Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केला ‘हा’ शब्द; दहशतवाद्यांना थेट…; काय म्हणाले संबित पात्रा?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशल सिंदूर राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2025 | 03:06 PM
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केला ‘हा’ शब्द; दहशतवाद्यांना थेट…; काय म्हणाले संबित पात्रा?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशल सिंदूर राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तामध्ये सीजफायर झाले आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचा शब्द पूर्ण केल्याचे पात्रा म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ” भारत आणि पाकीस्तान लष्करी कारवाई रोखण्यासाठी सिजफायरचा निर्णय घेतला आहे. मात्र भविष्यात पुन्हा असे हल्ले झाल्यास भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल. दहशतवाद्यांना घरात घुसून मारायचे आणि त्यांचा समूळ नाश करायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य होते.”

“पंतप्रधान मोदींचा निर्णय सुरक्षा दलांचे अतुलनीय शौर्याने दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त केली आहेत. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द होता. ६ ते ७ मे दरम्यान भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यश्वी ठरले आहे. या अंतर्गत भारताने ज्या प्रकारे लष्करी कारवाई केली केली ती कारवाई अभूतपूर्व आहे”, असे संबित पात्रा म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे किती नुकसान?

ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. संबित पात्रा यांनी भारतीय सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. भारताने केवळ पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे आणि १०० दहशतवादीच नव्हे तर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे ११ एअरबेस नष्ट केले आहेत.

भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं?

पाकिस्तानला आम्ही योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं. आपली लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे ७ मेच्या रात्री आम्ही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई स्वतःची लढाई आहे असं मानून भारताला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं,अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.

India Pakistan Ceasefire LIVE: पाकिस्तानने दहशतवाद्यांनना पाठिंबा दिला, भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं?

ठार झालेल्या या तीन भयानक दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचा समावेश आहे. १९९९ च्या आयसी-८१४ विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार अझहर होता. तो पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ दहशतवादी अब्दुल मलिक रौफ देखील मारला गेला. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यांच्या मृत्यूमुळे लष्कराच्या रचनेला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव मुदस्सीर अहमद आहे, तो लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य आहे, जो दहशतवाद्यांच्या भरती आणि प्रशिक्षणात सहभागी होता. तो पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सक्रिय होता.

 

 

Web Title: Bjp natioanl spokeperson sambit patra press brifef pm narendra modi and pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • BJP
  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
2

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
3

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
4

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.