खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादरचे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता किंवा लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचे उद्दिष्ट देशात केले जाणारे सर्व चांगले काम कोणत्याही विरोधाशिवाय योग्यरित्या पार पाडणे आहे. संघ या दिशेने काम करत आहे.
संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाने पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली की भाजपची मुळे संघात आहेत. जनसंघापासून जनता पक्षापर्यंत आणि भाजपपर्यंत, संघाने निर्णायक भूमिका बजावली आहे.
गेलया वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेट. त्यानिमित देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले.
आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे, असे…
श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरासाठी धर्मध्वज फडकावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९१ फूट उंच शिखरावर प्रथमच तो फडकवला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संघाला १०० वर्षे झाली तरी मूंह में राम बगल में छुरी, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
PM Modi ON RSS 100 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतकपूर्ती होत असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी संघकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मोहन भागवत यांनी नागपूरच्या रेशीमबागेमधून संघशताब्दी वर्षानिमित्त भाषण दिले. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले असून टॅरिफ वॉरमुळे स्वावलंबन आणि स्वदेशीचा नारा दिला आहे.
संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले…
RSS100Years : विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरमधील संघ कार्यालय असलेल्या रेशमीबागेत सोहळा पार पडला. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांना आवाहन केले.
यंदाचा विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. यंदा संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSS च्या काळ्या टोपीतून आला आहे. केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर, सरकारने कटाचे सूत्रधार व्ही.डी. सावरकर यांना अटक केली. सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली. अनेक कारवायानंतर आता संघ शताब्दी वर्ष साजरा करत आहे.
Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमला गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले.