></span></a></p>
<p>अतिरिक्त जमिनीचा व्यावसायिक वापर करून महसूल मिळवण्याचे नियोजन एमआयएलने केले आहे. त्यासाठी क्षेत्राचा सांकेतिक मास्टर प्लॅन आणि व्यवहार्यता अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. विस्तीर्ण जमिनीचे आर्थिक मूल्य आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन अभ्यास केला जाणार आहे. त्याआधारे दीर्घकालीन महसूल मिळवून देणारा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.</p>
<p>हा मास्टर प्लॅन प्रत्यक्षात आल्यास <a href="https://www.navarashtra.com/topic/nagpur"><strong>नागपुरा</strong></a>त मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच स्थानिकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १८ ते २० दिवसांत याप्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. जीएमआरला हस्तांतरित करण्यात येणाऱ्या १,००० हेक्टर जमिनीव्यतिरिक्त ही २७१ हेक्टर जमीन असल्याने या क्षेत्राचा विकास आणि व्यवस्थापन पूर्णपणे एमआयएलच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.</p>
<h3>नॉन-एरो महसुलासाठी एमआयएलचा मोठा डाव</h3>
<p>एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात केवळ विमानसेवा आणि तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता विमानतळ परिसरातील जमिनींचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्याची संकल्पना वेगाने स्वीकारली जात आहे. एमआयएलवे हैं पाऊल त्याच धोरणाचा भाग मानले जात आहे.</p>
<p>सल्लागार संस्था बाजारातील मागणीचा सखोल अभ्यास करून २७१ हेक्टर जमिनीचा व्यावसायिक, औद्योगिक किंवा इतर लाभदायी उपयोग कशा प्रकारे करता येईल, याचा आराखडा तयार करणार आहे. त्यामुळे ही योजना एमआयएलसाठी नॉन-एरो महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.</p>
<p>पडिक जमिनीतून महसूल मिळवण्याचे प्रयत्न तीव्र<br />
जीएमआरला देण्यात येणाऱ्या १००० हेक्टर जमिनीपैकी उर्वरित जमीन एमआयएनको<br />
१८ ते २० दिवसात प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा<br />
एमआयएलच्या भूमीद्वारे विकासाची नवीन दिशा<br />
प्रकल्प एमआयएलच्या नियंत्रणाखाली असेल</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Tatkal Tickets: आता पटापट बुक होणार तत्काळ तिकिट्स, Railway ने पाच पट वाढवली क्षमता; दलालीवरही लगाम</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/indian-railways-upgraded-tatkal-booking-reservation-capacity-for-passengers-1268714.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:43:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:43:23 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/tatkal-ticket-booking_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Indian Railways]]></category>
		<category><![CDATA[IRCTC]]></category>
		<category><![CDATA[Railone]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268714</guid>

					<description><![CDATA[भारतीय रेल्वे आपली तिकीट बुकिंग प्रणाली अद्ययावत करत आहे. त्यानंतर, एका मिनिटात १.२५ लाख तिकिटे बुक करता येतील. रेल्वे मंत्रालयाची तांत्रिक शाखा CRIS हा मोठा बदल करत आहे. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/tatkal-ticket-booking_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Indian Railways Upgraded Tatkal Booking Reservation Capacity For Passengers"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">आता भारतीय रेल्वेचे तत्काळ तिकीट्स बुक करणे अधिक सोपे </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">बुकिंग प्रणाली केली अपग्रेड</span></i><span style="font-weight: 400;"> </span></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">जर तुम्हालाही तात्काळ तिकीट बुक करताना आयआरसीटीसी (<a href="https://www.navarashtra.com/topic/irctc"><span style="color: #3366ff;">IRCTC</span></a>) ॲपच्या धीम्या गतीचा त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपली तिकीट बुकिंग प्रणाली (PRS) बदलणार आहे. या नवीन बदलानंतर, रेल्वे प्रणाली एका मिनिटात १.२५ लाख तिकिटे बुक करू शकेल. ही नवीन प्रणाली ऑनलाइन तिकीट बुकिंगचा संपूर्ण अनुभव बदलून टाकेल. </span></span><p><span style="font-weight: 400;">सध्या, रेल्वे प्रणाली प्रति मिनिट केवळ २५,००० तिकिटे बुक करू शकते. नवीन प्रणालीनंतर तिकीट बुकिंगचा वेग पाच पटीने वाढेल. ही माहिती रेल्वे मंत्रालयाच्या तांत्रिक शाखेने &#8216;क्रिस&#8217; (CRIS) च्या ४१ व्या स्थापना दिवशी दिली. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे सणासुदीच्या काळात तिकीट बुक करणे अधिक सोपे होईल.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/which-is-best-app-for-train-ticket-booking-irctc-vs-railone-know-the-key-differences-1242038.html"><span style="color: #3366ff;"><strong>IRCTC vs RailOne: का होते आहे दोन्ही App ची तुलना? तिकिट बुकिंगसाठी कोणते आहे उत्तम</strong></span></a></p>
<p><b>कसा होईल फायदा </b></p>
<p><span style="font-weight: 400;">या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा सामान्य प्रवाशांना होईल. दररोज सकाळी १० आणि ११ वाजता <a href="https://www.navarashtra.com/technology/decode-5-smart-irctc-tatkal-ticket-booking-tricks-to-increase-confirm-train-ticket-chances-see-fore-more-details-1208029.html"><span style="color: #3366ff;">तात्काळ तिकीट बुकिंग</span></a> करताना सर्व्हरवर खूप भार येतो. यामुळे अनेकदा ॲप हँग होते किंवा वापरकर्त्याला लॉग-आउट करावे लागते. रेल्वेचा विश्वास आहे की, नवीन प्रणाली हा मोठा भार सहजपणे हाताळेल. यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय तिकिटे मिळवणे शक्य होईल.</span></p>
<p><b>डिजिटल प्रवासाची चार दशके</b></p>
<p><span style="font-weight: 400;">क्रिस (CRIS) गेल्या ४० वर्षांपासून रेल्वेच्या डिजिटायझेशनसाठी काम करत आहे. या संस्थेने रेल्वेसाठी अनेक मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. यामध्ये सामान्य प्रवाशांसाठी तिकीट प्रणाली आणि मालगाड्यांच्या संचालन प्रणालीचा समावेश आहे. आता, काळासोबत या सर्व प्रणाली अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवल्या जात आहेत.</span></p>
<p><b>सुपरॲप ‘रेलवन’ आणि AI वर लक्ष केंद्रित</b></p>
<p><span style="font-weight: 400;">रेल्वे आता आपल्या नवीन सुपरॲप ‘रेलवन’ (RailOne) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर देखील काम करत आहे. क्रिसचे व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही. एल. सत्य कुमार म्हणाले की, रेलवन ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता एआयच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या पसंतीनुसार उत्तम सेवा पुरवल्या जातील. सायबर सुरक्षा देखील मजबूत केली जात आहे. हे नवीन अपग्रेड तिकीट दलालांच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरलाही आळा घालेल. ही प्रणाली सणासुदीच्या दिवसांतील प्रचंड गर्दी देखील सहजपणे हाताळेल. ही नवीन प्रणाली येत्या काही महिन्यांत पूर्णपणे कार्यान्वित होईल. यानंतर, सामान्य जनतेला ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या त्रासातून कायमचा दिलासा मिळेल.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-local-latest-update-train-tickets-uts-app-discontinued-shifts-services-to-railone-1161070.html"><span style="color: #3366ff;"><strong>Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/1454-feet-high-proposal-on-empire-state-building-goes-viral-police-arrested-couple-1268697.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:42:49 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:42:49 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-7-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[new york]]></category>
		<category><![CDATA[Video Viral]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268697</guid>

					<description><![CDATA[Dangerous Propose Video : प्रेमाच्या नादात जीव टाकला धोक्यात! न्यूयाॅर्कच्या आयकॉनिक एम्पायर स्टेट बिल्डिंगवर जोडप्याने प्रपोज करु पाहिलं पण थोड्याच वेळात इथे पोलिसांनी सरप्राईज एंट्री झाली. पाहा व्हिडिओत काय घडलं.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-7-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="1454 Feet High Proposal On Empire State Building Goes Viral Police Arrested Couple"     /></figure><ul>
<li>1,454 फूट उंचीवर प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तरुणाने धाडसी स्टंट केला.</li>
<li>प्रपोजलनंतर काही क्षणांतच घटनास्थळी पोलिसांनी कारवाई केली.</li>
<li>व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.</li>
</ul><span class="bullet-text">असं म्हणतात प्रेमात पडलेला व्यक्ती काहीही करु शकतो. &#8216;प्यार किया तो डरना क्या&#8217; चित्रपटातील हा फेमस डायलाॅग तर तुम्ही ऐकलाच असेल. आजच्या <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/viral">व्हायरल</a> </span>व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळणार आहे. घटना न्यूयाॅर्कच्या प्रतिष्ठित आयकॉनिक एम्पायर स्टेट बिल्डिंगवर (Empire State Building) घडून आली. प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एका साहसी प्रियकराने थरारक स्टंट करत प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या प्रयत्नात तो सफल तर झाला, प्रेयसीने त्याचे हे प्रपोजल स्वाकारले परंतु काहीच क्षणात तिथे पोलिसांची सरप्राईज एंट्री झाली. चला नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/video-viral-king-cobra-vomits-dead-female-snake-during-rescue-in-shivpuri-viral-news-in-marathi-1268562.html"><strong> धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral</strong> </a></span></p>
<p><strong>सेफ्टी गेअरवर चढून केलं प्रपोज</strong></p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. रुफटाॅप स्टंटसाठी लोकप्रिय असलेले कपल 33 वर्षीय एंजेला निकोलाउ (Angela Nikolau) आणि 32 वर्षीय इवान कुजनेत्सोव (Ivan Beerkus) यांनी सुरक्षा उपकरणांशिवाय एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या सर्वोच्च बिंदूवर, म्हणजेच शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. जमिनीपासून सुमारे १,४५४ फूट उंचीवर असलेले हे ठिकाण केवळ एक धातूची रचना आणि अँटेना असून तिथे सोसाट्याचा वारा देखील सुरु असतो.</p>
<p>व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उंचावर पोहचल्यावर कपलने एक काळा बॅनर हवेत फडकवल्याचे दिसते. यावर लिहिले होते की, &#8220;जेव्हा प्रेमाची शक्ती सत्तेच्या आकर्षणावर मात करेल, त्या दिवशी जगात शांतता नांदेल.&#8221; यानंतर इव्हान गुडघ्यावर बसला आणि त्याने फिल्मी स्टाईलमध्ये अंगठीचा डब्बा ओपन करुन एंजेलाला प्रपोज केलं. व्हिडिओमध्ये एंजेला त्याला होकार देताना दिसते ज्यानंतर ते या क्षणाचा आनंद साजरा करत होते. पण काही वेळातच तिथे पोलासांची एंट्री होते.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Two masked people named Angela Nikolau and Ivan Beerkus, dressed as Batman and Catwoman, were spotted hanging a flag from the upper tier of the Empire State Building on Wednesday. The figures were observed near the top of the Midtown Manhattan landmark with a large banner… <a href="https://t.co/dlwOnuPuyc">pic.twitter.com/dlwOnuPuyc</a></p>
<p>— Damon Strong (@DamonStrong) <a href="https://x.com/DamonStrong/status/2072409677682356251">July 1, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/europe-heatwave-woman-tennis-player-racket-melts-in-hand-video-viral-1268417.html"><strong> धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral</strong> </a></span></p>
<p>न्यूयाॅर्क पोलिसांनी जोडप्याला अटक केली असून बेकायदेशीर प्रवेश, धोकादायक कृत्य, मालमत्तेचे नुकसान आणि सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या प्रवक्त्याने म्हटले की, &#8220;आमचा ऑब्झर्व्हेशन डेक प्रपोजलसाठी एक सुंदर आणि सुरक्षित जागा आहे, परंतु कोणालाही आपला जीव धोक्यात घालून असे स्टंट करण्याची परवानगी नाही.&#8221; या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला <strong>@DamonStrong</strong> नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. यूजर्स व्हिडिओला वेगाने शेअर करत असून प्रपोज नव्हे तर हा जीवनाचा शेवट अशा प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>NEET 2026 Reforms: NEET परीक्षा आता अभ्यासक्रमानुसार वेगळी होणार? स्वतंत्र परीक्षेबाबत संसदीय समितीचा मोठा सल्ला काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/neet-2026-reform-parliamentary-committee-separate-exams-mbbs-ayush-nursing-1268698.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:40:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:40:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/neet_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[NEET]]></category>
		<category><![CDATA[NEET Exam]]></category>
		<category><![CDATA[Parliament News]]></category>
		<category><![CDATA[Union Cabinet Meeting]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268698</guid>

					<description><![CDATA[Multi Phase NEET Exam : नीट (NEET) परीक्षेत मोठ्या सुधारणांची शक्यता! विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी MBBS, AYUSH आणि नर्सिंगसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याचा संसदीय समितीचा सल्ला. एनटीएने (NTA) दर्शवली असहमती; सविस्तर वृत्त वाचा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/neet_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Neet 2026 Reform Parliamentary Committee Separate Exams Mbbs Ayush Nursing"     /></figure><p>Multi Phase NEET Exam नीट (NEET) परीक्षेतील सुधारणा आणि &#8216;री-नीट २०२६&#8217; च्या पुनरावलोकनासाठी आज संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण सल्ले देण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच परीक्षेमध्ये बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी समितीने MBBS, AYUSH आणि नर्सिंग या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात याव्यात, असा सल्ला दिला आहे.</p>
<p>परंतु, NTA ने या प्रस्तावावर असहमती दर्शवली आहे. सध्या या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश नीटच्या गुणांवरच (NEET Score) आधारित असल्याने स्वतंत्र परीक्षा घेणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही, असे एनटीएने म्हटले आहे.</p>
<h3>&#8216;NEET&#8217; परीक्षा अनेक टप्प्यांत होणार का?</h3>
<p>संसदीय समितीने आणखी एक महत्त्वाचा सल्ला देताना म्हटले आहे कि, संपूर्ण देशात एकाच दिवशी नीट परीक्षा आयोजित केल्यामुळे प्रशासकीय आणि लॉजिस्टिक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. अशा परिस्थितीत, भविष्यात राज्यांच्या गरजेनुसार अनेक टप्प्यांत परीक्षा घेण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. परंतु, यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/raigad-heavy-rain-alert-school-holiday-july-2-panvel-uran-alibaug-1268554.html">Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या</a></strong></span></p>
<h3>बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?</h3>
<p>बैठकीदरम्यान भविष्यात नीट परीक्षा कॉम्प्युटर आधारित परीक्षा म्हणजेच CBT (Computer Based Test) करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. संसदीय समितीने स्पष्ट केले की, असा निर्णय तेव्हाच घेतला जावा, जेव्हा संपूर्ण देशात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा (Digital Infrastructure) तयार होईल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे तांत्रिक कारणांमुळे नुकसान होणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/iit-delhi-dropout-joins-microsoft-skills-vs-degree-ai-era-gen-z-1268586.html">Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?</a></strong></span></p>
<p>काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीसमोर एनटीएचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि इस्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी सादरीकरण केले. या बैठकीत परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थीस्नेही बनवण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/recruitment-for-5000-posts-in-the-health-department-prakash-abitkar-1268704.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:51:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:51:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T123114.046_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Health Department]]></category>
		<category><![CDATA[Health News]]></category>
		<category><![CDATA[Prakash Abitkar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268704</guid>

					<description><![CDATA[कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि ईएसआयसी संदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून दोन ते तीन संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T123114.046_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Recruitment For 5000 Posts In The Health Department Prakash Abitkar"     /></figure><ul>
<li><em><strong>आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती</strong></em></li>
<li><em><strong>१४०० डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार </strong></em></li>
<li><em><strong>१९०० सीएचओ पदेही लवकरच भरणार</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई:</strong> राज्यातील <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/health">आरोग्य</a> </strong></span>विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल. तसेच आजच्या डॉक्टर्स दिनी १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १,९०० सीएचओ पदेही लवकरच भरली जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/prakash-abitkar">प्रकाश आबिटकर</a></strong></span> यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.</span><p>सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घेतले असून या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली जाईल. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधीही आठवडाभरात वितरित करण्यात येईल. अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी डॉक्टर व इतर मनुष्यबळाअभावी सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. आता नव्या पदमान्यतेमुळे आणि डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/esis-benefit-for-asha-workers-and-contractual-employees-under-rs-21000-salary-1263202.html">21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी</a></strong></span></p>
<p>रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून ५०, ७०, ७५ आणि ९० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राध्यान्याने निधी देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी केंद्र शासनाच्या निकषांनुसार निधी उपलब्ध होत असला तरी आवश्यकतेनुसार निधी वाढविण्याबाबत समिती स्थापन करून आढावा घेतला जाईल. कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके असल्यास ती प्राधान्याने अदा करण्यात येतील, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.</p>
<p>कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि ईएसआयसी संदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून दोन ते तीन संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अशा प्रकारांमध्ये आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. या प्रश्नावर सदस्य विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, डॉ. ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी, सुलभा खोडके आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/minister-prakash-abitkar-said-that-the-primary-health-center-concept-will-be-implemented-across-the-state-1227235.html">प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पना राज्यभर राबविणार; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती</a></strong></span></p>
<p><strong>राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी</strong></p>
<p>राज्यातील आशा स्वयंसेविका आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच 21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रस्तावामुळे राज्यातील हजारो कर्मचारी व कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ होईल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mandar Jadhav: &#8216;९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,&#8217; मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, &#8216;त्या क्षणी&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/actor-mandar-jadhav-reveals-he-once-considered-suicide-opens-up-about-the-toughest-phase-of-his-life-1268686.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:28:41 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:28:41 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mandar_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Serial]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[marathi actor]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268686</guid>

					<description><![CDATA[मराठी अभिनेता मंदार जाधवने करिअरमधील कठीण काळाचा खुलासा केला. '९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला होता,' असे सांगत त्याने नैराश्यावरील संघर्ष उलगडला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/mandar_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Actor Mandar Jadhav Reveals He Once Considered Suicide Opens Up About The Toughest Phase Of His Life"     /></figure><p>सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरांत पोहोचला लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे. मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून मंदार कडे पाहिलं जात. पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्याच्यकडे जवळपास 4 ते 5 वर्ष काहीच काम नव्हतं. आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.</p>
<p>राजश्री मराठीशी संवाद साधताना मंदार जाधव म्हणाला, &#8220;मी लहानपणी खूप हट्टी होतो. पण आयुष्यात असा एक काळ आला, ज्याने मला संयम शिकवला. चार-पाच वर्षांचा तो काळ खूप मोठा होता. ज्या वयात कलाकाराचं करिअर घडतं, त्या वयात मी घरी बसलो होतो. माझ्याकडे कोणतंच काम नव्हतं. त्यावेळी मला वाटायचं की, आपण इतरांपेक्षा कमी आहोत. आपल्याला काहीच जमत नाही, आपण सक्षम नाही&#8230; असे अनेक नकारात्मक विचार मनात येत होते.&#8221;</p>
<p><strong>&#8216;९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला होता&#8217;</strong></p>
<p>मंदारने पुढे सांगितले की, त्या काळात तो इतका मानसिक तणावाखाली होता की त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचाही विचार आला होता.</p>
<p>&#8220;माझ्या आई-वडिलांनाही ही गोष्ट माहिती नाही. पण आज मी पहिल्यांदाच सांगतोय. आमचं घर नवव्या मजल्यावर होतं. एक दिवस बाल्कनीत उभा राहिलो आणि खाली उडी मारावी असा विचार मनात आला. पण लगेच दुसरा विचार आला&#8230; जर मी चुकून वाचलो आणि हात-पाय मोडले, तर आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागेल. मृत्यू झाला तर एकदाच सगळं संपेल, पण वाचलो तर परिस्थिती आणखी कठीण होईल. त्या विचाराने मी स्वतःला थांबवलं,&#8221; असे तो म्हणाला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/ravi-kishan-exits-the-alliance-actor-gets-emotional-while-leaving-daughter-reeva-alone-watch-the-video-1268468.html"> वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा </a></strong></span></p>
<p><strong>&#8216;अलादीन&#8217;नंतरही नव्हतं काम</strong></p>
<p>मंदारने सांगितले की, यशस्वी &#8216;अलादीन&#8217; प्रकल्पात काम करूनही त्याच्याकडे पुढील काही वर्षे काम नव्हते. त्यामुळे आत्मविश्वास ढासळला आणि नैराश्य अधिक वाढले. मात्र, काळानुसार त्याने स्वतःला सावरलं आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली.</p>
<p>आज मंदार आपल्या त्या काळाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. संघर्षातून बाहेर पडत त्याने स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला असून, त्याचा हा अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.</p>
<p>मराठी अभिनेता मंदार जाधव याने आयुष्यातील अत्यंत कठीण आणि भावनिक काळाबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/heavy-mumbai-rains-flood-ashnoor-kaurs-home-actress-shares-viral-video-1268435.html"> <span class="color-red">Mumbai Heavy Rain</span>: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/gujarat-crime-believed-spouse-was-a-woman-for-three-years-murdered-by-bludgeoning-with-a-stone-upon-discovering-the-partner-was-actually-a-man-1268582.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:26:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:26:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Navarashtra-2026-07-02T123113.842_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Gujrat]]></category>
		<category><![CDATA[Gujrat Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268582</guid>

					<description><![CDATA[गुजरातच्या राजकोटमध्ये सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. फेसबुक व इन्स्टाग्रामवर तरुणी असल्याचा बनाव करून एका व्यक्तीने तरुणाशी संबंध प्रस्थापित केले. नंतर ती व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचे समोर आल्यानंतर दोघांत वाद झाले. संतापाच्या भरात आरोपीने दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आर]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Navarashtra-2026-07-02T123113.842_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gujarat Crime Believed Spouse Was A Woman For Three Years Murdered By Bludgeoning With A Stone Upon Discovering The Partner Was Actually A Man"     /></figure><ul>
<li>फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून आरोपीशी ओळख वाढवण्यात आली.</li>
<li>संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचे समोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले आणि हत्या झाली.</li>
<li>सीसीटीव्ही, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडिया चॅट्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>गुजरात:</strong> <a href="https://www.navarashtra.com/crime/gujarat-crime-slapped-across-the-face-wifes-rage-spirals-out-of-controlhusband-murdered-by-crushing-with-a-stone-1198870.html">गुजरात</a> येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तरुणी असल्याचा बनाव, तीन वर्ष पत्नी म्हणून राहणाऱ्या एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. तरुणाने मुलगी समजून लग्न केलं तोच व्यक्ती पत्नी नसून पुरुष असल्याचे समोर येताच दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घडलेला प्रकार गुजरातच्या राजकोटमध्ये २५ जून रोजी घडला आहे.</span><p style="text-align: justify"><strong>कसा उघडकीस आला प्रकरण?</strong></p>
<p style="text-align: justify">हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव पियुष कुमार खरवार असे आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. राजकोटमधील मस्कट फाटक येथील रेल्वेच्या भिंतीजवळ एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे पोलिसांनी अंदाज वर्तवला. मात्र पोस्टमार्टम अहवालात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि दगडाने मारहाण केल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.</p>
<p style="text-align: justify"><strong>फेसबुकवर ओळख आणि&#8230;</strong></p>
<p style="text-align: justify">आरोपी पियुष कुमार हैदराबाद येथे कमला होता तेव्हा तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची चंदन कुमार याच्याशी ओळख झाली होती. चंदन कुमारने स्वतःचे नाव फेसबुकवर निशा कुमार तर इंस्टाग्रामवर पूनम असे ठेवून मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली होती. चंदनने पियुषचा विश्वास संपादन केला. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहू लागले. पियुषने तिला आपली पत्नी मानून तिच्याशी विवाह केला होता. मात्र, शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ आल्यावर चंदन धार्मिक व्रताचे आणि उपवासाचे कारण देऊन नेहमी टाळाटाळ करत असे. पियुषनेही त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला होता.</p>
<p><a title="Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक" href="https://www.navarashtra.com/crime/chandrapur-newborn-baby-sale-human-trafficking-case-bjp-women-office-bearers-arrested-1268682.html"> <span class="color-red">Chandrapur Crime </span>: नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक </a></p>
<p style="text-align: justify"><strong>सत्य आले समोर</strong></p>
<p style="text-align: justify">काही दिवसांनंतर, पियुषने चंदनला घरात दाढी करताना रंगेहाथ पाहिले. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पूनमला तो आपली पत्नी समजत होता तो पत्नी नसून प्रत्यक्षात पुरुष होता. दोघांमध्ये प्रचंड वाद होऊ लागले. या वादाला कंटाळून पियुषने हैद्राबाद सोडले आणि तो उत्तर प्रदेश, राजस्थान करत शेवटी गुजरातच्या राजकोटमधील पडवाला गावातील एका कारखान्यात कामाला लागला. मात्र, चंदनने त्याचा पिच्छा सोडला नाही आणि तो प्रत्येक ठिकाणी पियुषच्या मागे गेला. चंदन २१ जून रोजी पडवाला येथील कारखान्यात गेला. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.</p>
<p style="text-align: justify">रात्री संतापलेल्या पियुषने चंदनला रेल्वे ट्रॅकजवळील एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने दगडाने चंदनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याने छंदांचा मृतदेह महिलांच्या कपड्यांमध्ये गुंडाळून मोठ्या दगडांखाली लपवून ठेवला आणि तो पुन्हा कामावर परतला.</p>
<p style="text-align: justify"><strong>महिला बनून अनेक तरुणांच्या संपर्कात</strong></p>
<p style="text-align: justify">पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया चॅट्सच्या आधारे पोलिसांनी पियुष कुमार याला ताब्यात घेतले. त्याची कठोर चौकशी केल्यांनतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. मृत चंदन कुमार गेल्या तीन वर्षांपासून महिला बनून अनेक तरुणांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली असून पोलीस त्याच्या इतर सोशल मीडिया अकाऊंटचीही चौकशी करत आहेत.</p>
<p style="text-align: justify"><a title="धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू" href="https://www.navarashtra.com/crime/youth-critically-injured-in-assault-finally-dies-1268648.html"> धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/nashik-shalarth-id-scam-nitin-upasani-nitin-bachhav-sit-chargesheet-1268684.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:23:53 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:23:53 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-02T121846.532_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Educational News]]></category>
		<category><![CDATA[Educational Sector]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268684</guid>

					<description><![CDATA[एसआयटीच्या तपासानुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत शालार्थ आयडींचा गैरवापर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली.  २२३ शाळांमधील ८२१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-02T121846.532_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nashik Shalarth Id Scam Nitin Upasani Nitin Bachhav Sit Chargesheet"     /></figure><p><strong>Shalarth ID Scam: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/education-news">शिक्षण</a> </span></strong>विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या प्राथमिक तपासातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात एसआयटीने जिल्हा न्यायालयात सुमारे १६ हजार पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे.</p>
<p>मार्च २०२६ मध्ये नाशिक रोड पोलिस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, गुन्हेगारी कट आणि संघटित गुन्हेगारीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह १६ जणांचा समावेश आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-affected-by-the-purandar-airport-project-will-be-allotted-land-plots-1268675.html"><span class="color-red">Purandar Airport </span>: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट</a></span></h3>
<p><strong><a href="http://navarashtra.com/topic/nashik-news">नाशिक</a></strong> पोलिस आयुक्तालयाच्या एसआयटीचे प्रमुख आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. तपासातील पुढील पुराव्यांच्या आधारे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.</p>
<p>एसआयटीच्या आतापर्यंतच्या तपासानुसार, या घोटाळ्यात १,१९९ संशयितांचा सहभाग आढळून आला आहे. वेतन आणि इतर बिलांच्या माध्यमातून शासनाची १६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. संशयितांविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, पुरावे उपलब्ध झाल्यानंतर अटकसत्र अधिक वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.</p>
<p>या घोटाळ्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष व सचिव, वेतन मंजूर करणारे लिपिक, वेतन अधीक्षक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक" href="https://www.navarashtra.com/crime/chandrapur-newborn-baby-sale-human-trafficking-case-bjp-women-office-bearers-arrested-1268682.html"><span class="color-red">Chandrapur Crime </span>: नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यां</a></span></h3>
<h3>२०१४ पासून सुरू असलेला घोटाळा</h3>
<p>एसआयटीच्या तपासानुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत शालार्थ आयडींचा गैरवापर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली.  २२३ शाळांमधील ८२१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी नितीन उपासनी, पवार आणि किरण पाटील यांना अटक करण्यात आली होती. किरण पाटील सध्या जामिनावर असून, नितीन उपासनी आणि पवार हे न्यायालयीन कोठडीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर भाऊसाहेब चव्हाण अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.</p>
<h3>काय आहे शालार्थ आयडी घोटाळा?</h3>
<p>मार्च २०२६ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात नाशिक विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा आरोप आहे. बनावट आणि बँक-डेटेड आदेशांच्या आधारे शासनाच्या तिजोरीतून सुमारे १५० ते १६० कोटी रुपये वेतनाच्या स्वरूपात काढण्यात आल्याचा आरोप आहे.</p>
<p>मार्च २०१९ ते जून २०२५ या कालावधीत झालेल्या या गैरव्यवहारात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतील वेतन पथक कार्यालयातील अधिकारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, अध्यक्ष, सचिव तसेच बोगस शालार्थ आयडीच्या आधारे वेतन घेणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तपासाच्या कक्षेत आहेत.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/venezuela-red-sky-after-earthquake-viral-video-fact-check-1268616.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:21:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:21:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Venezuela-Red-Sky_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Venezuela]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268616</guid>

					<description><![CDATA[Venezuela Red Sky : व्हेनेझुएलाच्या आकाशात सूर्यास्ताच्या वेळी आकाश गडद लाल रक्तासारखे दिसून आले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Venezuela-Red-Sky_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Venezuela Red Sky After Earthquake Viral Video Fact Check"     /></figure><ul>
<li><strong>कंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश</strong></li>
<li><strong>नागरिकांची उडाली झोप</strong></li>
<li><strong>नेमकं काय घडलं?</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Venezuela Red Sky News in Marathi : काराकस :</strong> <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/venezuela">व्हेनेझुएला</a> </span></strong>अजून भूकंपाच्या धक्क्यातून सावरला नसताना दुसरीकडे सूर्यास्ताच्या वेळी घडलेल्या दुर्मिळ घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये सर्यास्ताच्या वेळी आकाश पूर्णपणे रक्तासारखे गडद लाल झाले होते. या दृश्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक याला चमत्कार म्हणत आहे, तर काहींनी याला मोठ्या संकटाचा इशारा मानला आहे. परंतु वैज्ञानिकांनी या दाव्यांचे खंडन केले आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/greece-wildfire-father-son-die-fire-alert-issued-1268551.html">Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी</a></span></strong></p>
<h3>काय आहे लाला आकाशामागील कारण?</h3>
<p>तज्ज्ञांच्या मते, ही केवळ एक नैसर्गिक घटना आहे. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे वातावरणातील जाड हवेच्या थरातून प्रवास करतात. या प्रक्रियेत आकाश निळा प्रकाश अधिक प्रमाणात विखुरते. तर लाल आणि नारंगी रंगाची किरणे अधिक प्रभावी आणि स्पष्ट दिसतात. या प्रक्रियेला रेले स्कॅटरिंग म्हटले जाते.</p>
<p>तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून उडणारी अतिसूक्ष्म धूळ अटलांटिक महासागर ओलांडून दरवर्षी कॅरिबियन आणि व्हेनेझुएलाच्या परिसरात पसरते. या धुळीमुळेच आकाशाचा रंग गडद लाल दिसतो.</p>
<p>अशा गडद लाल सूर्याला कँडिलाझो म्हटले जाते. हा शब्द जुन्या तेलाच्या दिव्याच्या लालसर प्रकाराशावरुन पडला आहे. ही एक नैसर्गिक घटना असून कोणत्याही संकटाचा इशारा नाही.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f1fb-1f1ea_V_png--1280x720-4g.webp" alt="🇻🇪" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> Sky over Caracas turns blood-red days after the deadly Venezuela earthquakes due to dust, sand, and other microscopic particles that rose into the atmosphere. <a href="https://t.co/8oEZ2j7AGq">pic.twitter.com/8oEZ2j7AGq</a></p>
<p>— Visegrád 24 (@visegrad24) <a href="https://x.com/visegrad24/status/2072303078066262093">July 1, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<h3>भूकंपाशी काही संबंध आहे का?</h3>
<p>या घटनेचा सध्या व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी संबंध जोडला जात आहे. नुकेतच व्हेनेझुएलाला भूकंपाच्या दोन शक्तिशाली धक्क्यांनी हादरवून सोडले असून यामध्ये १,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे.</p>
<p>परंतु तज्ज्ञांनी लाल आकाशाचा भूकंपाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशापेक्षा ही घटना पूर्णपणे वेगळी असून वातावरणातील प्रकाशाचे विखुरणे आणि धुळीचे प्रमाण यामुळेच आकाश लाल दिसते असे म्हटले आहे.</p>
<p>तज्ज्ञांनी लोकांना सोशल मीडियावरवर अफवांवर विश्वास न ठेवण्यात वैज्ञानिक कारणांवर आधारित माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/russia-attcked-kyiv-zelensky-warning-missile-drone-strike-russia-ukriane-war-1268409.html">Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये &#8216;असे&#8217; फिरणार जागतिक राजकारण</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/japan-pm-sanae-takaichi-india-visit-16th-annual-summit-modi-meeting-indo-pacific-defence-energy-resilience-1268576.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:15:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:15:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Sanae-Takaichi-India-visit-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Japan]]></category>
		<category><![CDATA[PM Narendra Modi]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268576</guid>

					<description><![CDATA[Sanae Takaichi India Visit: जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीत आर्थिक सुरक्षा, ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाईल.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Sanae-Takaichi-India-visit-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Japan Pm Sanae Takaichi India Visit 16th Annual Summit Modi Meeting Indo Pacific Defence Energy Resilience"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">ऐतिहासिक दिल्ली दौरा</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेवर भर</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">इंडो-पॅसिफिकमध्ये मोठी लष्करी भागीदारी</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="28,0,0"><strong>Sanae Takaichi India visit 2026 :</strong> बदलत्या जागतिक राजकीय आणि सामरिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये एक नवीन आणि अत्यंत गौरवशाली अध्याय जोडला जात आहे. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/japan">Sanae Takaichi</a></span>) आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर भारताची राजधानी नवी दिल्ली येथे दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून, दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचे अत्यंत भव्य आणि औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत करताना विश्वास व्यक्त केला की, या ऐतिहासिक दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील &#8220;विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी&#8221; (Special Strategic and Global Partnership) नव्या उंचीवर पोहोचेल.</p>
<p data-path-to-node="8">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी &#8216;एक्स&#8217; (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जपानच्या पंतप्रधानांचे जाहीर आणि हार्दिक स्वागत केले. आपल्या संदेशात त्यांनी लिहिले की, &#8220;पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे भारतात खूप खूप स्वागत. या पहिल्या दौऱ्याचे यजमानपद भूषवताना भारताला अत्यंत आनंद होत आहे.&#8221; हैदराबाद हाऊस येथे होणाऱ्या उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेबद्दल उत्साह व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे केवळ भारत आणि जपानचे संबंध सुधारणार नाहीत, तर संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशात (Indo-Pacific Region) आणि जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धीला एक नवी सकारात्मक चालना मिळेल.</p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेवर मुख्य लक्ष</b></h3>
<p data-path-to-node="10">भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला. जपानचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या आव्हानात्मक आणि अत्यंत संवेदनशील आंतरराष्ट्रीय भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जपान आणि भारत यांच्यातील सामरिक सहकार्य अधिक दृढ करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत आर्थिक सुरक्षा (Economic Security) आणि ऊर्जा सुरक्षा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.</p>
<p data-path-to-node="10"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/world-sports-journalists-day-2-july-history-importance-aips-sports-journalism-evolution-1266081.html">World Sports Journalists Day: मैदानावरील थरार शब्दांत मांडणाऱ्यांचा उत्सव; जाणून घ्या या खास दिवसाचा इतिहास आणि महत्त्व</a></span></strong></p>
<p data-path-to-node="11">विशेषतः अलीकडच्या काळात पर्शियन गल्फ आणि हॉरमुझ सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) झालेल्या नाकेबंदीमुळे भारत आणि जपान या दोन्ही देशांना इंधनाच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. दोन्ही देश आपल्या ऊर्जेसाठी पश्चिम आशियातील तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. या संकटामधून धडा घेत, भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी दोन्ही नेते &#8216;ऊर्जा लवचिकता करारावर&#8217; (Energy Resilience Agreement) स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. या अंतर्गत बायोगॅस, ऊर्जा राखीव साठा तयार करणे आणि हरित अमोनिया प्रकल्पांवर (Green Ammonia Project) एकत्र काम केले जाईल.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Delhi: Japanese Prime Minister Sanae Takaichi receives a ceremonial welcome at the forecourt of Rashtrapati Bhavan. Prime Minister Narendra Modi is also present on the occasion <a href="https://t.co/YrXkck0eVL">pic.twitter.com/YrXkck0eVL</a></p>
<p>— IANS (@ians_india) <a href="https://x.com/ians_india/status/2072542976317030682">July 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">१६ वी भारत-जपान वार्षिक शिखर परिषद आणि आधुनिक तंत्रज्ञान</b></h3>
<p data-path-to-node="13">आपल्या या महत्त्वपूर्ण तीन दिवसीय दौऱ्यात, सनाए ताकाइची आणि पंतप्रधान मोदी प्रामुख्याने १६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेचे नेतृत्व करणार आहेत. या शिखर परिषदेचा अजेंडा अत्यंत व्यापक आणि आधुनिक काळाला साजेसा आहे. यामध्ये केवळ पारंपारिक व्यापारच नाही, तर सेमीकंडक्टर (Semiconductors), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमोबाईल, फॉर्मास्युटिकल्स आणि जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करण्यावर दोन्ही देशांमध्ये जवळपास १० महत्त्वाच्या करारांवर (MoUs) स्वाक्षरी होणार आहे. याशिवाय जपानच्या १०० हून अधिक मोठ्या उद्योगपतींचे शिष्टमंडळही या दौऱ्यात आले असून, ते दिल्लीतील &#8216;भारत-जपान बिझनेस फोरम&#8217;ला संबोधित करणार आहेत. यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची नवीन जपानी गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.</p>
<p data-path-to-node="14">या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा (North East India) विकास होय. जपान हा एकमेव असा देश आहे ज्याच्या सोबतीने भारताने &#8216;अॅक्ट ईस्ट फोरम&#8217; (Act East Forum) सुरू केला आहे. आसाम आणि मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधा, पर्यटन आणि कौशल्य विकासासाठी जपान मोठी मदत करत आहे. मेघालयातील ५,००० तर आसाममधील २०,००० तरुणांना जपानमध्ये कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्याचे करार आधीच झाले असून, या दौऱ्यात त्याला अधिक गती दिली जाईल.</p>
<p data-path-to-node="14"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/ayatollah-ali-khamenei-funeral-iran-military-alert-mojtaba-public-appearance-mashhad-security-update-2-1267827.html">US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="15"><b data-path-to-node="15" data-index-in-node="0">संरक्षण आणि सामरिक सहकार्याला मिळणार नवीन बळकटी</b></h3>
<p data-path-to-node="16">या उच्चस्तरीय भेटीचा सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग म्हणजे संरक्षण सहकार्य हा आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये मान्य झालेल्या &#8216;आर्थिक आणि सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त घोषणा&#8217; पत्राला आता प्रत्यक्षात आणले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, दोन्ही देशांची संरक्षण क्षमता आणि लष्करी सज्जता मजबूत करणे, हा या भेटीचा मुख्य अजेंडा आहे. चीनच्या दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरातील वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांची &#8216;क्वाड&#8217; (QUAD) संघटना आधीच सक्रिय आहे. ताकाइची यांच्या या दौऱ्यामुळे क्वाड देशांमधील समन्वय आणखी मजबूत होईल.</p>
<p data-path-to-node="17">या नवीन उपक्रमांतर्गत दोन्ही देशांच्या सैन्यांमधील वाढीव समन्वय, समुद्रातील संयुक्त लष्करी सराव आणि वाढीव तांत्रिक सहकार्यावर विशेष भर दिला जाईल. जपानने आता आपल्या संरक्षण उपकरणांच्या निर्यात धोरणात बदल करून भारतासारख्या विश्वासू भागीदार देशाला प्रगत लष्करी तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये प्रगत युद्धनौकांचे इंजिन, ड्रोनसाठी हायब्रिड प्रोपल्शन सिस्टीम आणि स्टेल्थ फीचर्स असलेल्या तंत्रज्ञानाचा समावेश असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, ताकाइची यांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे भारत आणि जपान यांच्यातील औद्योगिक आणि सामरिक भागीदारी एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करेल, ज्यामुळे आगामी &#8216;आशियाई शतकाला&#8217; (Asian Century) लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर आधारित आकार मिळेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/iit-delhi-dropout-joins-microsoft-skills-vs-degree-ai-era-gen-z-1268586.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:14:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:14:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/degree_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[ai]]></category>
		<category><![CDATA[Degree]]></category>
		<category><![CDATA[IIT]]></category>
		<category><![CDATA[Skill Development]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268586</guid>

					<description><![CDATA[Skills vs Degree Debate :  दिल्लीची पढ़ाई सोडून १९ वर्षीय आशिष कुमार वर्मा मायक्रोसॉफ्टमध्ये सामील! एआय आणि टेक जगतात आता पदवीपेक्षा प्रॅक्टिकल स्किल्स आणि मेंटॉरशिपला अधिक महत्त्व का दिले जात आहे? सविस्तर वाचा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/degree_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iit Delhi Dropout Joins Microsoft Skills Vs Degree Ai Era Gen Z"     /></figure><p>Skills vs Degree Debate: भारतामध्ये अनेक वर्षांपासून आयआयटी (IIT) मध्ये प्रवेश मिळवणे हे यशाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. आयआयटीची पदवी म्हणजे उत्तम नोकरीIIT Delhi Dropout Joins Microsoft:, आदर आणि उज्ज्वल भविष्याची हमी, असा एक ठाम समज होता. परंतु, आता एआय (AI), स्टार्टअप्स आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात आजचे तरुण विद्यार्थी हा प्रश्न विचारत आहेत की, यशासाठी केवळ आयआयटीची पदवीच पुरेशी आहे का? की इंडस्ट्रीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना अधिक पुढे घेऊन जाऊ शकतो? याच कारणामुळे शिक्षण आणि करिअरबाबत तरुणांची विचारसरणी हळूहळू बदलत आहे.</p>
<p>नुकतेच १९ वर्षीय आशिष कुमार वर्मा याने आयआयटी दिल्लीतील (IIT Delhi) आपले शिक्षण अर्धवट सोडून मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्याने लिंक्डइनवर (LinkedIn) लिहिले की, &#8220;आता सर्वोत्तम ज्ञान केवळ विद्यापीठांच्या वर्गांपुरते मर्यादित राहिलेले नाही.&#8221; आता या घटनेने एक नवीन चर्चा सुरू केली आहे.</p>
<h3>स्टार्टअप्स बनत आहेत का नवीन युनिव्हर्सिटी?</h3>
<p>करिअर कोच प्रदीप जैन यांच्या मते, तरुणांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे हीच सर्वात मोठी उपलब्धी मानली जायची, पण आता विद्यार्थी स्टार्टअप इंटर्नशिप, ओपन-सोर्स प्रोजेक्ट्स आणि इंडस्ट्रीमधील मार्गदर्शकांद्वारे (Mentorship) प्रत्यक्ष अनुभव घेण्यास प्राधान्य देत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/raigad-heavy-rain-alert-school-holiday-july-2-panvel-uran-alibaug-1268554.html">Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या</a></strong></span></p>
<h3>पदवीपेक्षा कौशल्याला (Skills) अधिक महत्त्व?</h3>
<p>एआय आणि टेक इंडस्ट्रीमध्ये कंपन्या आता केवळ पदवी न पाहता उमेदवाराची वास्तविक क्षमता आणि कौशल्ये पाहत आहेत. अनेकदा विद्यार्थ्याची &#8216;गिटहब प्रोफाईल&#8217;, एआय ॲप्लिकेशन्स, ओपन-सोर्समधील योगदान आणि मजबूत पोर्टफोलिओ हा त्याच्या गुणपत्रिकेपेक्षा अधिक प्रभावी ठरत आहे. अलीकडेच एका २० वर्षीय तरुणाने आयआयटी किंवा आयआयएमची पदवी नसताना आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण न करता अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका स्टार्टअपमध्ये वार्षिक सुमारे ७० लाख रुपयांची नोकरी मिळवली. हे उदाहरण दर्शवते की, व्यावहारिक कौशल्यांचे महत्त्व सातत्याने वाढत आहे.</p>
<h3>प्राध्यापकांपेक्षा मेंटॉर्स (मार्गदर्शक) अधिक महत्त्वाचे झाले आहेत का?</h3>
<p>तज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात &#8216;शिक्षका&#8217;ची व्याख्या बदलत आहे. प्राध्यापक केवळ सिद्धांत (Theory) शिकवतात, तर इंडस्ट्री मधील मार्गदर्शक (Mentors) हे शिकवतात की प्रत्यक्ष जगात त्या सिद्धांतांचा वापर कसा करायचा. याच कारणामुळे अनेक तरुण आता शिक्षणासोबतच अनुभवी प्रोफेशनल्सकडून शिकण्याला प्राधान्य देत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/rbi-recruitment-2026-consultant-site-engineer-no-exam-jobs-salary-1268420.html">RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?</a></strong></span></p>
<h3>आयआयटीचे महत्त्व कमी होत आहे का?</h3>
<p>शिक्षणतज्ज्ञ आशिष धवन यांच्या मते, आयआयटीचे महत्त्व कमी झालेले नाही, तर त्याचे स्वरूप बदलत आहे. त्यांच्या मते, बहुतांश विद्यार्थी आजही आयआयटीची पदवी पूर्ण करतात, कारण तेथील शिक्षण, मजबूत ॲल्युम्नाय नेटवर्क आणि जागतिक ओळख आजही मोठ्या संधी उपलब्ध करून देते. मात्र, काही विद्यार्थी एआय, स्टार्टअप आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये वेगाने पुढे जाण्यासाठी वेगळा मार्ग निवडत आहेत.</p>
<h3>यशाची नवी व्याख्या तयार होत आहे?</h3>
<p>तज्ज्ञांचे असे मानणे आहे की, भविष्यात यश केवळ यावरून ठरणार नाही की तुम्ही कोणत्या संस्थेतून शिक्षण घेतले आहे, आयआयटीसारख्या संस्था पुढेही महत्त्वाच्या राहतील, पण एआयच्या या युगात सतत शिकण्याची तयारी, व्यावहारिक अनुभव आणि योग्य मार्गदर्शन (Mentorship) हीच करिअरची सर्वात मोठी ताकद बनत चालली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/chandrapur-newborn-baby-sale-human-trafficking-case-bjp-women-office-bearers-arrested-1268682.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:14:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:14:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Chandrapur-Crime_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[BJP]]></category>
		<category><![CDATA[Chandrapur]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268682</guid>

					<description><![CDATA[चंद्रपूरमधील नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियेत मदत केल्याच्या आरोपावरून भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी मुख्य आरोपींसह अन्य आरोपींवर मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Chandrapur-Crime_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Chandrapur Newborn Baby Sale Human Trafficking Case Bjp Women Office Bearers Arrested"     /></figure><ul>
<li>नवजात बालक विक्री प्रकरणात भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक</li>
<li>चंद्रपूरमधील नवजात बालक विक्री आणि मानवी तस्करी प्रकरण</li>
<li>दोन्ही महिला चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक</li>
<li>भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना अटक</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Chandrapur Crime News Marathi :</strong> चंद्रपूरमध्ये उघडकीस आलेल्या नवजात बालकांची विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियांमध्ये मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bjp">भाजप</a></span> आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दोन्ही महिलांना 1 जुलैला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सर्वांचे लक्ष तपासावर लागले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असल्याची माहिती समोर आली आहे.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/amol-kolhe-hints-at-thinking-about-ruling-party-offer-1268504.html"><span class="color-red">Amol Kolhe News</span>: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं</a></span></p>
<h3>दोन्ही महिला भाजपशी संबंधित</h3>
<p>या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायली येरणे या भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री आहेत, तर भाग्यश्री हांडे या देखील भाजपशी संबंधित पदाधिकारी असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान नवजात बालकाच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित प्रक्रिया आणि समन्वय साधण्यात या दोघींची भूमिका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या निष्कर्षानंतर दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.</p>
<h3>यापूर्वी पाच आरोपींना अटक</h3>
<p>रामनगर पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांसह एकूण पाच आरोपींना अटक केली होती. या सर्वांविरुद्ध मानवी तस्करी तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरावे गोळा करत कारवाईचा विस्तार केला असून, या साखळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्य केली जात आहे.</p>
<h3>तपासाचा विस्तार होण्याची शक्यता</h3>
<p>या कारवाईनंतर <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/newborn-baby">नवजात बालक</a></span> विक्री आणि मानवी तस्करीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून, आणखी काही संशयितांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असल्याचे सांगत, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/raj-thackeray-slams-bjp-and-rebel-mlas-warns-of-political-backlash-in-maharashtra-1268030.html"><span class="color-red">Raj Thackeray on BJP</span>: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/youth-critically-injured-in-assault-finally-dies-1268648.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:10:02 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:10:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-01T084214.174_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Murder Case]]></category>
		<category><![CDATA[Pimpri News]]></category>
		<category><![CDATA[Theft Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268648</guid>

					<description><![CDATA[मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे आणि बुद्धभूषण ऊर्फ मयूर मोकळे यांनी त्याला लाथाबुक्क्या व बॅटने बेदम मारहाण केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-07-01T084214.174_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Youth Critically Injured In Assault Finally Dies"     /></figure><p><strong>पिंपरी :</strong> मोबाईल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/crime-news">मारहाण</a> </span>करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील संकल्प हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.</p>
<p>गोविंद शिवनारायण ढगे (वय २४, रा. चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ख्वाजा जमालउद्दीन शेख (वय २३, रा.आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश रवी सोनवणे (वय २५) आणि बुद्धभूषण उर्फ मयूर मुकुंद मोकळे (वय २३, दोघे सध्या रा. आंबेठाण चौक, चाकण, मूळ रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोविंद ढगे, फिर्यादी खाजा शेख आणि आरोपी हे चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात राहतात. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे आणि बुद्धभूषण ऊर्फ मयूर मोकळे यांनी त्याला लाथाबुक्क्या व बॅटने बेदम मारहाण केली.</p>
<p><strong>मारहाणीत झाला गंभीर जखमी</strong></p>
<p>या मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर घरी जाऊन झोपला असता तो बेशुद्ध झाला. फिर्यादी यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून, चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.</p>
<p><strong>पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर</strong></p>
<p>दुसरीकडे, दारू पिताना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निर्घृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/chetan-chaudhary-reenacted-the-crime-scene-at-lohagad-and-pushed-a-dummy-into-the-valley-1267675.html">हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला</a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-affected-by-the-purandar-airport-project-will-be-allotted-land-plots-1268675.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:07:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:07:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/p-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<category><![CDATA[Purandar Airport]]></category>
		<category><![CDATA[Purandar airport project]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268675</guid>

					<description><![CDATA[पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी शासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/p-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Farmers Affected By The Purandar Airport Project Will Be Allotted Land Plots"     /></figure><p><strong>सासवड</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/purandar-airport-project">पुरंदर विमानतळ प्रकल्पातील</a> शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा देण्यात येणार आहे. तो भूखंड विकसित स्वरूपाचा असणार आहे. रस्त्यासाठी मुबलक प्रमाणात जागा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, फुटपाथ यासाठी जादा जागा लागणार असून ती जागा वगळून दहा टक्के भूखंड देण्यात येईल, यासाठी आताच जादा जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी शासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.</p>
<p>&nbsp;</p>
<p>पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रीयेनिमित्त जिल्हाधिकारी सध्या पुरंदरला ठाण मांडून बसले असून, दर सोमवारी थेट शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणींचे निवारण करण्यात येत आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्तरावरील केसेसचा जागेवरच निपटारा करून लगेच त्यांच्या संमती घेण्यात येत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या पुढील सोमवारी ६ जुलै रोजी भेटून त्यांच्या संमती घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.</p>
<p>पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागेचे भूसंपादन करण्यात येत असून, जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत ११५० कोटींचे वाटप झाले असून येत्या आठवडाभरात आणखी एक हजार कोटींचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या अंतिम समती प्रक्रिया सुरु असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे आणखी २५१ हेक्टर म्हणजेच जवळपास ६२५ एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.</p>
<p>एकीकडे तीन हजार एकरचे भूसंपादन सुरु असताना पुन्हा नव्याने भूसंपादन होणार असल्याने शेतकरी पुन्हा संभ्रमावस्थेत सापडला आहे. शेतकऱ्यांना १० टक्के परतावा पोटी तीन हजार एकर साठी तीनशे एकर जमिनीची आवश्यकता आहे. मग आणखी जवळपास ३२५ एकर जादा का संपादित करण्यात येत आहे? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अतिरिक्त ३२५ हेक्टर जागा का संपादित करण्यात येत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/lohagad-fort-siya-point-tourist-demand-guide-viral-location-news-marathi-1267885.html">हे सुद्धा वाचा : लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ</a></p>
<p><strong>सर्व आराखडा तयार करूनच दहा टक्के परतावा</strong></p>
<p>जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, तीन हजार एकर पोटी शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा म्हणून ३०० एकर जागा देणार आहोत, हे बरोबर आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जागा देणार आहोत तिथे येण्या- जाण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता भासणार आहे. रस्त्याचे योग्य अंतर ठेवून व्यवस्थित प्लॉट पाडण्यात येतील. रस्त्याला लागून ड्रेनेज लाईन, विद्युत व्यवस्था, रस्त्यावरून चालताना फुटपाथ आवश्यक आहे. यासाठी जागेची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व आराखडा तयार करूनच दहा टक्के परतावा देण्यात येईल. भविष्यात नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची शासन शासन खबरदारी घेत आहे. त्यासाठी जागा जास्त प्रमाणात आताच घेत आहे. असे डुडी यांनी स्पष्ट केले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/india-vs-england-second-t20-4-july-7-pm-vaibhav-sooryavanshi-1268620.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 12:08:38 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 12:08:38 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-06-30T212542.860_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[India vs England]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<category><![CDATA[Vaibhav Sooryavanshi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268620</guid>

					<description><![CDATA[भारताला सिरिज जिंकायची असेल तर भारताला 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-06-30T212542.860_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Vs England Second T20 4 July 7 Pm Vaibhav Sooryavanshi"     /></figure><ul>
<li><em><strong>भारत इंग्लंड पहिला सामना पावसामुळे रद्द </strong></em></li>
<li><em><strong>श्रेयस अय्यर अन् अभिषेकचे अर्धशतक व्यर्थ </strong></em></li>
<li><em><strong>जोस बटलरने केला 100 डिसमिसलचा रेकॉर्ड </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs England 2nd T20 Match: </strong>काल पावसामुळे <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/india-vs-england">भारत आणि इंग्लंड</a></strong></span> यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 189 रन्स  केल्या आणि इंग्लंडला 190 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र मुसळधार पावसामुळे इंग्लंडला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे कालचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दुसरा टी 20 सामना कधी होणार आहे हे जाणून घेऊयात.</span><p><strong>कधी होणार भारत-इंग्लंडमधला दुसरा टी 20 सामना?</strong></p>
<p>भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता दुसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. शनिवारी दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दूसरा सामना सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ दोन्ही संघांना मिळणार आहे. आता भारताला सिरिज जिंकायची असेल तर भारताला 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/vaibhav-suryavanshi">वैभव सूर्यवंशी</a></strong></span>ला स्थान दिले जाणार का हे पहावे लागणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/social-media-users-trolling-to-gautam-gambhir-and-shreyas-iyer-about-vaibhav-sooryavanshi-sanju-samsan-latest-cricket-news-1268382.html">लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल</a></strong></span></p>
<p><strong>Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल<br />
</strong></p>
<p>15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी पदार्पण करणार याची उत्सुकता वाढली आहे. भारतीय क्रिकेट आणि कर्णधार श्रेयस अय्यर त्याला संधी देणार की नाही अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. भारतीय मॅनेजमेंट आयर्लंडविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास ठेवा. मात्र संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे वैभवला संधी दिली जात नसल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत.</p>
<p>आयर्लंड दौऱ्यात देखील संजू सॅमसन अन् अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्ध तो केवळ 1 रन करू शकला. तरी देखील वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जात नसल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चांगले धारेवर धरले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/jos-buttler-complete-100-dissmisel-for-wicket-keeper-against-india-1268570.html">IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’</a></strong></span></p>
<p><strong>संजू सॅमसन अपयशी</strong></p>
<p>आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला होता. मात्र या सिरिजमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या फ्लॉप शो वरून गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरवर टीका केली जात  आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्&#8230;! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/ratnagiri-bus-accident-two-st-buses-collide-at-sheel-brake-failure-news-marathi-1268653.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:48:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:48:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Ratnagiri-Bus-Accident_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रत्नागिरी]]></category>
		<category><![CDATA[Bus Accident]]></category>
		<category><![CDATA[Ratnagiri]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268653</guid>

					<description><![CDATA[Maharashtra ST Bus: रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी सकाळी दांडेआडम-रत्नागिरी आणि रत्नागिरी-भावेआडम या दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Ratnagiri-Bus-Accident_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ratnagiri Bus Accident Two St Buses Collide At Sheel Brake Failure News Marathi"     /></figure><ul>
<li>रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर</li>
<li>मिरजोळे-उक्षी मार्गावर अपघात 15 विद्यार्थी जखमी</li>
<li>दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Ratnagiri Bus Accident News Marathi :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ratnagiri">रत्नागिरी</a> </span>तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी (2 जुलै 2026) सकाळी दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ११ शाळकरी विद्यार्थी आणि एक बसचा चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जोरदार धडक बसली.</span><p>अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.</p>
<h3>दांडेआडम आणि भावेआडम बसमध्ये समोरासमोर धडक</h3>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडम येथून रत्नागिरीकडे प्रवासी घेऊन येणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2231) आणि रत्नागिरी आगारातून भावेआडमच्या दिशेने निघालेली बस (क्रमांक MH 14 BT 4459) यांच्यात शीळ येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/videos/ratnagiri-chiplun-congress-organizational-strengthening-responsibilities-assigned-to-new-office-bearers-1264518.html"><span class="color-red">RATNAGIRI</span>: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी</a></span></p>
<p>प्राथमिक तपासात एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.</p>
<h3>बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती</h3>
<p>दांडेआडमवरून रत्नागिरीकडे येणाऱ्या बसमध्ये सकाळच्या वेळेमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ११ विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला.</p>
<p>सर्व जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांवर त्वरित उपचार सुरू केले असून, कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किरकोळ जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.</p>
<h3>विद्यार्थ्यांच्या तोंडाला दुखापत</h3>
<p>अपघाताच्या जोरदार धडकेमुळे काही विद्यार्थ्यांच्या दातांना तसेच हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.</p>
<h3>पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू</h3>
<p>या अपघातामागे नेमके तांत्रिक कारण काय होते, ब्रेक निकामी होण्यामागील कारणे कोणती होती आणि दोन्ही <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/st-bus">बसचा</a> </span>वेग किती होता, याचा तपास गुहागर आणि रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे. एसटी महामंडळाच्या तांत्रिक पथकाकडूनही संबंधित बसची तपासणी केली जाणार असून, तपास अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शीळ परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/videos/ratnagiri-inauguration-of-ratnagiri-panwal-dharnachaya-strengthening-and-modernization-kamache-1258290.html"><span class="color-red">Ratnagiri </span>: रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-politics-rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers-1268618.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:43:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:43:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/Maharashtra-Budget-Session-2026-begins-in-the-Legislative-Assembly-live-marathi-news-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[BMC]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Assembly]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Politics]]></category>
		<category><![CDATA[Rahul Narwekar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268618</guid>

					<description><![CDATA[Maharashtra Assembly: या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/Maharashtra-Budget-Session-2026-begins-in-the-Legislative-Assembly-live-marathi-news-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Politics Rahul Narwekar Notice To Urban Development Secretary Absent Officers"     /></figure><p><strong>Maharashtra Politics:  </strong>मुंबईशी संबंधित महत्वाच्या विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुंबई महापालिका असेल किंवा नगरविकास सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुददयावरून सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी आक्रमक होत तक्रार केली, संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूंनी करण्यात आली. त्यावर याची दखल मी घेतली असून नगरविकास सचिवांना मी ताबडतोब नोटीस जारी करत असल्याचे विधानसभाध्यक्ष <a href="https://www.navarashtra.com/topic/rahul-narwekar">राहुल नार्वेकर</a> यांनी स्पष्ट केले.</p>
<p>विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुंबई महापालिका तसेच ठाणे व कल्याण महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर यामाध्यमातून चर्चा सुरू होती. मात्र या महत्वाच्या चर्चेच्या वेळी अधिकारी गॅलरीमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता.</p>
<h3><strong><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का" href="https://www.navarashtra.com/maharashtra/amol-kolhe-hints-at-thinking-about-ruling-party-offer-1268504.html"><span class="color-red">Amol Kolhe News</span>: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं</a></span></strong></h3>
<h3>
कायद्यांची अंमलबजावणी करणारेच गायब</h3>
<p>भाजपच्या अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने नियम २९३ चा प्रस्ताव मांडला आहे, पण महापालिका असेल वा नगरविकास असेल एकही संबंधित अधिकारी अधिकारी गॅलरीत उपस्थित नसल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही.</p>
<h3><strong><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/heavy-mumbai-rains-flood-ashnoor-kaurs-home-actress-shares-viral-video-1268435.html"><span class="color-red">Mumbai Heavy Rain</span>: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं</a></span></strong></h3>
<h3>अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही</h3>
<p>नाना पटोले म्हणाले, या अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. चेंबूरला एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व तयारीचे पैसे खर्च करूनही त्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, सरकारचा वचकच प्रशासनावर उरलेला नाही. हा केवळ सभागृहाचा नाही तर राज्यातील १४ कोटी जनतेचा अपमान हे अधिकारी करत आहेत. जयंत पाटील यांनी या अधिका-यांना आता सभागृहाची किमत राहिलेली नाही. राज्य त्याचेच आहे, असे त्यांना वाटते, जे गैरहजर असतील त्यांना किमान तीन दिवस निलंबित करा अशी मागणी केली. तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यावेळी सभागृह सुरू असताना आयुक्त किवा संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. या आधी दोन वेळा लेखी खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-याकडून लेखी खुलासा मागवत आहोत.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-chhatrapati-sambhajinagar-where-a-man-was-murdered-by-his-own-friend-1268619.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:42:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:42:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/59_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Murder Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268619</guid>

					<description><![CDATA[कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/59_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="An Incident Has Occurred In Chhatrapati Sambhajinagar Where A Man Was Murdered By His Own Friend"     /></figure><p><strong>छत्रपती संभाजीनगर</strong> : दारू पितांना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निघृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना <a href="https://www.navarashtra.com/topic/arrested">अटक</a> केली आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>मृताचे वडील किसन बापुराव वंजारी (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री राजू वंजारी हे मित्र पांडुरंग काळूबा गायकवाड (४०), युवराज गोरक्ष गायकवाड (३८) आणि सोनू सर्जेराव गव्हाणे (३४, सर्व रा. काश्मीरनगर) यांच्यासह वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात झाडाखाली बसून दारू पित होते. मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून राजू यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके झाडावर जोरात आपटल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटना घडल्यानंतर संशय टाळण्यासाठी आरोपींनी राजू यांना दुचाकीवरून त्यांच्या घरी आणून सोडले. डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून वडील किसन वंजारी यांनी त्यांची नाडी तपासली असता श्वास बंद झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनीच त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आरोपींपैकी एकाने घडलेला प्रकार सांगितल्याने संशय अधिक बळावला.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/giribala-singh-house-theft-cctv-captures-three-suspects-bhopal-police-investigation-1268486.html">हे सुद्धा वाचा : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू</a></p>
<p><strong>कुटुंबाचा आधार हरपला</strong></p>
<p>मूळ नांदेड जिल्ह्यातील राजू वंजारी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. आई गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळून असून पत्नी मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत आहे. कमावता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांचनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/chetan-chaudhary-reenacted-the-crime-scene-at-lohagad-and-pushed-a-dummy-into-the-valley-1267675.html">हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>तब्बल ₹10,94,18,53,25,000 च्या प्लांटच्या तयारी Gautam Adani, अनिल अग्रवालच्या वेदांताला कडवे आव्हान</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/adani-group-and-ihc-plant-to-invest-total-11-5-billion-dollars-in-odisha-aluminium-plant-a-stiff-challenge-for-anil-agarwal-s-vedanta-1268622.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:41:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:41:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/gautam-adani-_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Adani Group]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Gautam Adani]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268622</guid>

					<description><![CDATA[गौतम अदानी आता ॲल्युमिनियम क्षेत्रात एक मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार, अदानी ग्रुप आणि युएई-स्थित कंपनी आयएचसी (IHC) ओडिशामध्ये एक मोठा कारखाना उभारण्यास सज्ज झाले आहेत]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/gautam-adani-_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Adani Group And Ihc Plant To Invest Total 11 5 Billion Dollars In Odisha Aluminium Plant A Stiff Challenge For Anil Agarwal S Vedanta"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">देशातील ॲल्युमिनियमचा दरडोई वापर जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी असून, भविष्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे</span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">गौतम अडानी ओडिशात उभारणार मोठा प्लांट </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">नक्की काय आहे योजना </span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी ॲल्युमिनियम क्षेत्रात मोठी <a href="https://www.navarashtra.com/business"><span style="color: #3366ff;">गुंतवणूक</span> </a>करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप आणि अबू धाबीस्थित गुंतवणूक कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (IHC) ११.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून एक भव्य ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहेत. यामुळे भारताची एकूण क्षमता सुमारे ५० टक्क्यांनी वाढू शकते. <a href="https://www.navarashtra.com/topic/gautam-adani"><span style="color: #3366ff;">गौतम अदानींचा</span></a> हा प्रकल्प हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि वेदांता ॲल्युमिनियमला ​​​​कडची स्पर्धा देऊ शकतो.</span></span><p><b>ET च्या वृत्तानुसार</b><span style="font-weight: 400;">, धातू क्षेत्रात अदानी ग्रुपचा हा दुसरा उपक्रम असेल. गुजरातमध्ये त्यांचा तांब्याचा स्मेल्टर गेल्या वर्षी सुरू झाला होता. अदानींना त्यांच्या वाढत्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायासाठी वस्तूंचा पुरवठा सुरक्षित करायचा आहे. ॲल्युमिनियम क्षेत्रात उतरण्याची योजना देखील त्याच धोरणाचा एक भाग आहे. सूत्रांनुसार, अदानी आणि आयएचसी संयुक्तपणे कर्ज आणि इक्विटीद्वारे गुंतवणूक करून ओडिशामध्ये २० लाख टनांपेक्षा जास्त वार्षिक क्षमतेचा ॲल्युमिनियम स्मेल्टर उभारतील.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/gautam-adani-creates-history-daily-income-record-in-2026-marathi-news-1245470.html"><span style="color: #3366ff;"><strong>बापरे… इतकी कमाई! Gautam Adani यांनी रचला इतिहास, 2026 मध्ये दररोज कमवला एवढा मोठा आकडा</strong></span></a></p>
<p><b>ॲल्युमिनियमचा वापर</b></p>
<p><span style="font-weight: 400;">या संदर्भात पाठवलेल्या ईमेलला अदानी ग्रुपने प्रतिसाद दिला नाही. भारताच्या धातू आणि खनिज क्षेत्रात ही आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक असेल. ही सुविधा एक एकात्मिक युनिट असेल, ज्यामध्ये प्रगलन आणि शुद्धीकरण या दोन्हींचा समावेश असेल. तसेच, या ॲल्युमिनियम प्रकल्पात एक स्व-निर्मित वीज प्रकल्पही समाविष्ट असेल. ओडिशामधील बंगालच्या उपसागरात असलेले धामरा बंदर लॉजिस्टिक्ससाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. हे बंदर अदानी समूहाच्या मालकीचे आहे.</span></p>
<p><b>जगातील भारत हा ॲल्युमिनियमचा दुसरा मोठा उत्पादक </b></p>
<p><span style="font-weight: 400;">चीननंतर भारत हा जगातील ॲल्युमिनियमचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी भारताचे एकूण उत्पादन ४.२ दशलक्ष टन होते. याच कालावधीत देशाने ५.५ दशलक्ष टन ॲल्युमिनियमचा वापर केला. भारतातील दरडोई वापर ३.४-३.९ किलो आहे, तर जागतिक सरासरी ८-१२ किलो आहे. भारत हा जगातील ॲल्युमिनियमचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. देशात त्याचा वापर २०३० पर्यंत ८.५ दशलक्ष टन, २०४० पर्यंत १८ दशलक्ष टन आणि २०४७ पर्यंत २८ दशलक्ष टनपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.</span></p>
<p><b>ॲल्युमिनियम बाजारपेठ</b></p>
<ul>
<li><span style="font-weight: 400;">अदानी ओडिशामधील ॲल्युमिनियम प्रकल्पात ११.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार</span></li>
<li><span style="font-weight: 400;">देशातील एकूण बॉक्साईट साठ्यापैकी सुमारे ६० टक्के साठा ओडिशामध्ये आहे</span></li>
<li><span style="font-weight: 400;">चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश आहे</span></li>
<li><span style="font-weight: 400;">२०४७ पर्यंत भारताचे वार्षिक ३७ दशलक्ष टन उत्पादनाचे लक्ष्य आहे</span></li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/business/gautam-adani-announces-10-gw-nuclear-power-capacity-by-2035-see-more-details-1261606.html"><span style="color: #3366ff;"><strong>Gautam Adani यांची सर्वात मोठी घोषणा! भारतात उभारणार 10 GW चा न्यूक्लियर पॉवर प्लँट; ऊर्जा क्षेत्रात खळबळ</strong></span></a></span><p><b>उत्पादनावर भर</b></p>
<p><span style="font-weight: 400;">सरकार उत्पादनावर भर देत आहे. वाढत्या मागणीच्या अपेक्षेने, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि वेदांता ॲल्युमिनियमसारख्या कंपन्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपली क्षमता वाढवत आहेत. जागतिक नैसर्गिक संसाधन कंपनी रिओ टिंटो, एएमजी मेटल्स अँड मटेरियल्ससोबत मिळून, एकात्मिक स्वच्छ ऊर्जा-चालित ॲल्युमिनियम प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत आहे. या प्रकल्पाला ग्रीनको ग्रुपच्या संस्थापकांचा पाठिंबा आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>डॉ. अमोल कोल्हे यांच्या विधानावर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/if-dr-amol-kolhe-has-made-such-a-statement-it-is-unfortunate-says-mp-sanjay-raut-1268596.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:39:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:39:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/sanjay-raut_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Dr. Amol Kolhe]]></category>
		<category><![CDATA[MP Sanjay Raut]]></category>
		<category><![CDATA[Operation Tiger]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268596</guid>

					<description><![CDATA[राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्या पक्षात किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे गटात कोण जाणार? हे सर्व रामद्रोही आणि हिंदूद्रोही एकत्र आहेत. जे या गटात जाण्याचा विचार करत आहेत किंवा गेले आहेत, त्यांची इतिहासात धर्मद्रोही आणि रामद्रोही म्हणून नोंद होईल.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/sanjay-raut_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="If Dr Amol Kolhe Has Made Such A Statement It Is Unfortunate Says Mp Sanjay Raut"     /></figure><p><strong>मुंबई :</strong> <a href="https://www.navarashtra.com/topic/operation-tiger"><span style="color: #3366ff;">ऑपरेशन &#8216;टायगर&#8217;</span>,</a> ऑपरेशन &#8216;तुतारी&#8217;&#8230;एक दिवस ऑपरेशन &#8216;कमळ&#8217;ही होईल. काल तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. ३५-३५ कोटींची ऑफर दिल्याचे आरोप आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि खासदार यांच्यावर हल्ले सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे की, भविष्यात लोकांना सांगावे लागेल की, या देशात कधी लोकशाही होती, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.</p>
<p>संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, &#8216;ऑपरेशन तुतारीबाबत मी काय बोलू? डॉ. अमोल कोल्हे यांनी असे विधान केले असेल तर ते दुर्दैवी आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतात आणि सध्या महात्मा फुले यांची भूमिकाही करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी व धर्माभिमानी होते. त्यांच्या भूमिका साकारणारी व्यक्ती विचारद्रोह किंवा धर्मद्रोह करणार नाही, अशी माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याची खात्री आहे. त्यांनी महायुतीची भूमिका मांडली असेल, तर महायुतीमध्ये कोण आहेत? महायुतीमध्ये धर्मद्रोही आणि रामद्रोही आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/amol-kolhe-hints-at-thinking-about-ruling-party-offer-1268504.html"><strong>Amol Kolhe News : सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं</strong></a></span></p>
<p>दरम्यान, राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्या पक्षात किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे गटात कोण जाणार? हे सर्व रामद्रोही आणि हिंदूद्रोही एकत्र आहेत. जे या गटात जाण्याचा विचार करत आहेत किंवा गेले आहेत, त्यांची इतिहासात धर्मद्रोही आणि रामद्रोही म्हणून नोंद होईल. डॉ. कोल्हे कोणत्या अर्थाने बोलले, हे मला माहिती नाही. ते शिवसेनेत असताना निष्ठेने काम करत होते. त्यानंतर ते शरद पवार साहेबांसोबत गेले आणि आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांना निवडून आणण्यात त्या भागातील हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे.</p>
<p><strong>आमचा साधा शिवसैनिकही जिंकू शकतो मतदारसंघ</strong></p>
<p>आमचे जिल्हाप्रमुख सांगतील की, तो मतदारसंघ शिवसेनेचा आहे. पडद्यावरील संभाजी महाराज म्हणून आम्ही मनापासून त्यांच्यासाठी काम केले. त्यामुळे त्यांनी काहीही वक्तव्य केले असले, तरी ते मूळ पक्षातच राहतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. मूळात ती जागा महायुतीची नाही, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची जागा आहे. ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्यात आहे. आमचा साधा शिवसैनिकही तो मतदारसंघ जिंकू शकतो.</p>
<p><strong>राज ठाकरेंच्या विधानावरही भाष्य</strong></p>
<p>संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले, त्यांनी योग्य शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्राच्या राजकारणात जो बाजार मांडला आहे, त्याबाबत त्यांनी भाष्य केले. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रतिष्ठा होती, विचारांचा प्रवाह होता. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एन. डी. पाटील, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मधु दंडवते, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशी विविध विचारांची माणसे राज्य आणि देशाच्या हितासाठी एकत्र यायची. आज तसे चित्र राहिलेले नाही.</p>
<p><strong>काय म्हणाले अमोल कोल्हे?</strong></p>
<p>भविष्यात केंद्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी ज्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मराठी माणसाचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आली आहे का? असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, मला अजून ऑफर आलेली नाही, पण आल्यास विचार करू, असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलं.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/when-is-the-first-pradosh-vrat-in-the-month-of-july-muhurta-puja-method-importance-1268592.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:30:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:30:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Pradosh-Vrat_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[religions]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268592</guid>

					<description><![CDATA[जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत रविवार, 12 जुलै रोजी आहे. हे व्रत रविवारी येत असल्याने त्याला रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाईल. हे व्रत भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. यावेळी हे व्रत पाळल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Pradosh-Vrat_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="When Is The First Pradosh Vrat In The Month Of July Muhurta Puja Method Importance"     /></figure><ul>
<li>जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे</li>
<li>प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेसाठी काय आहे मुहूर्त</li>
<li>प्रदोष व्रताला रवी प्रदोष व्रत का म्हटले जाते</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>&nbsp;</p>
<p>प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला (कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी) पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताला हे नाव ज्या दिवशी येते त्या दिवसावरून दिले आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याची सर्वोत्तम संधी मानली जाते. या व्रतादरम्यान, प्रदोष काळात भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/religions">धार्मिक</a> </span>श्रद्धेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा आणि उपवास केल्याने तसेच सांगितलेल्या विधींचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. प्रदोष व्रताच्या प्रभावाने जीवनात सुख आणि समृद्धी येते, तसेच मृत्यूनंतर मोक्षही मिळतो. द्रिक पंचांगानुसार, जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत १२ जुलै रोजी पाळले जाणार आहे. हा दिवस रविवार असल्याने, याला रवी प्रदोष व्रत म्हटले जाईल. प्रदोष व्रत कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या</p>
<h3>कधी आहे प्रदोष व्रत</h3>
<p>द्रिक पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार, १२ जुलै रोजी पहाटे २:०४ वाजता सुरू होईल. ही तिथी त्याच दिवशी रात्री १०:२९ वाजता संपेल. १२ जुलै रोजी प्रदोष काळ सुरू होईल. त्यामुळे, प्रदोष व्रत रविवार, १२ जुलै रोजी पाळले जाणार आहे. यावेळी रविवार असल्याने रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाईल.</p>
<h3><a title="Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा" href="https://www.navarashtra.com/religion/sai-baba-what-is-the-remedy-for-cholera-and-wheat-flour-story-1268463.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Sai Baba Story</span>: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा</span> </a></h3>
<h3>रवी प्रदोष व्रत मुहूर्त</h3>
<p>द्रिक पंचांगानुसार, १२ जुलै रोजी भगवान शिवाच्या पूजेसाठी प्रदोष काळ सायंकाळी ७:३६ ते रात्री ९:२० पर्यंत असेल. भक्तांना शिवाची उपासना करण्यासाठी एकूण १ तास ४४ मिनिटे मिळतील. अशी धार्मिक श्रद्धा आहे की प्रदोष काळात भगवान शिवाची विधीवत पूजा आणि अभिषेक केल्याने विशेष लाभ मिळतो.</p>
<h3>कशी पूजा करावी</h3>
<p>रवी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी.</p>
<p>यानंतर, दिवसभर उपवास करण्याचा आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प करा.</p>
<p>प्रदोष काळात, भगवान शिवाच्या शिवलिंगाला गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा अभिषेक करा.</p>
<p>यानंतर, बेलपत्र, धोतरा, भांग, पांढरी फुले आणि फळे अर्पण करा.</p>
<p>पूजेदरम्यान &#8216;ॐ नमः शिवाय&#8217; मंत्राचा जप करा. प्रदोष व्रताची कथा सांगा.</p>
<p>शिव चालीसा किंवा शिव स्तुतीचे पठण करा.</p>
<p>शेवटी, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची आरती करा आणि त्यांच्या चरणी आपल्या इच्छा अर्पण करा.</p>
<h3><a title="Gold Ring Tips: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का" href="https://www.navarashtra.com/religion/astro-tips-what-are-the-astrological-rules-on-which-finger-to-wear-a-gold-ring-1268405.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Gold Ring Tips</span>: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय नियम</span> </a></h3>
<h3>प्रदोष व्रताचे महत्त्व</h3>
<p>रवी प्रदोष व्रत हा भगवान शिव तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक विशेष प्रसंग मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी शिव आणि सूर्याची एकत्र पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जे लोक आपल्या कार्यक्षेत्रात पदोन्नती आणि यश मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार, भक्तिभावाने आणि योग्य विधींसह हा उपवास पाळल्याने अनेक दुःखे व पापे दूर होतात आणि कुटुंबात सुख, समृद्धी व धन प्राप्त होते.</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-news-emergency-helpline-down-for-six-hours-citizens-question-civic-body-over-public-safety-1268557.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:30:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:30:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-11-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Monsoon 2026]]></category>
		<category><![CDATA[Monsoon Alert]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268557</guid>

					<description><![CDATA[ममुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात.अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी '१९१६' या क्रमांकावर संपर्क साधतात.पण हा क्रमांक बंद असल्यामुळे मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-11-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mumbai News Emergency Helpline Down For Six Hours Citizens Question Civic Body Over Public Safety"     /></figure><p>मुसळधार पावसाचा इशारा, पाणी तुंबण्याच्या घटना, झाडे कोसळणे आणि उघड्या मॅनहोलचा धोका&#8230; अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली मुंबई महानगरपालिकेची &#8216;१९१६&#8217; ही आपत्कालीन हेल्पलाइन बुधवारी सकाळच्या सुमारास तब्बल सहा तास ठप्प पडली. पावसाळ्याच्या तोंडावरच शहराची मुख्य जीवनवाहिनी समजली जाणारी हेल्पलाइन बंद पडल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचे धिंडवडे निघाले असून, मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले.<strong>(फोटो सौजन्य – AI)</strong></p>
<p><a title="Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का" href="https://www.navarashtra.com/maharashtra/amol-kolhe-hints-at-thinking-about-ruling-party-offer-1268504.html"><strong> <span class="color-red">Amol Kolhe News</span>: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं</strong> </a></p>
<p>पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात. अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी &#8216;१९१६&#8217; या क्रमांकावर संपर्क साधतात. मात्र, बुधवारी नेमक्या याच मुख्य हेल्पलाइनचा बोजवारा उडाल्याने नागरिकांचे फोन लागेनासे झाले. परिणामी, पालिकेकडे तक्रारी नोंदवणे आणि तातडीची मदत मिळवणे अशक्य झाले होते.</p>
<h3>तांत्रिक बिघाड की नियोजनाचा अभाव?</h3>
<p>महापालिकेकडून हेल्पलाइन बंद पडण्यामागे &#8216;एमटीएनएल&#8217;च्या दूरध्वनी लाईनमधील तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आपत्कालीन हेल्पलाइन काही मिनिटांसाठी बंद पडणेही गंभीर मानले जाते.तिथे तब्बल सहा तास ही यंत्रणा ठप्प राहणे, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा भाग असल्याची टीका होत आहे.या सहा तासांच्या कालावधीत जर एखादी मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल मालाड येथील ब्रिजेश सिंह ने उपस्थित केला आहे.</p>
<h3>पर्यायी व्यवस्था कागदावरच!</h3>
<p>*१९१६&#8217; हा क्रमांक मुंबईकरांच्या अगदी तोंडपाठ झालेला क्रमांक आहे. त्यामुळे ही सेवा अचानक बंद पडल्यावर पर्यायी क्रमांक शोधण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली. पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दोन पर्यायी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली खरी, मात्र त्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत तात्काळ पोहोचू शकली नाही. अनेक नागरिक सोशल मीडिया वापरत नसल्याने, आपत्कालीन मदतीची गरज असताना त्यांना पर्यायी क्रमांक शोधण्यातच वेळ वाया घालवावा लागला आणि मोठी गैरसोय सहन करावी लागली.</p>
<h3>सक्षम बॅकअप यंत्रणा का नाही?</h3>
<p>आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र आणि सक्षम बॅकअप यंत्रणा असणे अत्यंत अपेक्षित असताना, पालिकेकडे पर्यायी संपर्क व्यवस्था तात्काळ आणि प्रभावीपणे कार्यान्वित का झाली नाही? याचे समाधानकारक उत्तर पालिकेला देता आलेले नाही. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने तातडीने सक्षम बॅकअप यंत्रणा उभारावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.</p>
<p><a title="चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/pregnant-woman-dies-during-delivery-after-being-administered-wrong-injection-incident-in-mumbai-1268393.html"><strong> चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप</strong> </a></p>
<h3>पालिकेचा खुलासा आणि आवाहन</h3>
<p>एमटीएनएलच्या दूरध्वनी लाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महापालिकेची १९१६ आपत्कालीन हेल्पलाइन काही काळ बंद होती. या कालावधीत नागरिकांच्या सोयीसाठी दोन पर्यायी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. संबंधित तांत्रिक बिघाड आता पूर्णपणे दूर करण्यात आला असून १९१६ हेल्पलाइन सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले. दरम्यान सेवा सुरू झाली असली, तरी या घटनेने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटी मात्र चव्हाट्यावर आणल्या आहेत.</p>
<h3>डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.</h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत &#8216;इंडियन आयडॉल&#8217;च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/abhijeet-sawant-returns-to-the-indian-idol-stage-after-20-years-special-performance-to-air-in-weekend-special-episode-1268608.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:26:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:26:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/abhijeet_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi-Drama]]></category>
		<category><![CDATA[abhijeet sawant]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[indian idol]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268608</guid>

					<description><![CDATA['इंडियन आयडॉल'च्या आगामी भागात अभिजीत सावंतची खास एंट्री पाहायला मिळणार आहे. पहिल्या विजेत्याने पुन्हा त्याच मंचावर परतण्याचा अनुभव शेअर केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/abhijeet_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Abhijeet Sawant Returns To The Indian Idol Stage After 20 Years Special Performance To Air In Weekend Special Episode"     /></figure><p>&#8216;<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-idol">इंडियन आयडॉल</a></span>&#8216;चा पहिला विजेता आणि लोकप्रिय गायक <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/abhijeet-sawant">अभिजीत सावंत</a> </span>पुन्हा एकदा त्याच मंचावर झळकणार आहे. सोनी टीव्हीवरील &#8216;इंडियन आयडॉल&#8217;च्या आगामी वीकेंड स्पेशल भागात अभिजीत विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार असून त्याचा खास परफॉर्मन्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.</p>
<p>&#8216;इंडियन आयडॉल&#8217;च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर अभिजीत सावंतने संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक सुपरहिट गाणी आणि दमदार लाइव्ह परफॉर्मन्समुळे तो आजही प्रेक्षकांचा लाडका गायक आहे. आता पुन्हा त्याच मंचावर परतल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.</p>
<p>नुकताच या विशेष भागाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये अभिजीत सावंतची एंट्री आणि त्याचा परफॉर्मन्स पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. &#8216;इंडियन आयडॉल&#8217;च्या मंचावर त्याचे पुनरागमन हा या सीझनमधील खास क्षण मानला जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/ravi-kishan-exits-the-alliance-actor-gets-emotional-while-leaving-daughter-reeva-alone-watch-the-video-1268468.html"> वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा </a></strong></span></p>
<p>या अनुभवाबद्दल बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, &#8220;इंडियन आयडॉलसारख्या मंचावर पुन्हा जाणं माझ्यासाठी खूप खास आहे. पहिला विजेता म्हणून सुरू झालेला प्रवास आणि आज विशेष पाहुणा म्हणून त्याच मंचावर उभं राहणं ही अतिशय सुखद भावना आहे. &#8216;इंडियन आयडॉल&#8217;च्या मंचावर पुन्हा जाणं म्हणजे घरी परतल्यासारखं वाटतं. जिथून माझ्या संगीत प्रवासाची सुरुवात झाली, त्या मंचावर पुन्हा येणं आणि नव्या गायकांच्या सादरीकरणाचा आनंद घेणं हा अविस्मरणीय अनुभव आहे.&#8221;</p>
<p>संगीत क्षेत्रात आजही ट्रेंडसेटर म्हणून ओळख असलेल्या अभिजीत सावंतने नव्या पिढीतील श्रोत्यांमध्येही आपली लोकप्रियता कायम राखली आहे. आगामी काळात तो विविध संगीत प्रकल्प आणि नव्या उपक्रमांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/heavy-mumbai-rains-flood-ashnoor-kaurs-home-actress-shares-viral-video-1268435.html"> <span class="color-red">Mumbai Heavy Rain</span>: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/greece-wildfire-father-son-die-fire-alert-issued-1268551.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:26:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:26:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Greece-Wildfire_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Greece]]></category>
		<category><![CDATA[Wildfire]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268551</guid>

					<description><![CDATA[Greece Wildfire Update : युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसू लागले आहे. युरोपीय देश ग्रीसमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलाला आग लागली असून यामध्ये वडिलांसह १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Greece-Wildfire_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Greece Wildfire Father Son Die Fire Alert Issued"     /></figure><ul>
<li><strong>ग्रीसमध्ये वणव्याचा कहर</strong></li>
<li><strong>अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू</strong></li>
<li><strong> अनेक भागांत अलर्ट जारी</strong></li>
</ul><span class="bullet-text">Greece Wildfire News in Marathi : अथेन्स : सध्या युरोपीय देश उष्णतेने जळू लागले आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/greece">ग्रीस</a> </span></strong>यांसारख्या शहरांमध्ये तापमानाने कहर केला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये भीषण वणव्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रीसमध्ये लागलेल्या जंगलाच्या आगीने प्रचंड कहर केला आहे.</span><p>उत्तर ग्रीसमधील थेसालोनिकीजवळ लागलेल्या एका वणव्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या वणव्यात १२ वर्षीय मुलासह वडिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/russia-attcked-kyiv-zelensky-warning-missile-drone-strike-russia-ukriane-war-1268409.html">Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस</a></span></strong></p>
<h3>नेमकं काय घडलं?</h3>
<p>स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३० जून) उत्तर ग्रीसच्या थेसालोनिकीजवळ असलेल्या जंगल परिसरात भीषण आग लागली होती. या आगीने काही वेळातच आसपासच्या घरांना आगीच्या विळख्यात लपटले होते. आग वेगाने पसरत होती, ग्रीस सरकारने तातडीने बचाव कार्य आणि आग विझवण्याचे काम सुरु केले होते.</p>
<p>आग नियंत्रणात आणण्यासाठी १३५ हून अधिक अग्निशमन अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले. तसेच ९ पाण्याचे फवारे मारणारी विमाने आणि ६ हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यात आली. दरम्यान आग विझल्यानंतर अग्निशमन दलाला एका घराबाहेर व्यक्तीचा मृतहेद आढळला. यानंतर बुधवारी (०१ जुलै) घराच्या जळालेल्या अवशेषांमध्ये १२ वर्षीय मूलाचा मृतहेद सापडला.</p>
<h3>गावे रिकामी करण्याचे आदेश</h3>
<p>आगीचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने ग्रीसमधील दोन गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर ग्रीसमधील हाल्किदिकी, राजधानी अथेन्सजवळी सलामिना बेट आणि दक्षिण ग्रीसमधील काही भागांमध्ये जंगलाने पेट घेतला होता. सुदैवाने प्रशासनाला आग विझवण्यात यश आले आहे.</p>
<h3>दरवर्षी घडतात वणव्याच्या घटना</h3>
<p>ग्रीसमध्ये दरवर्षी उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलातील वणव्याच्या घटना घडतात. यापूर्वी २०१८ मध्ये लागलेल्या आगीत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये लागलेली आग युरोपमधील सर्वात मोठ्या आगींपैकी एक मानली गेली.</p>
<p>यंदाही वाढत्या तापमानामुळे वणव्यांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने देशाच्या अनेक भागांमध्ये अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सुरक्षेच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/us-military-mh60-helicopter-crash-one-person-missing-1268351.html">Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला &#8216;महाविक्रम&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/jos-buttler-complete-100-dissmisel-for-wicket-keeper-against-india-1268570.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:24:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:24:24 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T111557.296_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[India vs England]]></category>
		<category><![CDATA[Jos Buttler]]></category>
		<category><![CDATA[T20 series]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268570</guid>

					<description><![CDATA[कालचा भारत-इंग्लंड सामना रद्द झाला असला तरी देखील जोस बटलरने क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत फलंदाजी करत असताना आदिल रशीदने हर्षित राणाला आउट केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/New-Project-2026-07-02T111557.296_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jos Buttler Complete 100 Dissmisel For Wicket Keeper Against India"     /></figure><p><strong>भारत -इंग्लंड सामना पावसामुळे रद्द </strong><br />
<strong>जोस बटलरने पूर्ण केले 100 डीसमिसल </strong><br />
<strong>भारताने प्रथम केलेले 189 रन्स</strong></p>
<p><strong>India Vs England:</strong> काल<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/eng-vs-ind"> भारत आणि इंग्लंड</a></strong></span> यांच्यात टी 20 सिरिज सुरू झाली आहे. काल पहिला सामना सुरू झाला आहे. काल भारताने प्रथम फलंदाजी करताना 189 रन्स केल्या होत्या. इंग्लंडला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र गोलंदाजी करत असताना विकेटकिपर <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/jose-butler">जोस बटलर</a></strong></span>ने आपल्या नावावर एक नवा विक्रम केला आहे.</p>
<p>कालचा भारत-इंग्लंड सामना रद्द झाला असला तरी देखील जोस बटलरने क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत फलंदाजी करत असताना आदिल रशीदने हर्षित राणाला आउट केले. अर्थात हर्षित राणा मोठा फटका मारण्याच्या नादात क्रीजच्या बाहेर आला होता. मात्र तो चुकल्याने विकेटच्या मागे उभ्या असलेल्या जोस बटलरने कसलीही चूक न करता सेकंदाच्या काही भागात बेल्स उडवल्या आणि हर्षित राणाला आउट केले.</p>
<p>हर्षित राणाला आउट करताच जोस बटलरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून आपले १०० डिसमिसल्स पूर्ण केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील अवघा दुसरा विकेटकिपर ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. त्याने 117 डिसमिसल केले आहेत. विशेष म्हणजे बटलरने एमएस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट यांसारख्या महान विकेटकिपरला मागे टाकले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ind-vs-eng-first-t20-match-called-off-due-to-rain-1268336.html">IND vs ENG : पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द; श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांची अर्धशतके ठरली व्यर्थ</a></strong></span></p>
<p><strong>पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द<br />
</strong></p>
<p>भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली. पहिला सामना बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला गेला. मात्र, पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताचा नवीन टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरसाठी आयर्लंड दौरा ही एक विशेष आठवण आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/sports/team-india-sets-england-a-target-of-190-runs-explosive-half-centuries-from-abhishek-sharma-and-shreyas-iyer-1268301.html"><strong>IND vs ENG Live Score : टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके</strong></a></p>
<p>इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील त्याच्या अर्धशतकाने हे सिद्ध केले की तो कोणापेक्षाही कमी नाही. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडचा डाव सुरूही होऊ शकला नाही. पाच षटकांच्या कट-ऑफ वेळेत ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असताना, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.</p>
<div id="ad-banner-desk" class="ad-banner-acs"></div>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-ketans-mobile-was-with-siya-before-he-was-pushed-into-the-valley-major-revelation-in-police-investigation-1268502.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:04:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:04:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-06-29T112544.625_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal Murder Case]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268502</guid>

					<description><![CDATA[पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. लोहगडावरून दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल मुख्य आरोपी सिया गोयलकडे असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी फोनमधील डेटा डिलीट करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/1-2026-06-29T112544.625_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ketan Agrawal Murder Case Ketans Mobile Was With Siya Before He Was Pushed Into The Valley Major Revelation In Police Investigation"     /></figure><ul>
<li>केतनला दरीत ढकलण्यापूर्वी त्याचा मोबाईल सिया गोयलकडे असल्याचा पोलिसांचा संशय.</li>
<li>फोनमधील चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे डिलीट करण्यात आल्याची शक्यता; फॉरेन्सिक तपास सुरू.</li>
<li>चेतन चौधरी आणि सिया गोयल लग्नानंतर राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचा तपासातील दावा.</li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे:</strong> केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या हत्याकांडातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता या प्रकरणात डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्यापूर्वीच त्याचा मोबाईल मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याकडे होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी फोनमधील डेटा डिलीट करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिया आणि चेतन चौधरींची पोलीस कोठडी ३ जुलैपर्यंत सुनावण्यात आली आहे.</span><p><a title="Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू" href="https://www.navarashtra.com/crime/giribala-singh-house-theft-cctv-captures-three-suspects-bhopal-police-investigation-1268486.html"> <span class="color-red">Madhya Pradesh </span>: गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू </a></p>
<p><strong>आधीच चॅट्स डिलीट केले ?</strong></p>
<p>१८ जूनला लोहगडावरून ढकलून देत लोहगडावरून ढकलण्यात आले. केतनचे कुटुंबीय तिथे पोहोचण्यापूर्वी काही काळ केतनचा फोन सियाकडेच होता.नंतर तिने तो फोन केतनच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. परंतु हा फोन हाती लागल्यांनंतर सियाने त्यातील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स किंवा इतर काही डेटा डिलीट केला होता का, याची पडताळणी पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून सिया आणि चेतन या दोघांनीही आपापसातील अनेक चॅट्स आधीच डिलीट केले होते.</p>
<p><strong>चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन&#8230;</strong></p>
<p>चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध इतके घट्ट होते की, ते एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले होते की, “आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहोत.” इतकेच नव्हे तर, चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. “लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून (कुटुंबाकडून) करेल,” असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता.</p>
<p><a title="Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-did-chetan-and-siya-plan-to-shift-to-rajasthan-sensational-revelation-by-chetans-friends-1268452.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Muder Case</span>: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/nashik/as-many-as-105-witnesses-lined-up-against-ashok-kharat-1268560.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:03:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:03:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/ashok-kharat-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Ashok Kharat Case]]></category>
		<category><![CDATA[Nashik News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268560</guid>

					<description><![CDATA[२२ जून रोजी दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी आणखी दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत खरातविरुद्ध दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/ashok-kharat-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="As Many As 105 Witnesses Lined Up Against Ashok Kharat"     /></figure><p><strong>नाशिक :</strong> भोंदूबाबा <a href="https://www.navarashtra.com/topic/ashok-kharat-case"><span style="color: #3366ff;">अशोक खरात</span></a> ऊर्फ कॅप्टन याच्याविरोधातील खटल्याला आता वेग आला आहे. या प्रकरणातील पहिल्याच गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवत भक्कम पुरावे गोळा केले आहेत. या गंभीर प्रकरणाचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अ&#x200d;ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून, दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र नाशिक सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.</p>
<p>मंगळवारी या खटल्याची पहिली सुनावणी सत्र न्यायालयात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संशयित अशोक खरात याला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवली आहे. यापूर्वी विशेष तपास पथकाने या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने हे खटले सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दोषारोपपत्रे सत्र न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.</p>
<p><strong>भोंदूविरुद्ध 18 गुन्ह्यांची नोंद</strong></p>
<p>अशोक खरात हा 18 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. तर उर्वरित १० गुन्हे आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत.</p>
<p><strong>अ&#x200d;ॅड. निकम सरकार पक्षाची बाजू मांडणार</strong></p>
<p>२२ जून रोजी दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी आणखी दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत खरातविरुद्ध दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून, या खटल्यांच्या सुनावणीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम मांडणार असून, त्यांना सहायक विशेष सरकारी वकील म्हणून अहिल्यानगरचे अॅड. परिमल फळे सहकार्य करणार आहेत. खरातविरुद्धचा पहिला गुन्हा १७ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्याच्याच जपासादरम्यान अपोलिसांनी १०५ महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.</p>
<p><strong>24 अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक</strong></p>
<p>महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर २० मार्च २०२६ पासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला. या पथकात पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह एकूण २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने सखोल तपास करून विविध गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे तयार केली असून, आता त्यावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/cases-have-been-registered-against-many-fraudsters-in-maharashtra-1233128.html"><strong>अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>World Sports Journalists Day: मैदानावरील थरार शब्दांत मांडणाऱ्यांचा उत्सव; जाणून घ्या या खास दिवसाचा इतिहास आणि महत्त्व</title>
		<link>https://www.navarashtra.com/special-coverage/world-sports-journalists-day-2-july-history-importance-aips-sports-journalism-evolution-1266081.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 11:00:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 11:00:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-Sports-Journalists-Day-2-July-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[day history]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special story]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266081</guid>

					<description><![CDATA[World Sports Journalists Day : जागतिक क्रीडा पत्रकार दिन दरवर्षी २ जुलै रोजी साजरा केला जातो. जगभरातील क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-Sports-Journalists-Day-2-July-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="World Sports Journalists Day 2 July History Importance Aips Sports Journalism Evolution"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">२ जुलै रोजी विशेष उत्सव</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">AIPS च्या स्थापनेचा वर्धापनदिन</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">खेळापलीकडचे वार्तांकन</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="24,0,0"><strong>World Sports Journalists Day 2 July 2026 :</strong> जेव्हा मैदानावर एखादा खेळाडू इतिहास घडवतो, जेव्हा एखादा संघ शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवतो, किंवा एखाद्या खेळाडूचा संघर्ष डोळ्यात पाणी आणतो, तेव्हा या सर्व भावना आणि रोमांच आपल्यापर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा असतो &#8211; तो म्हणजे &#8216;क्रीडा पत्रकार&#8217; (Sports Journalist). ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता मैदानावर तासन् तास उभे राहून क्रीडा जगतातील प्रत्येक अचूक घडामोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २ जुलै रोजी जगभरात &#8216;जागतिक क्रीडा पत्रकार दिन&#8217; (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/navarashtra-special-story">World Sports Journalists Day</a></span>) साजरा केला जातो. हा दिवस खेळाच्या पडद्यामागे काम करणाऱ्या त्या शक्तिशाली आवाजाचा गौरव करण्याचा दिवस आहे.</p>
<p data-path-to-node="8">या दिवसाचा इतिहास अत्यंत रंजक आहे. १९२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान &#8216;आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटना&#8217; म्हणजेच &#8216;AIPS&#8217; (International Sports Press Association) ची स्थापना करण्यात आली होती. पुढे जाऊन या संघटनेच्या स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आणि जगभरातील क्रीडा पत्रकारांच्या कामाला अधिकृत मान्यता देण्यासाठी १९९४ मध्ये पहिल्यांदा &#8216;जागतिक क्रीडा पत्रकार दिन&#8217; साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी २ जुलै हा दिवस क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/international-day-of-women-in-diplomacy-24-june-un-recognition-female-diplomats-global-peace-1259699.html">Women In Diplomacy: युद्ध रोखण्यापासून ते शांतता प्रस्थापित करण्यापर्यंत; आंतरराष्ट्रीय धोरणात महिलांची भूमिका का ठरतेय गेमचेंजर?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">केवळ धावता स्कोअर नाही, तर भावनांचे दर्शन</b></h3>
<p data-path-to-node="10">आजच्या डिजिटल युगात क्रीडा पत्रकारितेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. ही पत्रकारिता केवळ मैदानातील धावत्या स्कोअरपुरती (Live Score) किंवा कोण जिंकले आणि कोण हरले, एवढ्यापुरती मुळीच मर्यादित राहिलेली नाही. त्या पलीकडे जाऊन खेळाडूंची अफाट मेहनत, त्यांचा कौटुंबिक आणि आर्थिक संघर्ष, आणि त्यांनी मिळवलेले यश समाजासमोर आणण्याचे अत्यंत जबाबदार काम क्रीडा पत्रकार करतात. मैदानाबाहेर घडणाऱ्या घडामोडी, खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्ती (Sportsmanship) यांचे दर्शन केवळ या पत्रकारांमुळेच सामान्य क्रीडाप्रेमींना घडते.</p>
<p data-path-to-node="11">याशिवाय, क्रीडा पत्रकार हे खेळामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी एक प्रकारे पहारेकऱ्याचे (Watchdog) काम करतात. खेळांमधील भ्रष्टाचार, मॅच फिक्सिंग, डोपिंग (डार्क साईड ऑफ स्पोर्ट्स) यांसारख्या गंभीर गोष्टींवर प्रकाश टाकून खेळाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यात क्रीडा पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे. ते प्रेक्षकांना केवळ मनोरंजक माहितीच देत नाहीत, तर निष्पक्ष आणि अचूक विश्लेषण देखील पुरवतात, ज्यामुळे क्रीडा जगतात सुसूत्रता राहते.</p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/secrets-to-longevity-found-three-brazilian-sisters-316-years-old-dna-project-guinness-record-1263716.html">DNA Study : 100 वर्षे जगण्याचे रहस्य सापडले! 316 वर्षे जगणाऱ्या ब्राझीलच्या तीन बहिणींच्या डीएनएवर शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">परिसंवाद आणि पुरस्कारांनी सजणारा दिवस</b></h3>
<p data-path-to-node="13">२ जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्त जगभरातील विविध क्रीडा संघटना, माध्यम संस्था आणि प्रेस क्लब द्वारे अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये क्रीडा पत्रकारितेसमोरील आव्हाने, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल माध्यमांचे महत्त्व या विषयांवर विशेष परिसंवाद (Seminars) आणि चर्चासत्रे घेतली जातात. तसेच, वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि तरुण क्रीडा पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन गौरव केला जातो. हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की, खेळाडू जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच खेळाला जिवंत ठेवणारे हे पत्रकारही आदरास पात्र आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/video-viral-king-cobra-vomits-dead-female-snake-during-rescue-in-shivpuri-viral-news-in-marathi-1268562.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:58:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:58:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-5-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[king cobra]]></category>
		<category><![CDATA[Shocking Viral Video]]></category>
		<category><![CDATA[Video Viral]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268562</guid>

					<description><![CDATA[King Cobra Video : सापानेच सापाला खाल्ल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? शिवपूरीतील एका शाळेत ही घटना घडली असून सर्पमित्रही यातील दृष्ये पाहून हादरला. रेस्क्यू दरम्यान नागाने आपल्या तोंडातून मृत नागिणीला बाहेर काढलं जे पाहून उपस्थित सर्वच हादरले तर काहींनी दृष्य कॅमेरात कैद केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/image-5-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Video Viral King Cobra Vomits Dead Female Snake During Rescue In Shivpuri Viral News In Marathi"     /></figure><ul>
<li>शाळेच्या आवारात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.</li>
<li>रेस्क्यूदरम्यान घडलेल्या प्रकाराने सर्पमित्रही काही क्षणांसाठी अवाक् झाले.<br />
व्हिडिओत नेमकं काय घडलं आणि तो पाहून नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, जाणून घ्या.</li>
</ul><span class="bullet-text">तुम्ही आजवर किंग कोब्राने अनेक प्राण्यांची शिकार केल्याचे पाहिले असेल पण सापानेच सापाची शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का"color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/king-cobra">कोब्राचे</a> </span>रेस्क्यू करताना हा सर्व प्रकार घडला ज्याला पाहून सर्पमित्र देखील हादरले. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/europe-heatwave-woman-tennis-player-racket-melts-in-hand-video-viral-1268417.html"><strong> धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral</strong> </a></span></p>
<p><strong>शाळेत नाग-नागिण दिसल्याने गोंधळ</strong></p>
<p>समोर आलेल्या माहितीनुसार, शिवपूरी जिल्ह्यातील नरवर शहरतील एका खाजगी शाळेत नाग आणि नागिणीचे जोडपे पाहिल्याची सूचना मिळाली. दोन साप एकत्रित दिसल्याने शाळेत गोंधळ निर्माण झाला. यानंतर स्थानिक सर्पमित्र सलमान पठान याला घटनास्थळी बोलावण्यात आले. सलमानने सांगितले की, जेव्हा तो शाळेत पोहचला तेव्हा त्याला तिथे फक्त एक साप दिसला. नाग होता पण नागिण काही त्याला दिसली नाही. यानंतर त्याने सापाला सुरक्षितपणे पकडण्याची प्रक्रिया सुरु केली आणि याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. कोब्राला पकडणार त्याआधीच त्याने आपल्या तोंडातून मृत नागिणीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही सेकंदातच त्याने गिळलेल्या नागिणीला बाहेर काढलं आणि ते पाहून घटनास्थळी उपस्थित लोकांचा थरकाप उठला.</p>
<p><strong>सर्पमित्रही हादरला</strong></p>
<p>सापाला रेस्कू करण्यासाठी आलेला सर्पमित्र सलमान पठान देखील हे दृष्य पाहून अवाक् झाला. सापाने दुसऱ्या सापाला गिळण्याची ही घटना सामान्य नसल्याचे त्याने सांगितले. काही परिस्थितीत, साप आपल्याच प्रजातीच्या किंवा इतर सापांची शिकार करतात, परंतु बचावकार्यादरम्यान मेलेल्या सापाला बाहेर टाकण्यासारखी घटना दुर्मिळ आहे. यामुळेच ही घटना आता सर्पमित्र आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. बुधवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. सर्पमित्राने नंतर सापाला पकडलं आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/indian-family-restaurant-fight-in-vietnam-over-children-misbehavior-cctv-footage-goes-viral-on-social-media-1267753.html"><strong> मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral</strong> </a></span></p>
<p><strong>यूजर्सच्या प्रतिक्रिया</strong></p>
<p>या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “हे दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. खरंच धक्कादायक!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप दुसऱ्या सापालाही गिळतो, हे आज कळलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “निसर्गात काय पाहायला मिळेल, याचा काहीच नेम नाही!”.</p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/raigad-heavy-rain-alert-school-holiday-july-2-panvel-uran-alibaug-1268554.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:56:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:56:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/rain-aleart_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Alert Schools]]></category>
		<category><![CDATA[raigad]]></category>
		<category><![CDATA[Rain Alert]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268554</guid>

					<description><![CDATA[Rain Alert Update: रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा (IMD) अतिवृष्टीचा इशारा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अलिबाग, पनवेल, उरणसह कोणत्या भागातील शाळा बंद राहतील? सविस्तर वाचा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/rain-aleart_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Raigad Heavy Rain Alert School Holiday July 2 Panvel Uran Alibaug"     /></figure><div class="container">
<div id="model-response-message-contentr_53576a740dc4e205" class="markdown markdown-main-panel enable-luminous-fast-follows enable-updated-hr-color tutor-markdown-rendering" dir="ltr" aria-busy="false" aria-live="polite">
<p data-path-to-node="1">Raigad Rain Alert: आपल्या राज्यातील रायगड जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाचा अलर्ट (IMD Alert) लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू असेल. यामध्ये नवी मुंबईतील पनवेल आणि उरण परिसरातील शाळांचाही समावेश आहे.</p>
<p data-path-to-node="2">रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, खराब हवामान पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.</p>
<h3 data-path-to-node="4">हवामान विभागाने (IMD) काय इशारा दिला आहे?</h3>
<p data-path-to-node="5">भारतीय हवामान विभागाने (IMD) १ जुलै ते ५ जुलै दरम्यान रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे स्थानिक प्रशासन आणि तहसीलदारांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहतील आणि त्यांना खराब हवामानात बाहेर पडण्याचा धोका पत्करावा लागणार नाही.</p>
<h3 data-path-to-node="7">कोणत्या भागातील शाळा बंद राहणार?</h3>
<p data-path-to-node="8">प्रशासनाच्या आदेशानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर यांसह रायगड जिल्ह्यातील इतर बाधित भागातील सर्व शाळा विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे बंद राहतील. मात्र, हा आदेश केवळ विद्यार्थ्यांसाठीच लागू असेल.</p>
<p data-path-to-node="8"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/rbi-recruitment-2026-consultant-site-engineer-no-exam-jobs-salary-1268420.html">RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?</a></strong></span></p>
<p data-path-to-node="8">शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गरज भासल्यास आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.</p>
<h3 data-path-to-node="10">शाळा कधीपर्यंत बंद राहणार?</h3>
<p data-path-to-node="11">जिल्हा प्रशासनाने सध्यातरी केवळ २ जुलैसाठी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. जर पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास पुढेही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, ३ जुलै किंवा त्यानंतरच्या दिवसांसाठी अद्याप कोणतीही अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.</p>
<p data-path-to-node="11"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/who-is-vinisha-umashankar-solar-ironing-cart-innovation-young-innovators-india-1268475.html">Young Innovators India: COP26 गाजवणारी १५ वर्षांची विनिषा उमाशंकर कोण आहे? तिच्या &#8216;सोलर इस्त्री गाडी&#8217;ने जगाला कसं थक्क केलं?</a></strong></span></p>
<p data-path-to-node="11">प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, विनाकारण प्रवास करणे टाळावे आणि संततधार पावसात सतर्क राहावे. तसेच हवामानाशी संबंधित नवीन अपडेट्सवर लक्ष ठेवावे.</p>
</div>
</div>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;तू शोमध्ये आलासच का?&#8217; Kangana Ranautने राम कपूरची घेतली शाळा; &#8216;Lock Upp 2&#8217;चा प्रोमो चर्चेत</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/kangana-ranaut-slams-ram-kapoor-in-lock-upp-2-promo-creates-a-buzz-1268547.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:51:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:51:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/ram-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Akanksha]]></category>
		<category><![CDATA[Kangana Ranaut]]></category>
		<category><![CDATA[ritesh deshmukh]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268547</guid>

					<description><![CDATA['लॉक अप 2'च्या नव्या प्रोमोमध्ये कंगना रनौतने राम कपूरला चांगलंच सुनावलं. दोघांमधील शाब्दिक चकमकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/ram-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kangana Ranaut Slams Ram Kapoor In Lock Upp 2 Promo Creates A Buzz"     /></figure><p>रिअॅलिटी शो &#8216;लॉक अप 2&#8217;मध्ये अभिनेता राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शो सुरू झाल्यापासून त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि स्पर्धकांशी असलेल्या वागणुकीमुळे तो सतत चर्चेचा विषय ठरत आहे. आता शोच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Kangana-Ranaut"> कंगना रनौत</a></span>ने राम कपूरची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे पाहायला मिळत आहे.</p>
<p>&#8216;लॉक अप&#8217;च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन करणारी कंगना रनौत दुसऱ्या सीझनच्या पाचव्या भागात विशेष पाहुणी म्हणून दिसणार आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ती स्पर्धकांच्या खेळाचा आढावा घेताना राम कपूरवर थेट निशाणा साधताना दिसते.</p>
<p>कंगना राम कपूरला म्हणते, &#8220;राम, जर तुला वाटत असेल की हा खेळ गंभीरपणे घ्यायचा नाही किंवा तू या तुरुंगासाठी खूप मोठा आहेस, तर तू या शोमध्ये आलासच का? तुझा उद्धटपणा दाखवण्यासाठी?&#8221;</p>
<p>यावर राम कपूर उत्तर देत म्हणतो, &#8220;योग्य वेळ आल्यावर मी माझं सत्य सर्वांसमोर मांडेन आणि ते इथल्या इतर कोणापेक्षाही चांगल्या पद्धतीने सांगू शकेन.&#8221;</p>
<p>रामचं उत्तर ऐकल्यानंतर कंगना त्याला पुन्हा सुनावते. &#8220;जर तुला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल, तर स्वतःचा बचाव करणं थांबव,&#8221; असा सल्लाही ती त्याला देते. या संवादामुळे आगामी भागाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.</p>
<p>दरम्यान, प्रोमोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्टही पाहायला मिळतो. होस्ट <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ritesh-deshmukh">रितेश देशमुख</a></span> स्पर्धक <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Akanksha">आकांक्षा</a> </span>चमोला हिला तिच्या उरलेल्या लाईफलाईन्सबद्दल सांगतो. त्यावेळी तिचं आणखी एक गुपित समोर आल्याचं उघड होतं. स्पर्धक श्रेया कालरा हिने आकांक्षा उभयलिंगी (Bisexual) असल्याचं गुपित उघड केल्याचंही प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Kangana literally giving Salman Khan vibes <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><br />
What aura man <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f607_V_png--1280x720-4g.webp" alt="😇" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f64c_V_png--1280x720-4g.webp" alt="🙌" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /></p>
<p>She owns this show like no one else !!</p>
<p>Ram Kapoor n Dheeraj Dhooper buckle <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f199_V_png--1280x720-4g.webp" alt="🆙" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><br />
Come up as main leads of <a href="https://x.com/hashtag/Lockupp">#Lockupp</a> <a href="https://x.com/hashtag/KanganaRanaut">#KanganaRanaut</a> <a href="https://x.com/hashtag/RamKapoor">#RamKapoor</a> <a href="https://x.com/hashtag/DheerajDhoopar">#DheerajDhoopar</a> <a href="https://x.com/hashtag/Lockupp2">#Lockupp2</a> <a href="https://t.co/E4JtCiRvNi">pic.twitter.com/E4JtCiRvNi</a></p>
<p>— TINCHI (@AartiM18) <a href="https://x.com/AartiM18/status/2072378434962194582">July 1, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/ravi-kishan-exits-the-alliance-actor-gets-emotional-while-leaving-daughter-reeva-alone-watch-the-video-1268468.html"> वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा </a></strong></span></p>
<p>याआधीच्या एका भागात राम कपूर यांनी वैवाहिक नातेसंबंध आणि फसवणुकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. &#8220;जर जोडीदारावर खरं प्रेम असेल, तर नातं टिकून राहतं. कधी कधी नकळत चुका होतात, पण काळ सर्व जखमा भरून काढतो,&#8221; असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरही प्रेक्षक आणि सहस्पर्धकांमध्ये मतभेद पाहायला मिळाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/heavy-mumbai-rains-flood-ashnoor-kaurs-home-actress-shares-viral-video-1268435.html"> <span class="color-red">Mumbai Heavy Rain</span>: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Gold Rate Today: 1 जुलैपासून सोन्याच्या भावात मोठी घट, आतापर्यंत 36000 रुपयांनी झाले स्वस्त; चांदीचे भाव 43% गडगडले</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/gold-rate-biggest-fall-on-1st-july-price-update-silver-rate-falls-43-percent-1268552.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:46:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:46:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/gold-silver-rate-today_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Gold Rate]]></category>
		<category><![CDATA[Gold Rate Today]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268552</guid>

					<description><![CDATA[सोन्याच्या दरात सुधारणा होत नाहीये. किमती सतत घसरत आहेत. सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून २० टक्क्यांनी घसरले आहे, तर चांदीच्या दरात आतापर्यंत ४३ टक्क्यांची घट झाली आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/gold-silver-rate-today_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gold Rate Biggest Fall On 1st July Price Update Silver Rate Falls 43 Percent"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">सोन्याच्या दरात कमालीची घसरण </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">चांदीचा भावही ४३ टक्के घटला </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">बाजारात आजचा सोन्याचांदीचा दर नक्की किती?</span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">सोन्याच्या किमतीतील घसरण सुरूच आहे. <a href="https://www.navarashtra.com/topic/gold-rate"><span style="color: #3366ff;">सोन्याच्या किमतीत</span> </a>गेल्या १८ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर २००८ नंतर प्रथमच अशी मोठी घसरण दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX सोन्याच्या किमतीत १ जुलै रोजी पुन्हा घसरण झाली. सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. आज जागतिक बाजारात सोन्याची किंमत २२ डॉलरपेक्षा जास्त घसरून प्रति औंस ३,९८५ डॉलरवर पोहोचली. यापूर्वी, सोन्याचा भाव प्रति औंस ४,००५.६९ डॉलरवर उघडला होता, परंतु त्यानंतरही घसरण सुरूच राहिली. सोन्याची किंमत ४,००० डॉलरच्या खाली घसरली आहे.</span></span><p><b>MCX वर सोने किती स्वस्त झाले आहे?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">२०२६ च्या पहिल्या दिवशी, MCX वर १० ग्रॅम सोन्याचा भाव १.९२ लाख रुपयांवर पोहोचला. केवळ जून २०२६ च्या सोन्याच्या किमतीच्या आकडेवारीनुसार, अवघ्या एका महिन्यात सोने १९,७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. महिन्याच्या सुरुवातीला १.६० लाख रुपयांना विकले जाणारे सोने, ३० जून रोजी १.४० लाख रुपयांवर पोहोचले.</span></p>
<p><b>शहरानुसार सोन्याचा दर </b></p>
<div class="responsive-table"><table style="height: 1563px;" width="775">
<tbody>
<tr>
<td><b>शहर</b></td>
<td><b>24 कॅरेट सोने</b></td>
<td><b>22 कॅरेट सोने</b></td>
<td><b>18 कॅरेट सोने</b></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">दिल्ली</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">मुंबई</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">कोलकाता</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">चेन्नई</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹145080</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹132990</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹111240</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">पटणा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140180</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105150</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">लखनऊ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">मेरठ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">अयोध्या</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">कानपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गाझियाबाद</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नोएडा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गुरुग्राम</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">चंडीगढ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">जयपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">लुधियाना</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140280</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128600</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105250</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गुवाहाटी</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">इंदूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140180</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105150</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">अहमदाबाद</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140180</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105150</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">वडोदरा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140180</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105150</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">पुणे</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">सुरत</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140180</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105150</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नागपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नाशिक</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140160</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128480</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105130</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">बंगळुरू</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹140130</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹128450</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹105100</span></td>
</tr>
</tbody>
</table></div>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/gold-price-increase-and-silver-price-drops-in-many-indian-cities-at-1-july-2026-1267259.html"><span style="color: #3366ff;"><strong>Todays Gold-Silver Price: सोनं वधारलं, चांदी घसरली! नव्या किंमती वाचून ग्राहकांना बसला धक्का… वाचा सविस्तर</strong></span></a></p>
<p><b>शहरानुसार चांदीचा दर  </b></p>
<div class="responsive-table"><table style="height: 1541px;" width="774">
<tbody>
<tr>
<td><b>शहर</b></td>
<td><b>10 ग्रॅम चांदीचा भाव</b></td>
<td><b>100 ग्रॅम चांदीचा भाव</b></td>
<td><b>1 किलो चांदीचा भाव</b></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">दिल्ली</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">मुंबई</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">कोलकाता</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">चेन्नई</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,449</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹24,490</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,44,900</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">पटणा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">लखनऊ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">मेरठ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">अयोध्या</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">कानपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गाझियाबाद</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नोएडा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गुरुग्राम</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">चंडीगढ</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">जयपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">लुधियाना</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">गुवाहाटी</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">इंदूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">अहमदाबाद</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">वडोदरा</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">सुरत</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नागपूर</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">पुणे</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">नाशिक</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
<tr>
<td><span style="font-weight: 400;">बंगळुरू</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,350</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹23,500</span></td>
<td><span style="font-weight: 400;">₹2,35,000</span></td>
</tr>
</tbody>
</table></div>
<p><span style="color: #3366ff;"><strong>नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?</strong></span></p>
<p><b>सोन्याच्या किमती २० टक्क्यांनी आणि चांदीच्या किमती ४३ टक्क्यांनी घसरल्या</b></p>
<p><span style="font-weight: 400;">२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत आतापर्यंत <span style="color: #3366ff;">सोन्याच्या किमतीत</span> लक्षणीय घसरण झाली आहे. २९ जानेवारीपासून सोन्याच्या किमती सातत्याने घसरत आहेत. सोने त्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास २० टक्क्यांनी घसरले आहे, तर चांदीच्या किमती ४३ टक्क्यांनी घसरल्या आहेत.</span></p>
<p><b>सोन्याच्या किमती सातत्याने का घसरत आहेत?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">सोन्याच्या किमतीतील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे तेलाच्या किमतींमुळे वाढणारी महागाई. वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता वाढली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष, केविन वॉर्श, हे व्याजदरांवर कठोर भूमिका घेणाऱ्यांपैकी एक आहेत. व्याजदर वाढीच्या भीतीमुळे सोन्याच्या किमती सतत घसरत आहेत. दरम्यान, डॉलर मजबूत होत असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यापासून दूर जात आहेत. जागतिक वाढ आणि वाढत्या महागाईमुळे शेअर बाजारातील भावना कमकुवत झाली आहे. गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून या नुकसानीची भरपाई करत आहेत.</span></p>
<p><b>आता खरेदी करणे योग्य आहे का?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा किंवा लग्नासाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या किमती स्वस्त असल्याने खरेदीसाठी ही एक चांगली वेळ आहे. दीर्घकाळ चाललेल्या तेजीनंतर झालेली घसरण खरेदीदारांना काहीसा दिलासा देत आहे. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील हालचाली आणि किमतींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती</title>
		<link>https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:41:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:41:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-9-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[फोटो]]></category>
		<category><![CDATA[fruit]]></category>
		<category><![CDATA[Health Care Tips]]></category>
		<category><![CDATA[healthy fruits]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268517</guid>

					<description><![CDATA[संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जातात. काही फळे वर्षातून एकदाच उपलब्ध होतात तर काहीवेळा वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. याशिवाय फळांचा राजा म्हणून कायमच आंब्याचे नाव घेतले जाते. एप्रिल, मी महिन्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. बऱ्याचदा तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल. फळांचा राजा आंबा तर फळांची राणी कोण? चला तर जाणून घेऊया यामागील सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-9-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="If Mango Is The King Of Fruits Which One Is The Queen Discover Thailands National Fruit And Its Fascinating Story"     /></figure>
<a href='https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html/attachment/untitled-design-10-720'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-10-1-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html/attachment/untitled-design-4-839'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-4-1-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html/attachment/untitled-design-5-838'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-5-1-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html/attachment/untitled-design-6-814'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-6-1-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/if-mango-is-the-king-of-fruits-which-one-is-the-queen-discover-thailands-national-fruit-and-its-fascinating-story-1268517.html/attachment/untitled-design-7-795'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Untitled-design-7-1-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>

]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/gold-bra-diamond-bikini-found-at-mp-house-viral-fact-check-1268461.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:37:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:37:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Gold-Bra-Millions-in-Cash-and-a-Jeweled-Bikini-Found-at-MPs-Home_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral post]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1268461</guid>

					<description><![CDATA[सोशल मीडियावर एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिला खासदाराच्या घरी चक्क सोन्याची ब्रा आणि रत्नजडित बिकनी सापडल्याचा दावा केला जात आहे. पण खरंच असे काही सापडलं आहे का? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य?]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Gold-Bra-Millions-in-Cash-and-a-Jeweled-Bikini-Found-at-MPs-Home_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gold Bra Diamond Bikini Found At Mp House Viral Fact Check"     /></figure><ul>
<li>सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी अन् नोटांचे ढिग</li>
<li>खासदाराच्या घरात नेमकं काय सापडलं?</li>
<li>जाणून घ्या सत्य</li>
</ul><span class="bullet-text">सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका खासदाराच्या घरात सोन्याने बनवलेले अंतरवर्स्त्र जप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण आवाक झाले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/brazil-hiker-falls-500-feet-while-taking-photo-video-viral-1267932.html">क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO</a></span></strong></p>
<h3>काय आहे नेमकं प्रकरण?</h3>
<p>सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, इराकमध्ये एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या रेडदरम्यान अधिकाऱ्यांनी खासदाराच्या घरातून मोठ्या प्रमाणात २७ किलोचे सोने जप्त केले आहे. तसेच ५७ मिलियन डॉर्लसही मिळाली आहे. सर्वात खळबळजनक म्हणजे या रेडमध्ये सोन्यात बनवलेली ब्रा आणि रत्नजडित बिकनी ही जप्त करण्यात आली आहे.</p>
<p>या बिकनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. व्हायरल पोस्टनुसार, इराकच्या खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर रेड मारण्यात आली आहे. यासोबत काही फोटोही जप्त करण्यात आले आहेत. तसेच हिंद अल-अब्बासी यांना अटक झाल्याचीही चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. हे फोटो, सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.</p>
<h3>काय आहे सत्य?</h3>
<p>इराकच्या गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी सुमारे १५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक जास्त रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे.</p>
<p>अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई खासदार अलिया नसिफ यांच्या घरावर करण्यात आली आहे. हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर नाही. तसेच सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी, सोने जप्त केल्याच्या दाव्याबाबत इराकच्या सरकारकडून किंवा इतर विश्वासार्ह माध्यमांकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते.</p>
<h3>व्हायरल पोस्ट</h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi">सोशल मीडिया पर इन दिनों एक ऐसी तस्वीर का दावा वायरल हो रहा है जिसने सभी लोगों को आश्चर्यचकित कर दिया है</p>
<p>यह दवा भ्रष्टाचार विरोधी छापेमारी से संबंधित है जहां लगभग 490 करोड रुपए 27 किलो सोना और सोने से बनी ब्रा और पैंटी <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f459_V_png--1280x720-4g.webp" alt="👙" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" />बरामद हुई है</p>
<p>इसके बाद सोशल मीडिया पर बवाल मचा हुआ है और… <a href="https://t.co/LCf63cIF2L">pic.twitter.com/LCf63cIF2L</a></p>
<p>— Shailesh Verma (@shaileshvermasp) <a href="https://x.com/shaileshvermasp/status/2072487864320037279">July 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/europe-heatwave-woman-tennis-player-racket-melts-in-hand-video-viral-1268417.html">धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>World UFO Day: उडत्या तबकड्यांचे न सुटलेले रहस्य! &#8216;या&#8217; खास दिनानिमित्त जाणून घ्या अमेरिकेतील त्या &#8216;रॉसवेल&#8217; घटनेचे धक्कादायक सत्य</title>
		<link>https://www.navarashtra.com/special-coverage/world-ufo-day-2-july-roswell-incident-history-aliens-unidentified-flying-objects-space-mysteries-1266073.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 02 Jul 2026 10:30:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 02 Jul 2026 10:30:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-UFO-Day-2-July-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[day history]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special story]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266073</guid>

					<description><![CDATA[World UFO Day 2 July 2026 : जागतिक UFO दिन दरवर्षी २ जुलै रोजी साजरा केला जातो. अज्ञात उडणाऱ्या वस्तू (UFOs) आणि परग्रही जीवनाच्या शक्यतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-UFO-Day-2-July-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="World Ufo Day 2 July Roswell Incident History Aliens Unidentified Flying Objects Space Mysteries"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">जागतिक यूएफओ दिन</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">रॉसवेल घटनेची आठवण</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">जिज्ञासा आणि खगोलशास्त्राला प्रोत्साहन</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="24,1,0"><strong>Roswell UFO incident 1947 history :</strong> या अथांग आणि अथांग पसरलेल्या विश्वात आपण मानवासोबत इतरही कोणीतरी राहते का"color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/navarashtra-special-story">World UFO Day</a></span>) साजरा केला जातो.</p>
<p data-path-to-node="8">हा दिवस केवळ एका कल्पनेवर किंवा कल्पित कथेवर आधारित नाही, तर यामागे एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. इतिहास चाळला तर समजते की, १९४७ मध्ये अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील &#8216;रॉसवेल&#8217; (Roswell Incident) या छोट्याशा शहरात एक कथित यूएफओ कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेला यूएफओ आणि एलियन्सच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध आणि रहस्यमयी घटना मानले जाते. लष्कराने सुरुवातीला ती उडती तबकडी असल्याचे म्हटले आणि नंतर तो हवामान मोजणारा फुगा होता असा दावा केला, ज्यामुळे या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले. याच घटनेची आठवण म्हणून जगभरातील यूएफओ संशोधकांनी २ जुलै हा दिवस निवडला.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/secrets-to-longevity-found-three-brazilian-sisters-316-years-old-dna-project-guinness-record-1263716.html">DNA Study : 100 वर्षे जगण्याचे रहस्य सापडले! 316 वर्षे जगणाऱ्या ब्राझीलच्या तीन बहिणींच्या डीएनएवर शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">शास्त्रज्ञ, संशोधक आणि खगोलप्रेमींसाठी हक्काचा दिवस</b></h3>
<p data-path-to-node="10">जागतिक यूएफओ दिनाचा मूळ उद्देश लोकांना केवळ काल्पनिक चित्रपटांची आठवण करून देणे नाही, तर विश्वाच्या अथांग पसाऱ्याकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा आहे. आज जगभरातील अनेक मोठे शास्त्रज्ञ, अंतराळ संशोधक आणि खगोलप्रेमी विश्वातील इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेण्यात रात्रंदिवस व्यस्त आहेत. हा दिवस अशा सर्व जिज्ञासू मनांना आणि संशोधकांना एकत्र येण्याची आणि आपले विचार मांडण्याची एक हक्काची संधी उपलब्ध करून देतो. विश्वातील रहस्ये जाणून घेण्याची मानवाची अतृप्त इच्छा या दिवसाच्या माध्यमातून अधोरेखित होते.</p>
<p data-path-to-node="11">या विशेष दिनानिमित्त जगभरात आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये यूएफओशी संबंधित प्रसिद्ध माहितीपट (Documentaries) दाखवले जातात, अंतराळ संशोधक आणि शास्त्रज्ञांचे विशेष परिसंवाद (Seminars) आणि खुल्या चर्चा आयोजित केल्या जातात. याशिवाय, रात्रीच्या वेळी हजारो लोक एकत्र येऊन टेलिस्कोपच्या माध्यमातून &#8216;नाईट स्काय वॉचिंग&#8217; म्हणजेच रात्रीचे आकाश निरीक्षण करण्याचे कार्यक्रम आखतात. आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक अनपेक्षित प्रकाशाच्या मागे काय विज्ञान असू शकते, याचा अभ्यास याद्वारे केला जातो.</p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/international-day-of-women-in-diplomacy-24-june-un-recognition-female-diplomats-global-peace-1259699.html">Women In Diplomacy: युद्ध रोखण्यापासून ते शांतता प्रस्थापित करण्यापर्यंत; आंतरराष्ट्रीय धोरणात महिलांची भूमिका का ठरतेय गेमचेंजर?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">मानवी जिज्ञासा आणि विश्वाचे न सुटलेले कोडे</b></h3>
<p data-path-to-node="13">विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आज मे २०२६ पर्यंत प्रचंड प्रगती केली असली, तरी अजूनही आपण संपूर्ण विश्वाचा केवळ एक टक्का भागही नीट समजू शकलेलो नाही. जागतिक यूएफओ दिन आपल्याला हेच सांगतो की विज्ञान कधीही थांबत नाही. कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा हीच नवीन शोधांची जननी असते. यूएफओकडे केवळ अंधश्रद्धा किंवा अफवा म्हणून न पाहता, अंतराळातील एक न सुटलेले कोडे म्हणून पाहिले पाहिजे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की मानवाची अंतराळ शोधण्याची आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा आजही तितकीच तीव्र आहे, जितकी ती शतकांपूर्वी होती.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>