Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

भारत हे फक्त एक नाव नाही, तर देशाची ओळख आहे. त्यामुळे त्यात कोणताही बदल नको, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागव यांनी मांडलं आहे. भारत आणि इंडिया यावरून अनेक वर्षे वाद सुरू आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 28, 2025 | 05:10 PM
'भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान

'भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

भारत हे फक्त एक नाव नाही, तर देशाची ओळख आहे. ते एक विशेषनाम आहे आणि त्याचे भाषांतर करू नये. ‘इंडिया म्हणजेच भारत आहे’ असं म्हणणं ठीक आहे, पण भारत, भारत आहे. म्हणून, लिहिताना आणि बोलताना, आपण भारताला फक्त भारत म्हटलं पाहिजे. भारत भारतच राहिला पाहिजे. त्यात कोणताही बदल होऊ नये, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागव यांनी व्यक्त केलं आहे.

ज्ञान सभा’ या राष्ट्रीय शिक्षण चर्चासत्रात त्यांनी हे विधान केलं आहे. भारत, भारतचं राहिला पाहिजे, त्याचं कोणत्याही संदर्भात भाषांतर किंवा रूपांतर केले जाऊ नये. असं त्यांनी म्हटलं आहे.

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

मोहन भागवत पुढे म्हणाले की, जागतिक आदर भारतीय असण्यात आहे. जर एखाद्या राष्ट्राची खरी ओळख गमावली तर त्याच्याकडे कितीही क्षमता असली तरी त्याला आदर आणि सुरक्षा मिळत नाही. जर तुम्ही तुमची ओळख गमावली तर तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी तुम्हाला जगात आदर किंवा सुरक्षा मिळणार नाही. हा सार्वत्रिक नियम आहे.”

मोहन भागवत म्हणाले- भारताने कधीही कोणाच्या भूमीवर कब्जा केलेला नाही. भारताने कधीही विस्तारवादी किंवा शोषणकारी धोरण स्वीकारले नाही. विकसित भारत, विश्वगुरू भारत कधीही युद्धाचे कारण बनणार नाही आणि कधीही कोणाचे शोषण करणार नाही. आम्ही मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत लहान बोटींमध्ये पायी गेलो, पण कधीही कोणाची जमीन ताब्यात घेतली नाही, कधीही कोणाचे राज्य हिसकावून घेतले नाही. आम्ही तिथे सर्वांना सभ्यता शिकवण्यासाठी पाय ठेवला होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताच्या ज्ञानपरंपरेचा आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ सारख्या विचारांचा उल्लेख करत ते म्हणाले की भारताची संस्कृती सत्य आणि वैश्विक एकतेवर आधारित आहे.

मोहन भागवत यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दलही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षण हे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याशी जोडलं पाहिजे आणि मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था स्वीकारली पाहिजे. शिक्षणाचे एक छोटेसं उद्दिष्ट हे देखील असले पाहिजे की एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकेल.”

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, लाखो रुपयांची बक्षिसं असलेले चार नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

मोहन भागवत यांनी महर्षी अरविंद यांच्या विचारांचा हवाला देत म्हटले की, “योगी अरविंद म्हणाले होते की सनातन धर्माचा उदय व्हावा ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी हिंदू राष्ट्राचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. आजच्या जगाला या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. म्हणून, प्रथम आपण भारत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.” भारताचे भविष्य त्याच्या शिक्षण व्यवस्थेला त्याच्या सभ्यतेच्या वारशाशी आणि राष्ट्रीय ओळखीशी जोडल्याशिवाय सुरक्षित असू शकत नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं आहे.

Web Title: Bharat must remain bharat not translated or altered rss chief mohan bhagwat big statement latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • mohan bhagwat
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
1

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
2

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा
4

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.