काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावत गांधींना मोठा दिलासा दिला आहे.
जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक असलेल्या Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)च्या इतिहासाची एक वेगळी झलक पाहायला मिळाली होती. नुकतंच या चित्रपटातील एका दमदार गाण्याचा BTS व्हिडीओ समोर आला आहे.
कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे विदर्भात चालवल्या जाणाऱ्या एकल विद्यालयांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याची योजना तयार झाली आहे. या कामाचा तपशील कर्मयोगी मेळाव्यात जाहीर केला जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
Nanded Political News : सहा माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
डॉ. हेडगेवार यांचे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात येत असलेल्या दोन मजली 'केशव स्मृतीस्थळाचे' काम अंतिम टप्प्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या स्मृतीस्थळाचे लोकार्पण होणार आहे.
सकाळी घराच्या मालकाच्या नजरेस ही बॅग पडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली आहेत.
संघटनात्मक विस्तारासोबतच संघ समाजात गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व ही केवळ एक विचारसरणी नसून ती एक जीवनशैली आहे
USCIRF India Report 2026 : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या २०२६ च्या वार्षिक अहवालात भारताला विशेष चिंताजनक देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपा व संघाचा डाव हाणून पाडा व संविधानाचा विचार अंगिकारावा तोच देशाला ताराणारा आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टिका केली आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.
विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता किंवा लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचे उद्दिष्ट देशात केले जाणारे सर्व चांगले काम कोणत्याही विरोधाशिवाय योग्यरित्या पार पाडणे आहे. संघ या दिशेने काम करत आहे.
आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात 'अंत्योदय' आणि स्वदेशी आर्थिक मॉडेलवर आधारित राष्ट्रवादी विचार मांडले. त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचवण्याचे विचार मांडले.