राज्यातील मेट्रो स्टेशन, एअरपोर्टस, रेल्वेस्थानके, बसस्थानके सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर देशातील सर्व महत्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली होती.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या १६१ फूट उंचीच्या शिखरावर २२x११ फूट उंचीचा भगवा ध्वज फडकवणार आहेत.
Yogi adityanath islamic politics: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी इस्लामिक राजकारण यावर भाष्य केले.
सोमवारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीचे (डॉ. केशव ब. हेडगेवार भवन) उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवार यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून नाव होते. मात्र...
कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत पत्र लिहीत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती.
RSS Banned in Karnataka: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कर्नाटक सरकारने काही नियम जारी केले आहेत. यानंतर कर्नाटक मधील चित्तपूरमध्ये संघाच्या पथसंचलनाची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी "सनातनवाद्यांवर" हल्ला केला. दरम्यान, मंत्री प्रियांक खरगे हे सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करत आहेत. भाजपनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे, यामुळे एकच गोंधळ उडालाय
कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएसच्या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे.
बुद्ध, बसवण्णा आणि बाबासाहेबांच्या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याची आणि समता, तर्क आणि करुणेवर आधारित समाज निर्माण करण्याची आणि या देशाला सर्वात धोकादायक विषाणूपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्तीचे संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मुल्याधिष्ठीत अशा मानवनिर्मितीचे कार्य संघाकडून होत असते.
सामनाने संघाच्या राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील संघाच्या भूमिकेला कमी लेखण्यात आले असून मोदी-शहा राजवटीच्या अजेंड्याबद्दल चिंता व्यक्त केली
काल जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. देशभरात संघाचा विजयादशमीचा उत्सव पार पडला. देशभरात पथसंचलन करण्यात आले.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी आरएसएस मुस्लीम विरोधी काम करत असल्याचे सांगितले आहे.
PM Modi ON RSS 100 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतकपूर्ती होत असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी संघकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.