Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Caste Census : जातनिहाय जनगणना बिहारच्या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरणार का? काय आहेत फायदे अन् तोटे? वाचा सविस्तर

देशात आता जातनिहाय जनगणनाही होणार आहे. केंद्र सरकारने आज( 30 एप्रिल) जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 30, 2025 | 07:21 PM
जातनिहाय जनगणना बिहारच्या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरणार का? काय आहेत फायदे अन् तोटे? वाचा सविस्तर

जातनिहाय जनगणना बिहारच्या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरणार का? काय आहेत फायदे अन् तोटे? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

देशात आता जातनिहाय जनगणनाही होणार आहे. केंद्र सरकारने आज( 30 एप्रिल) जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून घेतलेला हा निर्णय केवळ प्रशासकिय नाही तर बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. कॉंग्रेस आणि विरोधकांनी या मुद्द्यावर संसद गाजवली होती. लोकसभा निवडणुकांपासून हा मुद्दा लावून धरला होता. मात्र बिहार निवडणुकीआधी भाजपने याला मंजुरी देऊन कॉंग्रेसचं एक अस्त्र हिरावून घेतलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अलोक जोशी नक्की कोण आहेत?

जातीय जनगणनेचे संभाव्य फायदे
१. माहितीवर आधारित धोरण
सरकारला प्रत्येक जातीची संख्या व त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीविषयी स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती मिळेल.

२. आरक्षणात सुधारणा
कोणत्या जातींना खरोखरच आरक्षणाची गरज आहे आणि किती प्रमाणात, याचे अचूक चित्र समोर येईल. यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेला नवा बळ मिळू शकेल.

३. राजकीय समतोल
भाजप पक्ष केवळ सवर्णीयांचाच नसून ओबीसी व ईबीसी आणि मागास वर्गीयांचाही आहे. पक्ष सामाजिक न्यायासाठी पुढाकार घेत आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे.

४. प्रादेशिक पक्षांचा अजेंडा कमकुवत
आरजेडी, समाजवादी पक्ष, काँग्रेस यांसारख्या पक्षांचा एक मोठा निवडणूक प्रचार मुद्दा भाजपने आपल्या बाजूने वळवला आहे.

संभाव्य तोटे व आव्हाने
१. जातीय ध्रुवीकरण:
जर जातीनिहाय आकडे सार्वजनिक झाले, तर समाजामध्ये तणाव व असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे. जातीय संघर्ष वाढू शकतो.

२. राजकीय अस्थिरता:
जर आकडेवारीनुसार नवीन आरक्षण मागण्या पुढे आल्या, तर त्या केंद्र व राज्य सरकारांवर मोठा दबाव
आणला जाऊ शकतो.

३. सवर्ण समाजातील नाराजी
जर ओबीसी व ईबीसीना आरक्षणात जास्त हिस्सा मिळाला, तर सवर्ण समाजामध्ये विशेषतः शहरी भागात असंतोष वाढू शकतो.

हाफिज सईद, लश्करचं मुख्यालय, मसूदचा दहशतवादी तळ अन्…; ही मुख्य ठिकाणं भारतीय सैन्याच्या रडारवर

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जातीय समीकरण फार महत्त्वाचे ठरणार आहेत. जर भाजपने हा मुद्दा प्रभावीपणे मांडला, तर यादव समुदाय सोडल्यास इतर ओबीसी जातींपासून मोठा पाठिंबा मिळू शकतो. शिवाय, नीतीश कुमार हे जातीय जनगणनेचे समर्थक असल्यामुळे जेडीयूसोबतची युती अधिक मजबूत होऊ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Caste census 2025 bjp masterstroke for bihar elections latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 07:21 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Cabinet Decision
  • Caste Census
  • Modi Cabinet

संबंधित बातम्या

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
1

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया
2

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!
3

Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!

Bihar Exit Poll: नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री? बिहार निवडणुकीचा पहिला एक्झिट पोल जाहीर, NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता!
4

Bihar Exit Poll: नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री? बिहार निवडणुकीचा पहिला एक्झिट पोल जाहीर, NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.