Mohan Bhagwat News: जिल्ह्यातील सोनपरी गावात हिंदू परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, सामाजिक सौहार्दाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे एकाकीपणा आणि भेदभावाच्या भावना दूर करणे.
दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.
बिलाल अहमद, गेल्या १० वर्षांपासून प्रतापपूर परिसरात शाल विकतात, यावेळी अहमद यांच्यावर जमावाने हल्ला केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बिलाल अहमद यांना घेरले आणि त्यांना "भारत माता की जय" म्हणण्यास दबाव…
उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले.
Mohan Bhagwat : बांगलादेशमधील हिंदूंवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Gandhi Speech: राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण येईल? हा प्रश्न सत्तेच्या गलियारात बऱ्याच काळापासून विचारला जात आहे. तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला.
Lok Sabha Winter Session 2025: राहुल गांधी निवडणूक सुधारणांवर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या भाषणामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. राहुल गांधी यांनी खादी आणि कापडाच्या उदाहरणाने आपले भाषण सुरू…
संघ प्रेरणेतून चालणाऱ्या संस्थांना जो निधी किंवा ज्या वास्तू देणगीरूपाने दिल्या जातात, त्यांचा उपयोग योग्य त्याच कारणांसाठी होतो, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे, असे चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले.
अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे, असे…
राज्यातील मेट्रो स्टेशन, एअरपोर्टस, रेल्वेस्थानके, बसस्थानके सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर देशातील सर्व महत्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली होती.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या १६१ फूट उंचीच्या शिखरावर २२x११ फूट उंचीचा भगवा ध्वज फडकवणार आहेत.
Yogi adityanath islamic politics: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी इस्लामिक राजकारण यावर भाष्य केले.
सोमवारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीचे (डॉ. केशव ब. हेडगेवार भवन) उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवार यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून नाव होते. मात्र...
कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत पत्र लिहीत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती.