संघाला १०० वर्षे झाली तरी मूंह में राम बगल में छुरी, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
PM Modi ON RSS 100 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतकपूर्ती होत असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी संघकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मोहन भागवत यांनी नागपूरच्या रेशीमबागेमधून संघशताब्दी वर्षानिमित्त भाषण दिले. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले असून टॅरिफ वॉरमुळे स्वावलंबन आणि स्वदेशीचा नारा दिला आहे.
संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले…
RSS100Years : विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरमधील संघ कार्यालय असलेल्या रेशमीबागेत सोहळा पार पडला. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांना आवाहन केले.
यंदाचा विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. यंदा संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSS च्या काळ्या टोपीतून आला आहे. केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर, सरकारने कटाचे सूत्रधार व्ही.डी. सावरकर यांना अटक केली. सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली. अनेक कारवायानंतर आता संघ शताब्दी वर्ष साजरा करत आहे.
Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमला गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले.
भारत रशियाकडून जास्त प्रमाणात खरेदी करतो, व्यापार करतो म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात, संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीबद्दल उघडपणे भाष्य केले, हिंदू राष्ट्र म्हणजे कोणाचा विरोध नाही
भारत हे फक्त एक नाव नाही, तर देशाची ओळख आहे. त्यामुळे त्यात कोणताही बदल नको, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागव यांनी मांडलं आहे. भारत आणि इंडिया यावरून…
RSS Bengaluru News: कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिबिराची आज सांगता झाली.
राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीत संघाने उघडपणे फलंदाजी न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि ते स्वतःहून बहुमत मिळवू शकले नाही.
हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे.