भारत सरकारने 100 नवीन विमानतळांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. या उपक्रमाचा उद्देश सामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा बनवणे हा आहे. या प्रकल्पासाठी एकूण 12,159 कोटी रुपयांचा खर्च…
यापूर्वी २०२३ मध्येही असाच प्रस्ताव मांडण्यात आला होता.मल्याळम भाषेत राज्याचा उच्चार 'केरळम' असाच केला जातो. त्यामुळे अधिकृत कामकाजात आणि संविधानाच्या अनुसूचीमध्येही हाच बदल व्हावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
देशात आता जातनिहाय जनगणनाही होणार आहे. केंद्र सरकारने आज( 30 एप्रिल) जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
महाराष्ट्रातून(Maharashtra) दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. भाजप खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांचं नाव चर्चेत असल्याचे समजते.