सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टिका केली आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.
विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता किंवा लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचे उद्दिष्ट देशात केले जाणारे सर्व चांगले काम कोणत्याही विरोधाशिवाय योग्यरित्या पार पाडणे आहे. संघ या दिशेने काम करत आहे.
आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात 'अंत्योदय' आणि स्वदेशी आर्थिक मॉडेलवर आधारित राष्ट्रवादी विचार मांडले. त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचवण्याचे विचार मांडले.
संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाने पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली की भाजपची मुळे संघात आहेत. जनसंघापासून जनता पक्षापर्यंत आणि भाजपपर्यंत, संघाने निर्णायक भूमिका बजावली आहे.
भाषा आणि तंत्रज्ञानाबाबत संघाची भूमिका डॉ. भागवत म्हणाले की, इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. जिये इंग्रजीशिवाय काम करणे अशक्य आहे तिथे आम्ही तिचा वापर करू शकतो
"जर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंकडून सर्वतोपरी पाठबळ मिळेल," असे आश्वासन भागवत यांनी दिले.
Salman Khan in RSS : अभिनेता सलमान खान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. यावरुन राजकारणामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यावरुन खासदार राऊतांनी टीका केली.
गेलया वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेट. त्यानिमित देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘शतक: संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने देशभरात चर्चा निर्माण केली आहे.
Mohan Bhagwat News: जिल्ह्यातील सोनपरी गावात हिंदू परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, सामाजिक सौहार्दाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे एकाकीपणा आणि भेदभावाच्या भावना दूर करणे.
दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.
बिलाल अहमद, गेल्या १० वर्षांपासून प्रतापपूर परिसरात शाल विकतात, यावेळी अहमद यांच्यावर जमावाने हल्ला केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बिलाल अहमद यांना घेरले आणि त्यांना "भारत माता की जय" म्हणण्यास दबाव…
उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले.