मंत्रिमंडळाने आज चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली, ज्यामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्क चार ते सहा पदरी होतील, ज्याचा एकूण खर्च ₹२४,६३४ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये चार राज्यांमधील १८ जिल्ह्यांचा समावेश आहे
Cabinet Decisions: प्रकल्पामुळे देशभरातील भाविक येथे येणाऱ्या राजगीर, नालंदा आणि पावपुरी सारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांशी संपर्क वाढेल. या बहु-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे १,४३४ गावे आणि सुमारे १.३४६ दशलक्ष लोकसंख्या
कॅबिनेट प्रवक्त्यांनी सांगितले की, या रेल्वे प्रकल्पांमुळे केवळ वाहतूक व्यवस्थाच मजबूत होणार नाही तर रोजगार, पर्यटन, व्यापार आणि सामाजिक-आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल. हे प्रकल्प रेल्वेला नवीन ओळख देतील
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एलपीजी सिलिंडर, उज्ज्वला योजना आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रक्षाबंधनाची मोठी भेट सामान्य जनतेला दिली आहे.
वाढवण बंदर आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉरने जोडलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे हा मार्ग जोडला जाईल.
Cabinet decision News : एसटी अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करण्याच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 ऐवजी 49 वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून 98 वर्षे करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या मंत्र्यांच्या विधानामुळे आणि व्हिडिओमुळे सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये उमेद मॉल', विशेष न्यायालयांची स्थापना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा समावेश आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. . पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांचं विद्यावेतनात १०००० रुपये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी…
cabinet meeting news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मोदी सरकारने बिहार निवडणुकीआधी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत घेतली.
देशात आता जातनिहाय जनगणनाही होणार आहे. केंद्र सरकारने आज( 30 एप्रिल) जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
राज्यातील रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांना आर्थिक गती देण्यासाठी 'महा इन्व्हिट – इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.